Headlines

पुण्यात चोरी:ब्लिंकिटच्या गोदामातून कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 4 जणांवर गुन्हा

पुण्यातील सोमवार पेठ येथील ऑनलाइन डिलिव्हरी कंपनी ‘ब्लिंकिट’च्या गोदामातून कर्मचाऱ्यांनीच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना गोदामातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पुणे पोलिसांनी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्र पाटोले, लॉरेन्स नवगिरे (वय २२), गगनदीप सिंग (वय २३) आणि अथर्व जाधव (वय २३) अशी गुन्हा दाखल…

Read More

कॉक्राेच जनता पार्टीचे दीपके दिल्लीमध्ये निदर्शने करणार:परीक्षा वाद – शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सोशल मीडियावर व्यंग्यात्मक मोहिमेने चर्चेत आलेल्या ‘कॉक्राेच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके शनिवार, ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणार आहेत. भारतात आल्यानंतर ते नीट-यूजी, सीबीएसई, सीयूईटी व इतर परीक्षांतील वादांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपके म्हणाले – नोकरी सोडली, अटकेची भीतीही बोस्टनमध्ये जनसंपर्काचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर…

Read More

नीट-यूजी फेरपरीक्षेसाठी राज्यभरात अभूतपूर्व सुरक्षा:महाराष्ट्रातील 2.2 लाख विद्यार्थ्यांसाठी 35 शहरांत कडेकोट बंदोबस्त; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

देशभरात पेपरफुटीच्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेची (NEET-UG) फेरपरीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5.15 या वेळेत होणार आहे. ही परीक्षा पारदर्शक, कॉपीमुक्त आणि तणावविरहित वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र सरकारपासून ते राज्य आणि जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वांनी अत्यंत कडक उपाययोजना राबवल्या आहेत. यंदा परीक्षार्थींची मोठी संख्या लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेत…

Read More

पेद्दीमधून हटवले जान्हवी कपूरचे वादग्रस्त सीन:दिग्दर्शकाने मान्य केले- काही सीन दिशाभूल करणारे होते; जान्हवीला बोल्ड दाखवल्याने वाद सुरू झाला

साउथ स्टार राम चरण आणि जान्हवी कपूरचा चित्रपट ‘पेद्दी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे, पण चित्रपटात जान्हवीच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याने वाद निर्माण झाला होता. प्रेक्षकांच्या विरोधामुळे, चित्रपटाचे दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी पुष्टी केली आहे की चित्रपटातून सर्व वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कबूल केले की…

Read More

विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज:आषाढी यात्रेसाठी धावणार 5,500 विशेष गाड्या; गावांतून थेट पंढरपूरसाठी बस मिळण्याची सोय

“ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी…

Read More

कुठे धो-धो, कुठे कोरडेच; जिल्ह्यात पावसाचा लहरी अंदाज:7 ऑगस्टपर्यंत 244.4 मिमी पाऊस; अकोले तालुका आघाडीवर, राहुरीमध्ये सर्वाधिक तूट‎

यंदाच्या पावसाळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी राहिली आहे. ७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तब्बल २४४.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी ७ ऑगस्टपर्यंत केवळ १४१ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत १०३.४ मिमी अधिक पाऊस झाला आहे. मात्र, जिल्ह्यात पावसाचे वितरण समान नसून अकोलेपासून राहुरीपर्यंत पर्जन्यमानात मोठी तफावत दिसून येत आहे. यंदा ३० जूनपर्यंत…

Read More

आता असेल ‘मराठी’ बाणा तरच मिळणार रिक्षा-टॅक्सीचा परवाना:1 मेपासून रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी सक्ती, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य

येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता, लिहिता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी लिहिता-वाचता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता. पण चालकाला समज देऊन सोडून दिले जात होते. भाषा सक्तीसाठी परवाना रद्दचा निर्णय घेणारे…

Read More

बेस्ट कर्मचारी 18 जूनपासून बेमुदत संपावर!:थकीत पैशांसाठी 12 कामगार संघटना एकवटल्या; 8 जूनला कामगारांचा विशेष मेळावा

मुंबईत प्रवाशांच्या सेवेसाठी अविरतपणे धावणाऱ्या बेस्टचे आजी-माजी कर्मचारी आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, प्राप्त माहितीनुसार ते येत्या 18 जूननंतर बेमुदत संपावर जाण्याच्या पावित्र्यात आहेत. बेस्टची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी रोज हजारो कर्मचारी अथक परिश्रम घेत असतात. मात्र आता याच कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे मुंबईतील लाखो चाकरमान्यांची आणि दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची…

Read More