Headlines

महाराष्ट्राच्या राज्यप्राणी शेकरूसह दुर्मीळ वन्यजीव तस्करांच्या तावडीतून सुटले:नागपूर डीआरआयने आंध्र प्रदेशात मोहीम राबवून एकाला अटक केली

महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (DRI) नागपूर युनिटने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या दोन दिवसीय मोहिमेत वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त करण्यात आली. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या चार ‘शेकरू’सह अनेक दुर्मीळ प्राण्यांची तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली असून, एका मुख्य तस्कराला अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या नागपूर पथकाला आंध्र प्रदेशातील जंगलातून वन्यजीवांची मोठी…

Read More

अक्कलकोटमध्ये स्वामीनामाचा गजर लिखित नामजप ग्रंथांची निघाली दिंडी:विश्वशांतीसाठी प्रार्थना, राज्यभरातून आलेल्या ग्रंथांचे स्वामी चरणी अर्पण‎

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन ते पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून अक्कलकोट नगरीत ‘ओम श्री स्वामी समर्थ’ नामाचा महाघोष ऐकायला मिळाला. समर्थ नगरी परिवाराच्या वतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या लिखित नामजप सोहळ्यातील ग्रंथांची बुधवारी भव्य दिंडी मिरव . बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्री खंडोबा मंदिर येथे या सोहळ्याला प्रारंभ झाला. सुधाकर महाराज इंगळे, सैदप्पा इंगळे, वनिताताई…

Read More

काय ऑपरेशन टायगर लावले आहे? लाजा नाही वाटत?:अमित ठाकरे संतापले, मिसिंग लिंक प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवरही टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवर भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. काय ऑपरेशन टायगर लावले आहे? लाजा नाही वाटत? उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सगळं सुरू आहे, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी टीका केली आहे. अमित ठाकरे म्हणाले, भीषण परिस्थिती…

Read More

महाराष्ट्र Vs गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू कोण सरस?:जीडीपी, उद्योग, गुंतवणूक; कोणत्या राज्याची ताकद? आकडेवारी सांगते स्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबई – पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई – पुणे द्रुगती महामार्ग 2002 मध्ये सुरू झाला. हा देशातील पहिल्या द्रुतगती मार्गांपैकी एक मानला जातो. या महामार्गामुळे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसराच्या विकासाला मोठा हातभार लागला आहे. या प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे….

Read More

विदेशी नागरिकांची फसवणूक प्रकरणात अटक झालेल्या माजी महापौरांना दिलासा:बनावट कॉल सेंटर प्रकरणात सात महिन्यांनंतर सुटकेचा मार्ग मोकळा

बनावट कॉल सेंटर प्रकरणात अटक झालेल्या जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सात महिन्यांपासून नाशिक कारागृहात असलेल्या कोल्हेंना जामीन मंजूर करण्यात आला असून, ते लवकरच कारागृहाबाहेर येणार आहेत. या निर्णयामुळे कोल्हे कुटुंबीयांसाठी हा मोठा कायदेशीर दिलासा मानला जात आहे. या प्रकरणाची सुरुवात जळगाव शहराजवळील ममुराबाद रस्त्यावरील कोल्हे यांच्या…

Read More

Punjab Congress Rift: Channi Rejects High Command Decision

Marathi News National Punjab Congress Rift: Channi Rejects High Command Decision | Congress Faction Fights लुधियाना7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाबमध्ये 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या 8 महिने आधी, माजी मुख्यमंत्री आणि जालंधरचे खासदार चरणजीत चन्नी यांचे बंडखोर पवित्रे पाहून काँग्रेस हायकमांड सक्रिय झाला आहे. दिल्लीतून एका वरिष्ठ नेत्याने चन्नी यांना फोन करून आत्ता कोणतंही मोठं पाऊल…

Read More

वाळूजमधील कारखान्याला आग; 50 कामगार बचावले:अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण

वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री वरद इंडस्ट्रीज या कारखान्याला २९ एप्रिलच्या रात्री भीषण आग लागली. सुदैवाने आगीच्या वेळी ड्यूटीवर असलेल्या ५० कामगारांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. गट क्रमांक १२६ मधील प्लॉट क्रमांक ८ वर असलेली ही…

Read More

15 lakh crore fraud, raids on Rajesh Exports, action taken at 9 places, monitoring by SEBI

Marathi News National 15 Lakh Crore Fraud, Raids On Rajesh Exports, Action Taken At 9 Places, Monitoring By SEBI बेंगळुरू3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गोल्ड रिफायनिंग आणि ज्वेलरी बनवणाऱ्या राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या ९ ठिकाणांवर छापे टाकले. सेबीकडून सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर कंपनीवरील पाळत वाढली आहे. ईडीच्या…

Read More

पुणे विभागात कृषी विभागाची मोठी कारवाई:खत काळाबाजार प्रकरणी 113 परवाने निलंबित/रद्द, 7 विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

पुणे विभागात खतांचा काळाबाजार, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११३ खत विक्री परवान्यांवर कारवाई करण्यात आली असून, सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १०७ परवाने निलंबित तर ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार खते रास्त दरात उपलब्ध…

Read More

उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार:एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार- मनोज जरांगे

आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता उष्माघाताने माझा बळी गेला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेला, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही….

Read More