Headlines

शिंदेफळच्या भाग्यश्री बखळे हिची मुंबई पोलिस दलात निवड:ग्रामस्थांच्या वतीने सत्कार, पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती‎

शिंदेफळ येथील भाग्यश्री पंढरीनाथ बखळे हिची अवघ्या १९ व्या वर्षी मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे. गावकऱ्यांच्या वतीने तिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शिंदेफळ येथील पंढरीनाथ बाजीराव बखळे यांची कन्या भाग्यश्री ही गावातून पोलिस दलात निवड झालेली पहिली महिला ठरली आहे. तिच्या या यशामुळे गावातील तरुण-तरुणींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून स्पर्धा परीक्षा व पोलिस…

Read More

तनपुरेंकडे पुण्यात 4 कोटींचे दोन फ्लॅट्स:एकूण स्थावर मालमत्तेचे चालू बाजार मूल्य 10 कोटी 82 लाख 5 हजार

अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांची संपत्ती १ कोटीने वाढली असून उत्पन्न घटल्याचे उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या एकूण स्थावर मालमत्तेचे चालू बाजार मूल्य १० कोटी ८२ लाख ५ हजार रुपये इतके आहे. यामध्ये…

Read More

अजित पवारांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्स कुठे?:सुप्रिया सुळेंचा रोष; म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणामुळे राज्याची चेष्टा

सुप्रिया सुळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या या अपघातानंतर अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात की घातपात, याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने या प्रकरणातील तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ब्लॅक…

Read More

MP Waqf Board Gets 2 Hindu Members for First Time; Manoj Malpani, Animesh Bhargav Appointed

Marathi News National MP Waqf Board Gets 2 Hindu Members For First Time; Manoj Malpani, Animesh Bhargav Appointed भोपाळ17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात गैर-मुस्लिम (हिंदू) सदस्यांची नियुक्ती झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने वक्फ बोर्डाची पुनर्रचना करताना इंदूरचे मनोज मालपाणी आणि गुना येथील राघौगडचे रहिवासी अनिमेष भार्गव यांना सदस्य म्हणून नियुक्त…

Read More

वारजे घरफोडीचा गुन्हा एका तासात उघड:सराईत चोरट्यास अटक, चोरीचा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

वारजे माळवाडी पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा अवघ्या एका तासात उघडकीस आणत सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी वारजे येथील जनता नगर परिसरातील एका पीजीमध्ये ही घटना घडली. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात…

Read More

नाशिकमध्ये पावसाचे धुमशान!:गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी

नाशिक शहर आणि धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर आला आहे. संततधार पावसामुळे गोदावरी आणि दारणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून ऐतिहासिक रामकुंड परिसरातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या थेट गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून सायंकाळनंतर गोदावरी नदी धोक्याची पातळी…

Read More

मंत्री प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया:भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा आरोप; कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल केली तक्रार

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सरनाईकांवर भाईंदर पाडा येथील एक महत्त्वाचा भूखंड लाटल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी एका फेसबुक पोस्टद्वारे मंत्री…

Read More

CJP म्हणाली- सर्व आंदोलकांवरील FIR रद्द होणार:मध्यरात्री 1 वा. व्हिडिओ जारी करून म्हटले- सरकारशी चर्चा, आंदोलक सुरक्षित राहतील

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने सांगितले की, सर्व आंदोलकांवरील FIR मागे घेतले जातील. CJP प्रवक्ते सौरव दास आणि रत्ना यांनी सोमवारी मध्यरात्री 1 वाजता व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली. सौरवने सांगितले की, सरकारचे प्रतिनिधी (दिल्ली पोलिसांचे अधिकारी) भेटायला आले होते. आम्ही त्यांना सांगितले की, सरकारने जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण होणार नाहीत अशी…

Read More

SBI कर्मचाऱ्यांचा 25-26 मे रोजी संप:यामुळे 23 ते 27 मे पर्यंत कामकाज ठप्प होऊ शकते, 16 मागण्यांसाठी संप पुकारला

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे कर्मचारी 25 आणि 26 मे रोजी दोन दिवसांच्या संपावर जाऊ शकतात. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन (AISBISF) ने आपल्या 16 मागण्यांसाठी या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. हा संप कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, कामाची उत्तम परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पुकारण्यात आला आहे. SBI…

Read More

बोजवारा:शहरात दीड तास पाऊस, रस्त्यावर पाणी; नालेसफाईचा दावा पाण्यात, गल्लीत नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी

लातूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी (दि. २८) दुपारी आणि सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, पहिल्याच मोठ्या पावसात शहरातील ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. . दुपारी साडेतीनच्या सुमारास आलेल्या दीड तासाच्या पावसामुळे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण कार्यालय आणि सर्व शिक्षा अभियान कार्यालयाच्या आवारात गुडघाभर…

Read More