Headlines

समता, बंधुता, न्यायासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा‎:महात्मा फुले यांच्या विचारांचा आदर्श घेत शिक्षण घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

सारसनगर येथील दामोदर विधाते मास्तर विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले यांच्या कार्याचा, विचारांचा व समाजप्रबोधनाच्या संदेशाचा जागर करण्यात आला. कार्यक्र . नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाची क्रांती घडवून आणली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया…

Read More

Mob Throws Stones, Tears Shirt in Bengal

कोलकाता12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दक्षिण सोनारपूर येथे शनिवारी हल्ला झाला. या घटनेवर अभिषेक म्हणाले- माझी हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, ममता बॅनर्जी म्हणाल्या- शासक खुनी बनले आहेत, भाजपला लाज वाटायला पाहिजे. पाहा अभिषेक यांच्यावरील हल्ल्याची 12 छायाचित्रे… अभिषेक शनिवारी दुपारी…

Read More

बँकेच्या बैठकीत CEO नाही, AI क्लोन बोलत होता:अमेरिकन बँकेच्या तिमाही निकालांच्या बैठकीत अर्ध्या तासानंतर खुलासा झाला, जग थक्क झाले

कल्पना करा की तुम्ही एखाद्याशी अर्धा तास बोललात आणि नंतर कळले की समोर माणूस नव्हताच. अमेरिकेच्या कस्टमर्स बँकेसोबत असेच घडले. सीईओ सॅम सिद्धू यांच्या तिमाही निकालांच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये विश्लेषक पूर्ण आत्मविश्वासाने “त्यांच्याशी” बोलत राहिले. 30 मिनिटे कॉल सुरू होता. नंतर सिद्धू यांनी स्वतःच खुलासा केला की ते बोलत नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांचा एआय क्लोन बोलत होता….

Read More

ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे:मंत्री छगन भुजबळ यांची मराठी सक्तीवर भूमिका; सुप्रिया सुळेंच्या पवार Vs पवार भूमिकेवरही भाष्य

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. या प्रकरणी पूर्वीपासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या पवार विरुद्ध पवार असा…

Read More

पत्नीच्या प्रियकराचा त्रास, विवाहानंतर दोन महिन्यात पतीने केली आत्महत्या:दोघांविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा, गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा‎

पत्नीसह तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयताच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली असून दोघाजणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील यावली येथील संजय राजाराम राऊत (वय २६) याचा विवाह दोन महिन्यापूर्वी झाला होता. माझ्या…

Read More

आवक मंदावल्याने भाजीपाला दरात वाढ:वांगी, टोमॅटोसह पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या झाल्या महाग‎

पापरी जून महिना उजाडून २० दिवस उलटले तरी पावसाने काही हजेरी लावली नाही. शेतातील उभ्या फळबागा पिकांसह भाजीपाला व इतर तरकारी माळव्यालाही याचा फटका बसत आहे. ठोक बाजारात शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक, चुका यासह अन्य पालेभाज्या तसेच वांगी, कोबी, टोमॅटो यांची . यंदा मात्र पावसाने दडी दिली. त्यामुळे कूपनलिका, विहिरी यांची पाणी पातळी खालावली असल्याने…

Read More

घाटीत एमआरआयसाठी एक महिन्याची प्रतीक्षा:रुग्णांची वाढती संख्या, सुट्ट्यांमध्येही सेवा सुरू राहणार

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना आता एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत येथे केवळ 1 हजार रुपयांत ही सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे यंत्रणेवर ताण येत असून, ही प्रतीक्षा कमी करण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवशीही एमआरआय सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात…

Read More

राज्यात अतिवृष्टीने 9 बळी:मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 5 चिमुकल्यांसह 6 जणांचा अंत; पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत असून, याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. या संततधार पावसामुळे सर्वसामान्य…

Read More

आईच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला लेकीने दिले शब्दरूप:‘सोलीना’ पुस्तकाचे‎झाले थाटात प्रकाशन‎

लेखिका, पत्रकार डॉ. शुभांगी अरुण जोशी लिखित ‘सोलीना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी उद्योजक नितीन देशमुख, कल्पना देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले . या वेळी विमल जोशी यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्यही साधले. ‘सोलीना’ हे पुस्तक डॉ. शुभांगी जोशी यांच्या स्व. मातोश्री विभावरी हिवरखेडकर यांच्या जीवनावर आधारित असून, एका सामान्य स्त्रीच्या असामान्य…

Read More

Aaditya Thackeray Walks Out of Maharashtra Assembly; Eknath Shinde Retorts

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तरे देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेन . आदित्य ठाकरेंचा सभात्याग आणि ‘अकार्यक्षम’चा आरोप सभात्याग केल्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्र्यांवर (देवेंद्र फडणवीस) गंभीर आरोप केले. ते म्हणाले,…

Read More