Headlines

भारतीय नमो संघाचा मोबाईल वापरकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला:रील्स पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचे आवाहन

भारतीय नमो संघाने मोबाईल वापरकर्त्यांना रील पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय नमो संघाचे प्रदेश प्रभारी डॉ. मनोज कुमार तोमर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले. नागरिकांनी त्यांच्या हिताच्या योजनांची माहिती घेणे अधिक उपयुक्त ठरू शकते, असे ते म्हणाले. शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या संघाने सांगितले…

Read More

Nagpur Police Commissioner Vishwas Nangre Patil Faces Raj Thackerays Criticism

नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला हजेरी लावत संघाची स्तुती केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसने ‘ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रुल्स’चा (सेवा नियमा . राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत या प्रकरणावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. “राजीनामा द्या, तुमचंही…

Read More

पुण्यात मानवतच्या तरुणाची आत्महत्या:लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक, गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकी देत पैशांसाठी सुरू होता त्रास

पुण्यात एका तरुणाने गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना खराडी भागात घडली असून, आरोपींनी पैशांसाठी तरुणाला त्रास दिला होता. करण बाळासाहेब कांबळे (वय २८, मूळ रा. खरबा, मानवत, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ…

Read More

5 road works including greenfields to break ground today, boost to trade, tourism and agriculture sectors

. अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक दिवस उजाडणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या, गुरुवार दि. १४ मे रोजी अक्कलकोट दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते तब्बल २७८४ कोटी रुपयांच्या विविध रस्ते व पुलांच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. या महामार्गांमुळे अक्कलकोट तालुका राष्ट्रीय स्तरावरील दळणवळण व्यवस्थेशी…

Read More

लिंबाळा तांडा शिवारात स्कार्पिओ वाहनावर टोळक्याचा हल्ला:मारहाण करत 6 तोळे वजनाची सोन्याची चैन पळविली, सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील लिंबाळातांडा शिवारात 12 ते 15 जणांच्या टोळक्याने स्कार्पिओ वाहनाची तोडफोड करून सहा तोळे वजनाची सोन्याची चैन पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर शुक्रवारी ता. 24 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्याील अंबरवाडी येथील अशोक घुगे हे त्यांच्या स्कार्पिओ वाहनाने नातेवाईकांच्या लग्नासाठी साखरा (ता. सेनगाव)…

Read More

चांदी दोन दिवसांत ₹9000 रुपयांनी स्वस्त, ₹2.62 लाखांवर आली:10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 571 रुपयांनी घसरून 1.57 लाख

आज म्हणजेच 27 मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 1 किलो चांदीची किंमत 4,503 रुपयांनी कमी होऊन 2.62 लाख रुपयांवर आली आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 571 रुपयांनी घसरून 1.57 लाख रुपये झाला आहे. चांदीची किंमत 2 दिवसांत 9 हजार आणि 1,800 रुपयांनी स्वस्त…

Read More

राजेश एक्सपोर्ट्सचे अध्यक्ष म्हणाले-₹15.15 लाख कोटींचा घोटाळा नाही:आकडेवारी समजण्यात चूक झाली; LIC ने 5 वर्षांपासून कंपनीचे शेअर्स खरेदी केले नाही

सेबीच्या अंतरिम आदेशानंतर राजेश एक्सपोर्ट्सचे प्रमोटर आणि चेअरमन म्हणतात की, माध्यमांमध्ये सुरू असलेल्या 15.15 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत. हा केवळ आकडेवारी चुकीच्या पद्धतीने समजून घेतल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आहे. एका भागधारकाच्या तक्रारीवरून सेबीने ही चौकशी सुरू केली होती. यात कंपनीच्या आर्थिक नोंदींमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सेबीने आपल्या 109…

Read More

भाडेकरूने घरमालकाकडून पत्नी-मुलीवर बलात्कार करवला:₹2000 भाडे देऊ शकत नव्हता; आजोबांनी तक्रार दाखल केली, 2 आरोपींना अटक

गुजरातच्या मोरबीमध्ये, भाडे देऊ न शकल्याने एका भाडेकरूने घरमालकाला आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची परवानगी दिली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी भाडेकरू आणि घरमालकाला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, हे कुटुंब सुमारे सहा महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात मोरबीला आले होते. त्यांनी महिन्याला २,००० रुपये भाड्याने घर घेतले होते. आर्थिक अडचणींमुळे हे कुटुंब नियमितपणे भाडे देऊ…

Read More

वीजपुरवठा खंडित झाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा:महावितरणचे ग्राहकांना आवाहन; वेळेत निराकरणासाठी ऑनलाइन पर्याय वापरा

वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजबिलासंबंधी तक्रारींसाठी थेट वीज कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. 1912, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी महावितरणची यंत्रणा 24 तास कार्यरत असते. राज्यात सुमारे तीन कोटी…

Read More

पाणी पेटले!‎:उमरी, गुडधीवासीय आक्रमक, आंदाेलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुढाकार‎

प्रतिनिधी | अकोला ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरातील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटला असून शुक्रवारी हद्दवाढ भागातील नागरिकांनी भरउन्हात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. २०-२५ दिवसांनीही पाणीपुरवठा होत नसून टँकरही नियमित येत नसल्याचे म्हणत महिलांनी महापालिकेच्या अभियंत्यांना धारेवर धरले. महिलांनी उन्हातच तीन ठिकाणी नादुरुस्त असलेल्या हॅन्डपंपपर्यंत अभियंत्यांनाही भर उन्हात पायी फिरवले. हॅन्डपंपांत पाइपच नसल्याने त्यातून पाणी आले नाही….

Read More