Headlines

Rajasthan Govt Job Recruitment 2026: 3540 Posts Notification Released

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये माहिती राजस्थानमध्ये 3,540 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी झाल्याची. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 5 मे पासून सुरू होईल. अहमदाबाद महानगरपालिकेत 172 पदांसाठी भरतीची. त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 15 रिक्त जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. राजस्थानमध्ये 3,540 भरतीची अधिसूचना जारी, 5 मे पासून…

Read More

Skyroot Aerospace Plans Monthly Launches; PM Modi Meets Space Startups

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत सरकारच्या अंतराळ धोरणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टिकोनामुळे देशाचे अंतराळ क्षेत्र नवीन उंची गाठत आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय स्पेस-टेक स्टार्टअप्सच्या संस्थापकांशी संवाद साधला आणि त्यांच्या नवनवीन कल्पना व पुढील योजनांची माहिती घेतली. यावेळी पंतप्रधानांनी आश्वासन दिले की, सरकार आपल्या धोरणांमध्ये सातत्य राखेल, जेणेकरून जोखीम पत्करणाऱ्या उद्योजकांना पूर्ण पाठिंबा मिळेल. या…

Read More

व्यसनमुक्त, मूल्याधिष्ठित नागरिक घडणे गरजेचे:डॉ. डोनिका रूपारेल यांचे प्रतिपादन, ब्रह्माकुमारीजच्या नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचा शुभारंभ‎

व्यक्ती बदलली तर कुटुंब बदलते, कुटुंब बदलले तर समाज बदलतो आणि समाज बदलला तर राष्ट्र बदलते, असे सांगत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नसून व्यसनमुक्त, निरोगी, चारित्र्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक घडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ब्र.कु. डॉ. डोनिका दीदी रूपारेल यांनी केले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि प्रजापिता…

Read More

14व्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर जखमा कशा नाहीत?- कोर्ट:24 ऑगस्टला सुनावणी; आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ

सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेला प्रख्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटींवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. “दिशाच्या वडिलांनी तिच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल स्पष्ट संशय व्यक्त केला असताना पोलिसांनी एफआयआर नोंदवून रीतसर तपास का केला नाही?’ असा थेट सवाल न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती…

Read More

पुण्यात घरांच्या विक्रीत 30 ते 35 टक्के घट:युद्धजन्य परिस्थिती, इंधन तुटवड्यामुळे बांधकाम साहित्य महागले; किमती वाढणार

पुण्यातील घरांच्या विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिका-इस्त्राइल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थिती, इंधनाचा तुटवडा आणि बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती यामुळे हा परिणाम दिसून येत आहे. यामुळे घरांच्या किमती १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिकांना घरे विक्रीसाठी सल्ला देणाऱ्या ‘जस्टो’ कंपनीचे संचालक पुष्पमित्र दास यांनी ही माहिती दिली आहे. पुणे…

Read More

मुंबईच्या लोकलसह अणुऊर्जा केंद्र उडवण्याचा कट उधळला:मुंब्रा, कुर्ला व पुण्यातील 8 दहशतवाद्यांना बेड्या

मुंबई, पुणे आणि पंजाबमध्ये रक्तपात घडवण्याचा पाकिस्तानचा भीषण कट पोलिसांनी हाणून पाडला. दाऊद इब्राहिमचा कुख्यात हस्तक मुन्ना झिंगडा आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर स्फोट घडवण्यासाठी सज्ज असलेल्या तब्बल आठ दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने अटक केली आहे. या कारवाईत मुंबईतील मुंब्रा व कुर्ला आणि पुण्यातील एका दहशतवाद्याचा समावेश असून, त्यांनी मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेल्या दादर…

Read More

साल्हेर किल्ला परिसरात 100 वृक्षांचे रोपण:पोलिस व वन विभागाचा उपक्रम, 500 किलो कचऱ्याचे संकलन‎

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साल्हेर येथे वन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत विविध प्रकारच्या १०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सुमारे ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच ऐतिहासिक वारसा जतनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमास मालेगावचे सहाय्यक पोलिस…

Read More

ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही:RTO अधिकाऱ्यांमध्ये फोनवरुन खडाजंगी, ऑडिओ क्लिप व्हायरल

छत्रपती संभाजीनगर आरटीओ विभागातील दोन अधिकाऱ्यांमधील फोनवरील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. वैजापूर परिसरात वाहन तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्याच्या अधिकारावरून आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये फोनवर तीव्र वाद झाल्याचे या कथित ऑडिओत ऐकायला मिळत आहे. हद्दीच्या नावाखाली सुरू असलेल्या कारवायांवर प्रश्न उपस्थित करत एका अधिकाऱ्याने, “ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही,” असे…

Read More

कुलगुरू ई-बाईक, कुलसचिव आले सायकलने:विद्यापीठाच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मिळाला पर्यावरण स्नेही प्रतिसाद‎

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत, शनिवारी ३० मे रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘नो व्हिकल डे’ (वाहनमुक्ती दिन) पाळण्यात आला. त्यामुळे कुलगुरु ई-बाईकने तर कुलसचिव हे सायकलने प्रवास करित कार्यालयात दाखल झाले. दर शनिवारी नो व्हेईकल डे पाळण्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच केली होती. त्या…

Read More

MLA Pragnya Satav Demands Expert Committee For Hingoli Earthquake Probe

हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत तालुक्यांमध्ये वारंवार घडणाऱ्या भूकंपाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी तारीख 9 विधान परिषदेत केली आहे. . वसमत तालुक्यामध्ये पांगरा शिंदे व परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे परिसरातील गावकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने या भागात पाहणी…

Read More