Headlines

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरण, अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्चुअली हजर होणार:न्यायालयाने समन्स पाठवले होते, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवले; एका महिलेचा मृत्यू झाला होता

हैदराबादमधील संध्या थिएटर अपघाताच्या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन सोमवारी नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, अल्लू अर्जुनच्या कायदेशीर पथकाने सांगितले की, मुंबईत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी या प्रकरणाच्या आरोपपत्रात अल्लू अर्जुनला आरोपी क्रमांक 11 बनवले आहे. डिसेंबर…

Read More

वृक्षसंवर्धनासह शिस्त, देशप्रेम व व्यसनमुक्तीचा संदेश:अहमदपूरच्या यशवंत विद्यालयातील एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लावले बेलफळ, आंब्याचे झाड‎

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम, शिस्त, देशप्रेम आणि राष्ट्रसेवेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री लोहारे डी. बी. यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूरच्या एनसीसी विभागाच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम उ . एनसीसी विभागाच्या प्रमुख श्रीमती मधुबाला आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गौरव चवंडा यांच्या सहकार्याने एनसीसीच्या मुला-मुलींच्या पथकाने या वृक्षारोपण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी…

Read More

गावदेवी मार्केटची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी:आगीतील जखमींची विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची घोषणा

ठाणे शहरातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका सुरक्षारक्षकाचा कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाच्या दोन जखमी जवानांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल असेही शिंदे यांनी जाहीर केले. आज संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली….

Read More

मंगलप्रभात लोढांनी उद्यापासून नट-बोल्ट, सिमेंट खावे:शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाऊ नये; रविकांत तुपकरांची संतप्त टीका, म्हणाले- अन्नदात्याची माफी मागा

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावर संतप्त टीका केली आहे. भारत शेतकऱ्यांमुळे सोने कि चिडिया नव्हता असे विधान लोढांनी केले होते. यावर टीका करताना तुपकर म्हणाले की, मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा देश पूर्वही कृषीप्रधान होता, आजही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान…

Read More

Shobha De Questions Ranveer Singh On Don 3 Controversy

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लेखिका आणि स्तंभलेखिका शोभा डे यांनी दावा केला आहे की, ‘डॉन 3’ वादाच्या नावाखाली रणवीर सिंह आणि ‘धुरंधर’चे दिग्दर्शक आदित्य धर यांच्या विरोधात कट रचला जात आहे. चित्रपट ‘डॉन 3’ मधून अचानक बाहेर पडल्यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने रणवीर सिंह विरोधात ‘नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ (असहयोग निर्देश) जारी केला…

Read More

कुर्डुवाडी पालिकेला वर्षभरापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेना:कारभार ”प्रभारी”वर असल्याने धोरणात्मक निर्णय रखडले

कुर्डुवाडी नगरपालिकेचा कारभार गेल्या सुमारे एका वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांविना सुरू असल्याने शहराच्या विकासाला जणू ब्रेक लागला आहे. सध्या पालिकेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येत असून, याचा थ . नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकारी हे अत्यंत महत्त्वाचे पद असते. शहराचे आर्थिक नियोजन, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याचे काम…

Read More

चांदी या आठवड्यात ₹15,269 ने महागली, ₹2.56 लाखांवर:सोने ₹815 ने वाढून ₹1.51 लाखांवर पोहोचले, या वर्षी ₹17,883 ने वाढले

या आठवड्यात 1 किलो चांदीचे दर 15,269 रुपयांनी वाढून 2.56 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी ते गेल्या आठवड्यात म्हणजेच 30 एप्रिल रोजी 2.40 लाख रुपयांवर होते. तर, सोन्याच्या दरात फक्त 815 रुपयांची वाढ झाली. 30 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोने 1.50 लाख रुपयांवर होते, जे वाढून 1.51 लाख रुपयांवर पोहोचले आहे. या आठवड्यात सोने-चांदीची स्थिती…

Read More

वेरूळ घाटामध्ये झाड कोसळल्याने 30 मिनिटे वाहतूक झाली विस्कळीत:वाहनधारक ताटकळले, प्रशासनाकडून तातडीने झाड हटवून मार्ग मोकळा‎

तालुक्यातील वेरूळ घाटात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतचे एक मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. झाड थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे ३० मिनिटे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. . बुधवारी रात्री अचानक हवामानात बदल होऊन परिसरात जोरदार वारे व पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याचा फटका घाट परिसरातील अनेक झाडांना…

Read More

बसस्थानकावर 'नाथजल' महाग विकल्यास परवाना रद्द:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना इशारा, 40 रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना

लोणावळा बसस्थानकावर प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांनाच मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्री सरनाईक यांनी गुरुवारी सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास भेट देऊन प्रवासी सेवा-सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला असता,…

Read More

पर्यावरणासाठी वृक्षलागवडीसह संवर्धन आवश्यक:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन‎

हवामान बदलाच्या आव्हानात्मक कालखंडात, यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाच्या उच्चांकाने जनतेच्या मनात वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भवितव्यासाठी पर्यावरण संवर्धन ही आजची प्राथमिक गरज बनली असून, केवळ वृक्ष . विद्यापीठाच्या कृषी पद्धती व पर्यावरण विभागाच्या वतीने त्यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. विशेषतः गावपातळीवर घरोघरी फळझाडांची लागवड केल्यास…

Read More