Headlines

नीतीश मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू लागले, नेत्यांनी थांबवले:विजय चौधरी-संजय झा यांनी इशाऱ्यांनी सांगितले- तिकडे बसूया

गांधी मैदानात सम्राट सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीदरम्यान नितीश कुमार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी पुढे सरसावले. विजय चौधरी आणि संजय झा नितीश यांच्यासोबत उपस्थित होते. विजय चौधरी यांनी नितीश कुमार यांना सांगितले की त्यांची जागा तिकडे आहे. यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडून त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. खरं तर घडलं असं की, मंचावर पोहोचल्यानंतर नितीश कुमार यांनी नेत्यांचे…

Read More

अविनाश धर्माधिकारी स्थापन करणार विद्यापीठ:भारतीय ज्ञान परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देणार

चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी भारतीय ज्ञान परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पुणे येथे आयोजित एका नागरी सत्कार सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली. विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने अविनाश धर्माधिकारी यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चाणक्य मंडल…

Read More

जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा:दुसऱ्या टप्प्यात ओबीसींची स्वतंत्र गणना होणार, मंत्री छगन भुजबळ यांची महत्त्वपूर्ण माहिती

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेत ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेसह इतर काही महत्त्वाच्या बाबींवर केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जगगणना केली जाईल, असे ते म्हणालेत. सध्या देशभरात जनगणनेची प्रक्रिया सुरू आहे. त्याद्वारे विविध घटकांची माहिती संकलित…

Read More

रेशन दुकानदारांचा धान्य उचलण्यास नकार:परवाने निलंबित केल्याच्या निषेधार्थ निर्णय, अमरावतीतील 17 लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न गंभीर

अमरावती जिल्ह्यात मे महिन्यापासून रेशन दुकानदारांनी स्वस्त धान्याची उचल व वितरण करण्यास नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १७ लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात अंत्योदय योजनेचे १ लाख २९ हजार ४६६ कार्डधारक आणि प्राधान्य गटातील १५ लाख ५६ हजार १६ लाभार्थी समाविष्ट आहेत. गेल्या पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाने काही रेशन दुकानदारांचे…

Read More

जायकवाडीचा 20 टीएमसी गाळ उपसणार:संभाजीनगरला 10 वर्षे पुरणारा साठा होणार, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर सरकारचा निर्णय; शासनाचा खर्च वाचणार

जायकवाडी धरणाची साठवण क्षमता घटवणारा २० टीएमसी गाळ आता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर उपसला जाणार आहे. राज्य शासनाचे हे महत्त्वाकांक्षी धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार असून, यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा आणि मराठवाड . जायकवाडीची मूळ साठवण क्षमता १०२ टीएमसी आहे. मात्र १९७६ पासून एकदाही गाळ न काढल्याने धरणात आता २० टीएमसी चिखल साचला…

Read More

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत हरले अमेरिकेतून परतलेले अनंतन:लिहिले- एका आठवड्याच्या निवडणूक पैशांनी 4 वर्षांच्या खऱ्या सेवेला हरवले

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत वासुदेवनल्लूर जागेवर भाजप उमेदवार अनंतन अय्यासामी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना डीएमकेच्या ई. राजा यांनी सुमारे 6500 मतांनी हरवले. ही जागा एससी उमेदवारांसाठी राखीव होती. अनंतन राजकारणात येण्यापूर्वी अमेरिकेत काम करत होते. त्यांनी राजकारणात येण्यासाठी आपले यशस्वी तंत्रज्ञान करिअर आणि रिअल इस्टेट व्यवसायही सोडला होता. त्यांचे म्हणणे आहे की, जनसेवेचे स्वप्न…

Read More

Latur Student Suicide After NEET Paper Leak; Mathili Sonawane

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षा पेपरफुटीच्या वादामुळे रद्द झाल्याचा मोठा धक्का देशातील विद्यार्थ्यांना बसला आहे. या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील एका १८ वर्षीय विद्य . मैथिलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले अत्यंत गरिबी आणि हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या मैथिली सोनवणे हिने नीट परीक्षेसाठी अहोरात्र कष्ट केले होते….

Read More

मावळमध्ये धरण, नदीत बुडून 4 पर्यटकांचा मृत्यू:महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त घडली घटना

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. जाधववाडी धरण आणि पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिली हृदयद्रावक घटना नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरण परिसरात घडली. अजय गारुडे, संतोष एडके…

Read More

सरकारचे विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य:शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध – सरनाईक

राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शालेय बस व वाहतूक व्यवस्थेविषयी कडक व सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्याच्या गृह विभागाने याविषयीची मसुदा अधिसूचना जारी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याविषयी जनतेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र मोटार…

Read More

Rahul Roy Mumbai Street Heavy Suitcase Viral Video

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 90 च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय पुन्हा चर्चेत आहे, पण यावेळी कारण चित्रपट नसून व्हायरल व्हिडिओ आहे. नुकतेच त्याला मुंबईतील वर्सोवा परिसरात रस्त्यावर जड सूटकेस घेऊन चालताना पाहिले गेले. व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर चाहते भावूक झाले आणि जुन्या दिवसांची आठवण करू लागले. व्हिडिओमध्ये राहुल रॉय साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे आणि…

Read More