राऊत मनकवडे नाही तर कवडीमोल…:त्यांना महाभारतापेक्षा मुघल-औरंगजेब प्रिय, परदेशात जाऊन भारताची बदनामी करणाऱ्या गांधींना जाब विचारावा- भाजप
देवेंद्र फडणवीस हवालदार आहेत की कमिशनर हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले असून म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले आहे. तुमचे नेते आणि तुम्ही हवालदारसुद्धा नाहीत. राजकारणात ‘रायंदर’ बनलेल्या संजय राऊतांनी आधी स्वतःची उंची मोजावी आणि मगच फडणवीस यांच्यावर बोलावे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे…