Headlines

पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार:कोरेगाव पार्क परिसरात रविवारी मध्यरात्री घडली घटना; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्याचार

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याची संतापजनक घटना पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील वेदना कायम असताना ही घटना घडल्यामुळे पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला…

Read More

आकृतीबंधामुळे आधुनिक शेती व प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होणार:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा विश्वास, तब्बल 2668 नव्या पदांची निर्मिती

“बदलत्या काळातील शेतीच्या गरजा लक्षात घेऊन कृषी विभाग अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरीकेंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 17 वर्षांनंतर कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे कृषी खात्याची व शेतकऱ्यांची कामे जलदगतीने होतील. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, हवामान बदल आणि ॲग्रीस्टॅकबाबत अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळेल,” अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय…

Read More

Kunal Shah Meta Global Head; Rohit Sharma Padma Awards June 24

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 65 पद्म पुरस्कार प्रदान केले 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान केले. एकूण 65 विजेत्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. यात 2 पद्मविभूषण, 7…

Read More

'धुरंधर'च्या दोन्ही भागांनी जगभरात ₹3000 कोटी कमावले:असे करणारा पहिला भारतीय चित्रपट; पहिल्या भागाने ₹1307 कोटी, दुसऱ्याने ₹1718 कोटी

रणवीर सिंह अभिनित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांनी जगभरात मिळून 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. यामुळे, 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारी ही पहिली भारतीय चित्रपट फ्रँचायझी बनली आहे. जेव्हा एखाद्या चित्रपटाच्या यशानंतर त्याचे एकापेक्षा जास्त भाग बनवले जातात, तेव्हा तो एक फ्रँचायझीचे रूप घेतो. ट्रेड वेबसाइट सैकनिल्कनुसार, ‘धुरंधर 2’ चे भारतातील…

Read More

अमरावती, तिवसात 25 दिवसांनी पावसाचे पुनरागमन:वातावरणात गारवा; पिकांनाही दिलासा

अमरावती जिल्ह्यात २५ दिवसांच्या दीर्घ खंडानंतर पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दुपारी अमरावतीत तर शनिवारी रात्री तिवसा तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात पाऊस झाला होता, त्यानंतर पावसाने पूर्णपणे ओढ दिली होती. या काळात शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन, कापूस आणि…

Read More