Headlines

वाघिणीच्या हल्ल्यात 4 महिला ठार:चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील भयंकर घटना, जंगलात तेंदूपत्ता तोडत असताना वाघाचा हल्ला

जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात तब्बल 4 महिलांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. या घटनेत इतर काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. गतवर्षी 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) जंगलात वाघाने 3 महिलांचा बळी गेला होता. त्यानंतरही ही दुसरी मोठी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही…

Read More

इर्विनमधील परिचारिकांचा संप तासाभरात स्थगित:पीडित परिचारिकेला न्याय मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन

अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) परिचारिकांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. जीएमसीमधील एका पीडित परिचारिकेला न्याय मिळवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, तासाभरातच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाने मागण्या मान्य करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला. या आश्वासनानंतर परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला इर्विन रुग्णालयासह डफरीन…

Read More

आदिवासी वाड्या-वस्त्यांवर 47 पाणी टाक्यांचे वितरण:चांदवडमध्ये टंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम; 5 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या‎

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या ५ हजार लिटर क्षमतेच्या ४७ एचडीपीई पाण्याच्या टाक्यांचे मंगळवारी (दि. १२) आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. येथील पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात चांदवड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील विविध आदिवासी वाड्या-वस्त्यांसाठी या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील…

Read More

रक्ताच्या नात्याला काळिमा:जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काटा काढला; चाकूने सपासप वार करून हत्या

धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरात माणुसकीला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका सख्ख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षांच्या पुतण्याचा खून केला आहे. विलास शेळके असे आरोपीचे नाव असून त्याने सुजित शेळके या तरुणावर चाकूने वार करत जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके आणि त्याचा पुतण्या सुजित शेळके यांच्या कुटुंबात जमिनीच्या व्यवहारावरून…

Read More

भारताची 65 टक्के लोकसंख्या 27 वर्षांखालील:शिक्षण, कौशल्य विकासच भविष्याची गुरुकिल्ली: कौस्तुभ धवसे

भारताची 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 27 वर्षांखालील आहे. या निर्णायक टप्प्यावर शिक्षण, कौशल्य विकास आणि योग्य धोरणे भारताच्या आर्थिक व जागतिक भविष्याला दिशा देतील, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक आणि धोरण विभागाचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी म्हटले आहे. 2029 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाचा उल्लेख करत, आज घेतलेले निर्णय भविष्यातील सक्षम मनुष्यबळ घडवण्यासाठी…

Read More

PM मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार:महिला आरक्षण विधेयकावर बोलतील; लोकसभेच्या जागा वाढवण्याचे विधेयक काल फेटाळले होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करतील. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे प्रचार करत असताना, पंतप्रधानांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत भाष्य करणार असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान म्हणाले, “मला माझ्याच लोकांच्या सानिध्यात माझी व्यथा मांडायची आहे.” पंतप्रधानांनी पुढे सांगितले, “मी विरोधकांना स्पष्टपणे सांगितले होते की, या विधेयकाचे श्रेय त्यांनीच घ्यावे. सामान्य कुटुंबांतील भगिनींना संसद आणि विधिमंडळांमध्ये स्थान मिळवून…

Read More

दहावी परीक्षेमध्ये ज्ञानसंपदा शाळेचा ध्रुव गायकवाड प्रथम:गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण

प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील ज्ञानसंपदा शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षीच्या निकालात गायकवाड ध्रुव याने ९७.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण मिळवले. वेदांत बर्वे याने ९६.२% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. ऋषभ वांडेकर याने ९६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक…

Read More

From Label Sticker to Global Economys Face

न्यूयॉर्क2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आठ वर्षे…तीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष… 66 दर निश्चिती बैठका…महामारी, महागाई, राजकीय हल्ले, गुन्हेगारी तपास. या सगळ्या दरम्यान जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची सूत्रे हाती घेतली. 29 एप्रिल रोजी त्यांनी फेड चेअर म्हणून शेवटची धोरणात्मक बैठक घेतली. त्यांची कथा विश्वास, दबाव आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण बनली आहे. 15 मे रोजी चेअरमन…

Read More

'ई-चलन' कारवाईतून मुक्त करा, अन्यथा आंदोलन:पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचा वार्षिक सर्वसाधारण सभेतून सरकारला इशारा

पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी ‘इ-चलन’ कारवाईतून वाहतूकदारांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. शासनाने यावर तोडगा न काढल्यास राज्यात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. ही मागणी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ‘इ-चलन’ कारवाईविरोधात वाहतूकदारांनी यापूर्वी मुंबईतील आझाद मैदान आणि पुण्यातील आरटीओ कार्यालयावर आंदोलने केली आहेत. तरीही…

Read More

यूपी- 2 मुलांना एअरफोर्स हेलिकॉप्टरने रेस्क्यू केले:रील बनवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढले होते; शिडी तुटल्याने 3 जण खाली पडले, एकाचा मृत्यू

यूपीच्या सिद्धार्थनगरमध्ये पाण्याच्या टाकीवर 16 तासांपासून अडकलेल्या मुलांची एअरफोर्सच्या MI-17 हेलिकॉप्टरने सुटका केली. दोघांना गोरखपूरच्या एअरफोर्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी काशीराम आवास कॉलनीमध्ये 5 मुले रील बनवण्यासाठी 60 फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले होते. खाली उतरताना शिडी तुटली. 3 मुले खाली पडली. त्यापैकी 1 चा मृत्यू झाला, तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे….

Read More