Headlines

QR code box with ‘Ram Rajya Kosh’ written on it seized from an accused, SIT gets 15 days for investigation

Marathi News National QR Code Box With ‘Ram Rajya Kosh’ Written On It Seized From An Accused, SIT Gets 15 Days For Investigation अयोध्या/लखनौ11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या चौकशीत नवे खुलासे झाले आहेत. पोलिसांनी आरोपी अविनाश शुक्ल याच्या ठिकाणाहून ‘रामराज्य कोष’ लिहिलेली एक पेटी जप्त केली आहे, ज्यावर पेटीएमचा क्यूआर…

Read More

National Current Affairs | Govt Job Prep 2026 Updates

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जाणून घ्या आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. बिहार मंत्रिमंडळात 22 मंत्र्यांनी शपथ घेतली 7 मे रोजी बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मेगा इव्हेंटमध्ये नितीश यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 32 मंत्र्यांनी सम्राट मंत्रिमंडळात समावेश झाला. नवीन मंत्रिमंडळात भाजपचे…

Read More

Hera Pheri 3 Director Priyadarshan Exits Amidst Legal Battles

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन आता कॉमेडी चित्रपट ‘हेरा फेरी 3’ चा भाग नाहीत. चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्यानंतर स्वतः प्रियदर्शन यांनीही या गोष्टीची पुष्टी केली आहे. हिंदुस्तान टाइम्सला प्रियदर्शन यांनी सांगितले की, ते या प्रोजेक्टमधून बाहेर पडले आहेत. त्यांनी अशीही भीती व्यक्त केली की, अनेक कायदेशीर वाद आणि आपापसातील मतभेदांमुळे हा चित्रपट…

Read More

Pune IT Company Faces Allegations of Religious Harassment and Forced Resignation

Marathi News National Pune IT Company Faces Allegations Of Religious Harassment And Forced Resignation पुणे12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुण्यातील एका महिलेने विप्रो टेक्नॉलॉजीज कंपनीवर धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि जबरदस्तीने राजीनामा घेतल्याचा आरोप केला आहे. ही महिला यापूर्वी या कंपनीत काम करत होती. हे आरोप पुण्यातील हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात…

Read More

Sunetra Pawar Completes Census 2027 Self-Enumeration; Urges Public Participation

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘जनगणना २०२७’ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपली ‘स्व-गणना’ पूर्ण केली आहे. त्यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. . सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘जनगणना २०२७’ ही केवळ आकडेवारीची नोंदणी नाही, तर शाळा, रुग्णालये आणि विविध कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. राज्यातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाला पायाभूत सुविधांचा…

Read More

नांदेडमध्ये 18 महिन्यात 217 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:175 आत्महत्या पात्र, 12 प्रकरण अपात्र; 30 प्रकरणे अजूनही चौकशीत

जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य संपता संपत नसल्याचे चित्र वारंवार पुढे येत आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या १८ महिन्यात तब्बल २१७ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. यातील केवळ १७५ आत्महत्या शासनाने पात्र ठरवले असून १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर चौकशीसाठी 30 प्रकरण प्रलंबित असून आत्तापर्यंत…

Read More

विमा क्षेत्रात 100% एफडीआयला सरकारची मंजुरी:स्वयंचलित मार्गाने परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा; एलआयसीमध्ये मर्यादा 20% च राहील

केंद्र सरकारने शनिवार (२ मे) रोजी विमा क्षेत्रात १००% परकीय थेट गुंतवणुकीला (FDI) मंजुरी दिली आहे. आता परदेशी गुंतवणूकदार ऑटोमॅटिक रूटद्वारे भारतीय विमा कंपन्यांमध्ये पूर्ण मालकी घेऊ शकतील, मात्र, LIC साठी गुंतवणुकीची मर्यादा २०% वरच कायम ठेवण्यात आली आहे. विमा कंपन्यांसाठी काय आहेत अटी सरकारच्या अधिसूचनेनुसार, विमा क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक विमा अधिनियम-१९३८ च्या तरतुदींच्या अधीन…

Read More

निम्मा जून संपला तरी पावसाची प्रतीक्षाच:जुलै ते नोव्हेंबर हे 5 महिने देशासाठी अत्यंत आव्हानात्मक, मुंबई-पालघरसह 17 जिल्ह्यांमध्ये दमट हवेचा त्रास वाढणार

यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) 6 जून रोजी तळकोकणात प्रवेश केला. त्यानंतर 8 जूनपर्यंत मान्सूनने रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर परिसरापर्यंत मजल मारली. त्यामुळे राज्यभरात लवकरच पावसाची धूम सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, त्यानंतर मान्सूनची प्रगती पूर्णपणे ठप्प झाली असून महाराष्ट्रातील मोठा भाग अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान तज्ज्ञांच्या…

Read More

अमरावती जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल:उष्णतेमुळे 21 एप्रिलपासून सकाळी 7 ते 10 पर्यंतच वर्ग

अमरावती जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या संदर्भात आदेश जारी केला असून, त्यानुसार २१ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ७ ते १० या वेळेतच भरतील. हा आदेश अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या शाळांना लागू असेल. विदर्भात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात, गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ…

Read More

आजच्या पिढीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करण्याची गरज:क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विविध संस्था संघटनांच्यावतीने अभिवादन‎

. तत्कालीन समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील मक्तेदारीविरुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या समाजाला सर्वाधिक गरज आहे. महात्मा फुलेंनी त्या काळात समाज परिवर्तनासाठी जे कार्य केले, ते अत्यंत…

Read More