विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे काळाची गरज- डॉ. रघुनाथ माशेलकर:शिक्षण प्रसारक मंडळीच्या 'सहनिर्मिती' कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आयोजित ‘भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती’ या कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर शिक्षणाचा हक्क, योग्य शिक्षण आणि योग्य पद्धतीने दिले जाणारे शिक्षण या तीन महत्त्वाच्या संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण प्रसारक मंडळीने संस्थेच्या…