Headlines

कुंपणच शेत खातंय!:जनतेच्या घामाचा पैसा लुटतायत; कुंभमेळ्याच्या कथित गैरव्यवहारावरून नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

राज्यातील वाळूघाट, कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहार आणि मतदारयादीच्या प्रक्रियेवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कुंपणच शेत खातंय’ अशी टीका करत सरकारच्या काळात जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नागपुरात पत्रकार परिषदेत पटोले यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. भंडाऱ्यातील वाळूघाटांच्या…

Read More

पैठणला गोदावरीवर साकारणार 45 फुटी पूल‎:दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, पुलाची लांबी 900, तर रुंदी 40 फूट राहणार

पैठण गोदावरी नदीवरील पुलाची मागणी अखेर प्रत्यक्षात साकार होत आहे. श्री नाथ मंदिराजवळील पालखी ओटा ते जुने कावसान परिसराला जोडणारा हा पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारला जात असून त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. . खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. या पुलाची एकूण लांबी सुमारे ९०० फूट, रुंदी…

Read More

दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार:61 वर्षीय नराधमाला बेड्या, पुण्यातील घटना

ताथवडे परिसरात दहा आणि पाच वर्षांच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ६१ वर्षीय व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलींपैकी एकीच्या पोटात वारंवार दुखू लागल्यानंतर पालकांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मे २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत ताथवडे येथील एका घरात कथित…

Read More

आसाममध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड बनणार नाही:सरकारने म्हटले- अवैध घुसखोरांना थांबवणे हा उद्देश; SC-ST आणि दिव्यांगांना 2027 पर्यंत सूट

आसाम सरकारने अवैध घुसखोरी रोखण्यासाठी आधार कार्डचे नियम कडक केले आहेत. आता राज्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना नवीन आधार कार्ड मिळणार नाही. सरकारचे म्हणणे आहे की याचा उद्देश अवैध बांगलादेशींना आधार कार्ड मिळवण्यापासून रोखणे आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, 18…

Read More

Rates Reach Record Highs in August 2026

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,849 रुपयांनी वाढून 1.52 लाख रुपयांवर पोहोचला आहे. एक किलो चांदीचा भाव 2,907 रुपयांनी वाढून 2.34 लाख रुपयांवर पोहोचला आहे. या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये केवळ 10 दिवसांत सोने 9,630…

Read More

सारोळ्यात लोकसहभागाने शेतरस्ता; शेतात जाण्यासाठीची गैरसोय थांबणार:तीन लाखांचा निधी जमा करून केले रस्त्याचे काम, उपक्रमाचे कौतुक‎

प्रतिनिधी | सारोळा सिल्लोड तालुक्यातील सारोळा शिवारात शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात खड्डे आणि असमतल रस्ता यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा संबंधित प्रशासनाकडे मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. मात्र, अडचणींसमोर हार न मानता सारोळा गावातील…

Read More

पुण्यात तरुणीच्या प्रियकराकडून आईच्या प्रियकराचा खून:प्रेमसंबंधांच्या वादातून काळेपडळ पोलिसांनी सहा जणांना अटक केली

पुण्यात प्रेमसंबंधांच्या वादातून एका तरुणीच्या प्रियकराने तिच्या आईच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली आहे. प्रेमसंबंध तोडण्यासाठी मृत व्यक्तीने टाकलेल्या दबावामुळे हा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश संजू…

Read More

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून: 25 जूनला निकाल:महाराष्ट्रातील सर्वात वेगवान खटला ठरण्याची शक्यता

नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या २५ जून २०२६ रोजी जाहीर होणार आहे. हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता आहे, कारण अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल समोर येत आहे. केवळ एका महिन्यात निकाल; जलदगतीचा नवा विक्रम या संवेदनशील…

Read More

अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या वाहनामुळे राहात्यातील ड्रेनेज होणार गाळमुक्त:राहाता शहरासाठी 85 लाखांचा ”सक्शन आणि जेटिंग ट्रक” दाखल‎

शहराचे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, तसेच ड्रेनेज लाईनमध्ये गाळ साचून पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राहाता नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) २.० अंतर्गत प् . याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, राहाता शहराचे आरोग्य टिकवण्यासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी साफ असणे गरजेचे आहे. यासाठी ८५ लाख…

Read More

काळानुसार पालकांनीही पालकत्वात बदल स्वीकारावा:डॉ. जयंत पांढरीकर, तारुण्यावस्थेतील मुलांच्या पालकांना ज्येष्ठ किशोरवस्था तज्ज्ञांचे आवाहन‎

आज वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात किशोरावस्थेतील मुले भरकटत जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी काळानुसार पालकत्वातही बदल स्वीकारावा, असे आवाहन बालरोग व तरुण्यावस्था तज्ज्ञ डॉ. जयंत पांढरीकर, तसेच सर्वच तज्ज्ञांनी पनवेल येथील पालकांच्या भरगच्च कार्यक्रमात केले. महाराष्ट्र राज्य किशोरवस्थातज्ज्ञ संघटना व रायगड बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने पनवेल, मुंबई येथे वासुदेव बळवंत फडके सभागृहात “बदलत्या…

Read More