Headlines

जोधपूरमध्ये 5 तासांत 63 हजार मिरची वडे खाल्ले:31 किलोचा मिरची वडा बनवला; एका तरुणाने 12 सेकंदात खाल्ला

जोधपूरमध्ये श्रावणाच्या पहिल्या सोमवारी ‘मिरची वडा महोत्सव’ झाला. दैनिक भास्करच्या जोधपूर आवृत्तीच्या ३०व्या वर्षात पदार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ५ तासांत ६३ हजार मिरची वडे खाल्ले गेले. महोत्सवात शहरवासीयांनी नवा विक्रम केला. अशोक उद्यानाच्या हिरवळीत चटपटे मिरची वडे लोकांना खूप आवडले. महोत्सवाचे मुख्य आकर्षण ३१ किलोचा विशाल मिरची वडा होता. हा जोधपूरमध्ये बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मिरची…

Read More

हिंगोलीत शिक्षकांच्या कमतरतेवरून गावकऱ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव:7 दिवसांत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा

हिंगोलीच्या जिल्हा परिषदेत जटाळवाडी (ता.कळमनुरी) येथील गावकऱ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना सोमवारी ता. ३ घेराव घातला. सहा वर्गासाठी तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून तातडीने शिक्षकाची नियुक्ती करावी अन्यथा शाळेला कुलुप ठोकण्याचा इशाराही दिला आहे. कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेत सध्याच्या स्थितीत १०६…

Read More

'रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल!:गिरीश महाजन म्हणाले- "राज्यातला माणूस PM झाला तर वाईट काय?; भुजबळांशी 'दुराव्या'वरही दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी ‘माझा पुतण्या आज ना उद्या देशाचा पंतप्रधान होईल’ असे वक्तव्य केले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना, आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी याला दुजोरा देणारे सूचक विधान केले आहे. “आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस पंतप्रधान झाला तर त्यात वाईट काय आहे? देवेंद्रजींचे वय अजून कमी आहे,…

Read More

आज सोने-चांदीच्या दरात वाढ:10 ग्रॅम सोने ₹1.43 लाखांवर, एक किलो चांदी ₹2.17 लाखांवर पोहोचली

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीचा दर 105 रुपयांनी वाढून 2.17 लाख रुपयांवर पोहोचला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 3 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपये झाला आहे. कॅरेटनुसार सोन्याचा भाव देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव स्रोत: goodreturns 3 ऑगस्ट…

Read More

Bhiwandi-Thane Highway Potholes Death; TDRF Jawan & Woman Killed in Accidents

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील (TDRF) जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारवर आणि मह . ‘देवदूताला भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात प्राण गमवावे लागले’ रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत या घटनेवर…

Read More

ग्वाल्हेरमध्ये युवकाने ट्रेनसमोर उडी मारली:सुसाइड नोटमध्ये तीन नावे लिहिली; म्हटले- यांनी कर्जाच्या बहाण्याने 23 लाख रुपये ठगले

ग्वाल्हेरमध्ये कर्ज मंजूर करून घेण्यासाठी आणि बनावट कागदपत्रांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या जसपाल सिंग यादव नावाच्या एका तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्याने एक आत्महत्या नोट (सुसाइड नोट) देखील सोडली आहे. ज्यात लिहिले आहे की, ‘सिंधियाजी, जेव्हा तुम्ही हे पत्र वाचाल, तेव्हा मी हे जग सोडून गेलो असेन.’ हा तरुण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य…

Read More

पेट्रोलच्या भावात पाणी विकून मोठी फसवणूक:गडकरींनी राजीनामा द्यावा; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

ई- 20 इंधनाच्या नावाखाली थेट पेट्रोल आणि डिझेलमध्ये पाणी मिसळून वाहनधारकांची मोठी फसवणूक केली जात आहे. हा एक महाघोटाळा असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला….

Read More

नागपुरात नितीन गडकरींच्या घरावर युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा:बॅरिकेडिंगवर चढत घोषणाबाजी, अनेक कार्यकर्ते ताब्यात

केंद्र सरकारच्या ई-20 या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणासह वाढती महागाई, बेरोजगारी आणि नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर युवक काँग्रेसने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली असून, पोलिसांनी बॅरिकेडिंग करून हा मोर्चा मध्येच रोखला व…

Read More

लोकांचा जीव जातोय, ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे?:गडकरींनी अमेरिकेसारखे सोडा, किमान श्रीलंकेसारखे रस्ते करून दाखवावे- अविनाथ जाधव

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे जर लोकांचा मृत्यू होत असेल तर ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. काल एका महिलेचा आणि आज TDRF पथकातील जवानाचा या खड्ड्यांमुळे जीव गेला आणि तरीही पालकमंत्री, बांधकाम मंत्री आणि सरकारला जाग येत नसेल तर आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला असेही जाधव यांनी म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

Central Govt Statement in Supreme Court on Paper Leak Protest Students

नवी दिल्ली23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात कायदेशीर कारवाई न करण्याच्या आपल्या वचनावर अजूनही गंभीर आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, “आंदोलकांविरोधात दाखल केलेल्या एफआयआरबाबत काही गैरसमज होता. मला हे सांगण्याचे निर्देश आहेत की, सरकार विद्यार्थ्यांवरील आपल्या वचनाबाबत गंभीर आहे.” कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने गेल्या…

Read More