Headlines

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून संवाद:चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, कट्टर वैरी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. अशातच राजकारणातील कट्टर वैरी मानले जाणारे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती…

Read More

चंदननगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न:पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुण्यातील चंदननगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास चंदननगर भागातील एका सोसायटीत घडली. महात्मा फुले पोलीस चौकीतील कर्मचारी तलवारे आणि सतीश कतारी हे त्यावेळी गस्त घालत होते….

Read More

उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज:ठाकरेंच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी दहावा उमेदवार उतरण्याची रणनिती

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होत असताना उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह वाढत असतानाच, शिंदे गटाकडून मोठा राजकीय डाव टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम…

Read More

मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकरी आत्महत्या:सरकारला अजून किती बळी हवेत? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यात अवघ्या 3 महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या सरकारला आणखी किती बळी हवेत, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या…

Read More

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू:मृतांत चिमुकली, आई, आजोबांचा समावेश, वडील जखमी; वरुड ते मोर्शी मार्गावरील घटना

वरुड ते मोर्शी मार्गावरील हिवरखेडजवळ मंगळवारी (दि. २८) सकाळी एका भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजोबांचा समावेश आहे, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील रहिवासी असून, लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात समाधान नान्ने (६२), किरण…

Read More

आयुक्तांचे सुखना नदीतील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश:५ जून रोजी नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचेही निर्देश

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी सुखना नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नदी पात्रातील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आणि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी नदी पात्रातील सर्व अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश दिले. नदीपात्रात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी…

Read More

हरियाणाचा युवक अमेरिकेतील फूड स्टोअरमध्ये जिवंत जळाला:₹50 लाख खर्च करून डंकी रूटने गेला, एकुलता एक होता; पंजाबच्या स्टोअर मालकाचाही मृत्यू

हरियाणामधील करनाल येथील एका तरुणाचा अमेरिकेतील टेक्सास शहरात एका फूड स्टोअरला लागलेल्या आगीत जिवंत जळून मृत्यू झाला. या घटनेत पंजाबमधील स्टोअर मालकाचाही मृत्यू झाला. आग लागली तेव्हा तरुण आणि त्याचा मालक स्टोअरमध्येच झोपले होते. टेक्सास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतक्या वेगाने पसरली की दोघांनाही स्टोअरमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आग विझवेपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला…

Read More

'गोदा ते नर्मदा' जलयात्रेचे बजाजनगरात स्वागत:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जलसंवर्धनासाठी जनजागृती

छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर ओएसिस चौकात ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ चे उत्साहात स्वागत करण्यात आले. जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ही ऐतिहासिक जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र चोंडी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सुरू झालेली ही यात्रा…

Read More

नवीन सोलर धोरण राज्यातील उद्योगांना मारक:राष्ट्रवादी उद्योग आघाडीचा आरोप; उद्योगांना स्थलांतराची भीती

राज्य सरकारने लागू केलेले नवीन सौर ऊर्जा धोरण राज्यातील उद्योगांसाठी हानिकारक ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग आघाडीने केला आहे. ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी वीज शुल्क आणि बॅटरीची सक्ती यामुळे उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसत असून, अनेक प्रकल्प दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. यामुळे महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त…

Read More

ॲमेझॉन 100 शहरांमध्ये क्विक कॉमर्स सेवा सुरू करणार:1000 मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्स उघडणार; इटरनल आणि स्विगीचे शेअर्स 3% पर्यंत घसरले

ॲमेझॉनने आपली क्विक कॉमर्स सेवा ‘ॲमेझॉन नाऊ’ देशातील 100 शहरांमध्ये सुरू करण्याची योजना आखली आहे. या बातमीनंतर मंगळवारी (28 एप्रिल) शेअर बाजारात इटरनल (झोमॅटो) आणि स्विगीच्या शेअर्समध्ये 3% पर्यंत घसरण नोंदवली गेली. सध्या ॲमेझॉन नाऊ केवळ दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूमध्येच कार्यरत आहे. ॲमेझॉन इंडियाने गेल्या आठवड्यात 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती, हा विस्तार…

Read More