Headlines

Kerala Nipah Virus Outbreak 2026

तिरुवनंतपुरम2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळमध्ये यावर्षी निपाह विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. ही माहिती गुरुवारी समोर आली. रुग्ण 43 वर्षांचा असून तो कोझिकोडचा रहिवासी आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. रुग्णाला हलका ताप आल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. त्याची…

Read More

गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रा; संरक्षण करण्याचीही मागणी:पालखीत ठेवून नेलेले निवेदन दिले तहसीलदार सुनील चव्हाण यांना‎

प्रतिनिधी | अकोट गोमातेला राष्ट्रमाता घोषित करून तिचे व गोवंशाचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी कठोर कायदे, करा अशी मागणी करत सोमवारी गोभक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यासाठी गावातून पदयात्रा काढण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री नरसिंग महाराज मंदिर येथून गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रेला प्रांरभ झाला. या पदयात्रेत पालखीत गोवंश प्रेमींच्या सह्यांचे निवेदन ठेवण्यात आले होते. तसेच…

Read More

उन्नावमध्ये एक्सप्रेस-वेवर एसी बस उलटली, 5 जणांचा मृत्यू:प्रवासी खिडक्यांमधून पडले, बस दिल्लीहून बिहारला जात होती; 15 जखमी

उन्नावमध्ये डबल डेकर एसी बस मंगळवारी सकाळी सुमारे 5 वाजता अनियंत्रित होऊन लखनऊ-आग्रा एक्सप्रेस-वेवर उलटली. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 15 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस भरधाव वेगात…

Read More

पावसाच्या खंडाचा फटका:बोरगाव मंजू परिसरात कुठे पिकांना फेर, तर कुठे दुबार पेरणीचे संकट, पुरेशी ओल नसल्याने पिकांच्या वाढीबाबत चिंता‎

बोरगाव मंजू परिसरात यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसत आहे. मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिल्याने पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरात खरीप पेरण्यांना वेग आला आणि शेतकऱ्यांनी आशेने पेरणी उरकून घेतली. बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी, काही भागांत पुरेशी उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे…

Read More

जिल्हा बँकांमधील नोकरभरतीत 70%जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव:राज्य सरकारचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारात प्राधान्य

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये आता ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकरी, सभासद आणि ग्रामीण जनतेशी निगडीत असतात. स्थानिक उमेदवारांना बँकेच्या कामकाजाची आणि भौगोलिक…

Read More

एटीएसची विदर्भात छापेमारी:पाकिस्तानी दहशतवाद्याच्या सोशल मीडिया फॉलोअर्सवर धाडी, भंडारा-चंद्रपुरात संशयितांची चौकशी

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) विदर्भातील भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करणाऱ्या आणि त्याच्याशी डिजिटल माध्यमांतून संपर्कात असलेल्या काही तरुणांची चौकशी करण्यात आली. संशयास्पद हालचालींची गंभीर दखल घेत एटीएसने आज सकाळी ही छापेमारी केली. नागपूर एटीएसच्या पथकाने दोन्ही जिल्ह्यांतील संशयितांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. या छाप्यांना…

Read More

दिल्ली लाठीहल्ला निषेधार्थ कँडल मार्च:आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎

जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी लातूर शहरात कॅंडल मार्च काढून निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कॅंडल मार्च काढण्यात आला, यावेळी आमदार देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख याही या मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. लातूर शहरातील नीट पेपरफुटी प्रकरणातील…

Read More

पुणे मर्डर- हुडीमध्ये दिसलेली व्यक्ती चेतनच होती का:पोलिस चालण्याची पद्धत तपासेल, सियाचा खटला लढण्यासाठी 2 वकिलांचा दावा

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन कायदेशीर वाद समोर आला आहे. आरोपी सियाचा खटला लढण्यावरून ॲड. आशुतोष श्रीवास्तव आणि सियाच्या कुटुंबात वाद निर्माण होताना दिसत आहे. वास्तविक पाहता, ॲड. आशुतोष श्रीवास्तव आणि ॲड. विपुल दुशिंग या दोन वकिलांनी सिया गोयल यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्याचा दावा केला आहे. आशुतोष यांचे म्हणणे आहे की, सिया…

Read More

चांदी दोन दिवसांत ₹9000 रुपयांनी स्वस्त, ₹2.62 लाखांवर आली:10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 571 रुपयांनी घसरून 1.57 लाख

आज म्हणजेच 27 मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 1 किलो चांदीची किंमत 4,503 रुपयांनी कमी होऊन 2.62 लाख रुपयांवर आली आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 571 रुपयांनी घसरून 1.57 लाख रुपये झाला आहे. चांदीची किंमत 2 दिवसांत 9 हजार आणि 1,800 रुपयांनी स्वस्त…

Read More

वकिलाने सर्वोच्च न्यायालयात CJI ना अपशब्द म्हटले:न्यायाधीशांना आदेश देऊ लागला, फाइल फेकली; सुरक्षा रक्षकांनी कोर्ट रूममधून बाहेर काढले

सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एका याचिकाकर्ता वकिलाने सुनावणीदरम्यान असभ्य वर्तन केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. याचिका वकिलानेच दाखल केली होती. सुनावणीच्या सुरुवातीपासूनच वकिलाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. थोड्याच वेळात त्याने न्यायालयात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर खटल्याशी संबंधित कागद हवेत उडवत तो म्हणाला… “त्या @#$% CJI ला…

Read More