Headlines

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, तहसीलदारांना दिले निवेदन‎

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कार्यान्वित झाले नसल्याने राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे मंडळ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागण . तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती. या घोषणेमुळे राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण…

Read More

जागा मोजणी फी भरण्यावरुन घोडे अडले:अकलूज रुग्णालयाचे विस्तार रखडलेला, 2004 व 2014 मध्ये श्रेणीवर्धन मिळून कामाला मुहूर्त नाही‎

येथील उपजिल्हा रुग्णालयाला २००४ मध्ये ५० तर २०१४ मध्ये १०० खाटांचा दर्जा मिळूनही गेली २२ वर्षे सुसज्ज इमारती अभावी रुग्ण सेवा केवळ ३० बेडपुरतीच मर्यादित राहिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली तर मोजणी फी कुणी भरायची यात अडकल्याने तालुक्य . तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांच्या पुढाकाराने सन २००४ मध्ये…

Read More

'राका' चित्रपटात दीपिकाची भूमिका कमी होणार नाही:मेकर्सनी बदलण्याची आणि भूमिका कमी करण्याच्या बातम्या चुकीच्या ठरवल्या

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतीच तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर तिच्या आगामी ‘राका’ चित्रपटाबद्दल अनेक दावे केले जात होते. काही रिपोर्ट्समध्ये दावा केला जात होता की, प्रेग्नेंसीमुळे चित्रपटातील दीपिकाची भूमिका कमी केली जाऊ शकते किंवा तिला बदलले जाऊ शकते. आता चित्रपटाच्या टीमने या सर्व बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे सांगत परिस्थिती…

Read More

मनपातर्फे उद्यापासून शहरातील सर्व प्रभागांत साफसफाई अभियान:स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांची माहिती

मनपाच्या मोर्णा नदी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रभागांत शुक्रवार, २४ एप्रिलपासून साफसफाई अभियान राबवण्यात येणार आहे. याअभियानात भाजपच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक आणि नागरिकांचा लोकसहभाग राहणार आहे. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ अशा दोन टप्प्यात हे साफसफाई अभियान राबवले जाईल. त्याचे नियोजन मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे २३ एप्रिलला जाहीर…

Read More

अजित पवार नाहीत, शरद पवारही अनुपस्थित; मतदानावेळी सुनेत्रा पवार भावूक:पोटनिवडणुकीत भावनिक क्षण; डोळ्यात अश्रू

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत ही निवडणूक लागली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांमध्ये…

Read More

बीड जेलमधील व्हायरल ऑडिओला ट्विस्ट:वाल्मीक कराडला मस्साजोग निवडणुकीसाठी लक्ष्य केल्याचा आरोप; मारहाणीचा दावा खोटा?

जिल्हा कारागृहातून समोर आलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. काल समोर आलेल्या एका कथित ऑडिओमध्ये कैद्यावर मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र आज त्याच कैद्याची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यात मारहाणीचा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून, जेल…

Read More

आता पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' लढाई नको:एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, रोहित पवारांच्या विधानावर युगेंद्र पवारांचे मत

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निमित्ताने गेल्या काही काळापासून दुभंगलेले पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, असे असतानाच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता आमदार रोहित पवार यांनी वर्तवल्याने राजकीय वर्तुळात…

Read More

पारा 43.7 अंशांवर; उद्यापासून उष्णतेच्या लाटा:आगामी तीन दिवसात अकोल्याचे तापमान 45 अंशांवर जाण्याची शक्यता

तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी अकोल्याचा पारा ४३.७ अंशांवर पोहोचला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी करत शुक्रवार ते रविवार दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी पाच दिवसात तापमानात २ ते ४ अंशांदरम्यान वाढ होणार आहे. ४८ तासांत पारा २ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे २९…

Read More

‘Heat Dome’ covers half of India, severe heatwave in some states of North and Central India

Marathi News National ‘Heat Dome’ Covers Half Of India, Severe Heatwave In Some States Of North And Central India नवी दिल्ली10 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील अनेक राज्यांत एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. स्कायमेट या संस्थेच्या मते हे केवळ हवामानातील सामान्य बदल नसून ‘हीट डोम’चा परिणाम आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य…

Read More

साधनेला वैराग्याची झालर आवश्यक ती भाग्याची प्रतीक- संजय महाराज:श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दीनिमित्त अंत्री मलकापूरला आयोजन‎

समस्त संतांनी वैराग्याला भाग्याचे प्रतीक मानले आहे. वैराग्य हे भाग्यशाली व्यक्तीलाच प्राप्त होते, असे तुकोबाराय म्हणत. कारण कोणत्याही साधनेचा मुख्य पाया वैराग्यच आहे. साधना कोणतीही करा. कशाचीही करा. त्याला वैराग्याच्या झालरची आवश्यकता असते. तरच त्या साधनेचे आपण अधिपती होऊ शकू. संप्रदायातील सर्वात मोठी तपश्चर्या वैराग्य आहे. म्हणून संतांसाठी वैराग्य हे भाग्याचे परिचायक आहे. ते संतसंगतीमुळे…

Read More