Headlines

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवली सुंदर घरटी‎:भीषण उन्हाळ्यात मुक्या पक्ष्यांना मायेचा आधार, सिताराम सारडा शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात एक अनोखा निसर्ग उपयुक्त उपक्रम घेण्यात आला. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शंभराहून अधिक पक्षांसाठी सुंदर घरटी तयार केली. सध्या ऊन, उष्णता भयंकर आहे. मनुष्याला या अति उष्णतेचा त्रास होतो आहे. आज प्राणी, पक्षी यांची अवस्था देखील खूप बिकट आहे. पक्षी हा निसर्गाचा एक प्रमुख घटक असून मनुष्यासाठी तो…

Read More

मुलुंड स्टेशनवर एसी लोकल अचानक बंद पडली:श्वास कोंडल्याने महिला प्रवासी बेशुद्ध, अनेक प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास

मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी मुलुंड स्थानकात एसी लोकल अचानक बंद पडल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. सुमारे १५ मिनिटे ट्रेन प्लॅटफॉर्मवरच थांबून राहिल्याने आणि एसी यंत्रणा बंद झाल्याने डब्यांमध्ये प्रचंड उकाडा निर्माण झाला. दरवाजे बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर एक महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याने एकच गोंधळ उडाला. नेमके काय घडले?…

Read More

छत्रपती संभाजीनगर शहरात लवकरच 26 कोटी रुपयांचा लिंक लाइन प्रकल्प:तुमची वीज जाणार नाही, आता शहरातील दहा सबस्टेशनला मिळणार ‘डबल सोर्स’

शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर महावितरणने कायमस्वरूपी तोडगा शोधला आहे. शहरात लवकरच 26 कोटींचा लिंक लाइन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरक्षित होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे शहरातील सर्व 28 सबस्टेशन्सना दुहेरी वीजपुरवठ्याचा स्रोत उपलब्ध होईल. शहरात 33 केव्हीची 28 सबस्टेशन्स आहेत. सद्य:स्थितीत यातील 18 ठिकाणी दोन…

Read More

सलमान रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यातील वाद मिटवणार:दावा- अभिनेत्याने दोघांशी बोलून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला

अभिनेता सलमान खानने रणवीर सिंह आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर यांच्यातील सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा वाद रणवीर सिंहने अचानक ‘डॉन 3’ चित्रपट सोडल्यानंतर सुरू झाला होता, त्यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने रणवीरविरोधात असहकार प्रस्ताव (नॉन-कोऑपरेशन नोटीस) जारी केला होता. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सलमान खानने दोन्ही पक्षांशी वैयक्तिकरीत्या…

Read More

अन्नछत्र मंडळाकडून 300 हून अधिक वृक्षांची जोपासना:6 वर्षांचे सातत्य, सोलापूर रस्ता बनला हिरवागार

‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ हा मंत्र जपत जगप्रसिद्ध संस्था उभी करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी आता पर्यावरणाच्या संवर्धनातून अक्कलकोटचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे सोलापूर रस्त्यावर गेल्या सहा वर्षांपासून लावलेली झाडे आज डौलाने बहरली असून, हा मार्ग सुखद आणि हिरवागार झाला आहे. हरवलेले वैभव परत…

Read More

गळ्यात फास बांधून मुलीला छताला लटकवले, व्हिडिओ:एकतर्फी प्रेमापोटी तरुणाने घरात घुसून कुऱ्हाडीने वार केले; 60 हून अधिक टाके लागले

शुक्रवारी, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका तरुणाने घरात घुसून १७ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्ल्यानंतर त्याने तिच्या गळ्यात दोरी बांधून तिला छताला लटकवले. थोड्याच वेळात त्याने तिला सुमारे १२ फूट उंचीवरून खाली फेकले. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. खोड चौकी पोलिसांच्या माहितीनुसार, गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाला सुरुवातीला शिवपुरी मेडिकल कॉलेजमध्ये…

Read More

महाराष्ट्राच्या राज्यप्राणी शेकरूसह दुर्मीळ वन्यजीव तस्करांच्या तावडीतून सुटले:नागपूर डीआरआयने आंध्र प्रदेशात मोहीम राबवून एकाला अटक केली

महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (DRI) नागपूर युनिटने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या दोन दिवसीय मोहिमेत वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त करण्यात आली. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या चार ‘शेकरू’सह अनेक दुर्मीळ प्राण्यांची तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली असून, एका मुख्य तस्कराला अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या नागपूर पथकाला आंध्र प्रदेशातील जंगलातून वन्यजीवांची मोठी…

Read More

मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून सोनसाखळी लुटली:पुण्यात पाच आरोपींना अटक, 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त

पुण्यात एका विवाह समारंभातील मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून पाच लाख रुपयांची सोन्याची साखळी लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येरवड्यातील संगमवाडी परिसरात सुनीता काची यांच्या घरी घडली. फिर्यादी नंदू अर्जुन काची (वय ५३, रा. संजयनगर, फुगेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी…

Read More

प्राजक्त तनपुरेंचा भाजपप्रवेश निश्चित? 30 मेची तारीख चर्चेत:विधानपरिषदेची उमेदवारीही ठरणार; जयंत पाटलांचा फोटो डीपीला ठेवला

अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात…

Read More

अक्षय कुमारला भेटायला अनवाणी चालत आला:राजकोटहून 700 किमी चालत मुंबईला पोहोचला, एक महिना वाट पाहिल्यानंतर भेट झाली

मुंबईत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भेटण्यासाठी गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी अशोक कंजारिया यांनी ७०० किलोमीटरची पायी यात्रा केली. ते १७ फेब्रुवारी २०२६ रोजी तिरंगा घेऊन, अनवाणी पायांनी राजकोटहून निघाले आणि १८ दिवसांत मुंबईत पोहोचले. मात्र, मुंबईत पोहोचल्यानंतर अनेक दिवस त्यांची अक्षयशी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी शहरातच थांबून प्रयत्न सुरू ठेवले. ते अनेकदा अक्षय…

Read More