Headlines

खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई:विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा इशारा; खरिपाचे चोख नियोजन करण्याचे निर्देश

मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी प्रशासनाला यंदाच्या खरिप हंगामासाठी चोख नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी खतांचा मुबलक साठा असल्याचे नमूद करत खते व इतर कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा दिला. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विभागीय खरीप पूर्वतयारी बैठक आणि खरीप नियोजनाचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. या बैठकीत विभागीय…

Read More

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र?:एकाच हॉटेलमध्ये अन् एकाच टेबलवर बसून घेतला चहाचा आस्वाद; अनेकांच्या भुवया उंचावल्या

एकेकाळी ऊस आंदोलनाच्या मैदानात खांद्याला खांदा लावून लढणारे, मात्र नंतरच्या काळात राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दुरावलेले दोन मोठे नेते अनेक वर्षांनंतर जाहीरपणे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी इंदापूर न्यायालयाच्या आवारात एकत्र येत चहाचा आस्वाद घेतला. गेल्या काही वर्षांत या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये मोठे…

Read More

उन्हाळी सुट्ट्यांसाठी पर्यटकांची पावले अहिल्यानगरकडे:भाैगाेलिक-धार्मिक पयर्टनाला प्राधान्य,महिनाभरात 5 लाखांहून अधिक पर्यटक येण्याचा अंदाज‎

एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही अहिल्यानगर जिल्ह्याला पर्यटनाचे वेध लागले आहेत. यंदा शाळा-महाविद्यालयांच् या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ २० ते ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे चित्र आहे. महसूल आणि पर्यटन विभा . जिल्ह्यातील भंडारदरा हे उन्हाळ्यासाठी मुख्य आकर्षण ठरत असून, येथील रिसॉर्ट्सचे बुकिंग सध्या ७५ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. प्रवरा नदीवरील जलाशय…

Read More

Aditya Dhars Dhurandhar Making Revealed; Third Film Releasing 2026

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक धुरंधर आणि धुरंधर 2 च्या यशानंतर, आता दिग्दर्शक आदित्य धर चाहत्यांसाठी तिसऱ्यांदा धुरंधरला मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी करत आहेत. तथापि, हा कोणताही चित्रपट नसेल, तर धुरंधर बनण्याची कथा असेल. मेकिंग ऑफ धुरंधरमध्ये चित्रपट निर्मिती, शूटिंगसोबतच चित्रपटातील कलाकारांच्या मुलाखतींचाही समावेश केला जाईल. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर अनेकदा त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून…

Read More

MP-Chhattisgarh Heatwave Alert; Rajasthan Cities Above 40°C

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, यूपी, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील अनेक शहरांमध्ये रविवारी तापमान ४२°C च्या वर पोहोचले. महाराष्ट्रातील अकोला आणि वर्ध्यात सर्वाधिक ४५°C तापमान नोंदवले गेले. हे दोन्ही शहर रविवारी देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. मध्य प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये पारा ४२°C च्या वर…

Read More

विदर्भाला उष्णतेचा प्रचंड तडाखा:अमरावती-वर्ध्यात पारा 46 अंशाच्या पार; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

राज्यातील हवामानात सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असतानाच, विदर्भासह बहुतांश महाराष्ट्रात उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४६ अंशाच्या पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघाले आहेत. दरम्यान, या तीव्र उष्णतेच्या लाटेतच संपूर्ण देशासाठी आणि बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे….

Read More

वारकऱ्यांच्या रुपात विठ्ठल धावून आला:भीषण अपघातातून बचावल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली कृतज्ञता‎

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आयुष्यात मला सर्वकाही भरभरून मिळाले आहे. म्हणूनच आजवर मी प्रत्येक गरजू आणि सर्व समाज घटकांसाठी जेवढी करता येईल तेवढी मदत प्रामाणिकपणे करत आलो आहे. या सर्वांचे आशीर्वाद आणि विठ्ठल-रुक्मिणीची कृपा माझ्यावर आहे. पुण्याजवळ भीषण अपघात झालेला असताना वारकऱ्यांच्या रुपात खरंच माझा विठ्ठल मला वाचवण्यासाठी धावून आला,” असे भावूक उद्गार मनसे नेते दिलीप…

Read More

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, आचारसंहिता लागू:स्थानिक यंत्रणेत लगबग; 25 मे रोजी अधिसूचना, 18 जूनला मतदान, 22 ला निकाल

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना आता कोणत्याही नव्या विकासकामांची घोषणा करता येणार नाही. तसेच, त्यांना सरकारी वाहनांचा…

Read More

For the first time in Manipur, women are aggressive, roads are blocked during the day, torch marches at night, unrest in the state for 1 week

Marathi News National For The First Time In Manipur, Women Are Aggressive, Roads Are Blocked During The Day, Torch Marches At Night, Unrest In The State For 1 Week केनी देवी | इंफाळ38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, १८ एप्रिलपासून संपूर्ण बंद पाळला जात आहे. जनजीवन ठप्प झाले आहे. या संपूर्ण आंदोलनात…

Read More

टेली प्रॉम्प्टरवर संवाद वाचल्याने ट्रोल झाला होता अक्षय कुमार:अमीषा पटेल बचावात म्हणाली- 'त्यांनी माझ्यासोबत दोन चित्रपट केले, असे करताना कधी पाहिले नाही'

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय, अलीकडेच टेली प्रॉम्प्टरमध्ये संवाद वाचल्यामुळे खूप ट्रोल झाला होता. खरं तर, अभिनेता ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकता कपूरच्या ‘नागिन 7’ या टीव्ही शोचा भाग बनला होता. एपिसोडच्या क्लिप्स खूप व्हायरल झाल्या, ज्यात अक्षय वारंवार वाचून संवाद बोलताना दिसले. आता यावर अमीषा पटेल अभिनेत्याच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. अलीकडेच बॉलिवूड बबलला दिलेल्या…

Read More