Headlines

म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे आहेत:तज्ञांकडून जाणून घ्या योग्य फंड कसा निवडायचा, कुठे, किती गुंतवणूक करावी, कोणत्या चुका टाळाव्यात

“म्युच्युअल फंड सही है।” ही जाहिरात तुम्ही पाहिली किंवा ऐकली असेलच. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (AMFI) लोकांना जागरूक करण्यासाठी ती चालवते. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा एक लोकप्रिय मार्ग म्हणून उदयास आला आहे. जे लोक शेअर बाजाराच्या गुंतागुंतीपासून दूर राहून पैसे वाढवू इच्छितात, ते यात गुंतवणूक करत आहेत. मात्र, नवीन गुंतवणूकदारांच्या मनात…

Read More

निधीअभावी ठिबक अनुदान नाही; तब्बल 31 हजार शेतकरी प्रतीक्षेत:जिल्ह्यात 39,637 जणांची निवड; केवळ 3,745 शेतकऱ्यांनाच मिळाला लाभ‎

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन योजनेकडे वळत असून माळरानावरती बागायतीसह फळबागायती बरोबरच इतर शेती पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल पहावयास मिळत आहे. विविध शासनाच्या अनुदानित योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र ठिबक सिंचन योजनेकडे यावर्षी ल . जिल्ह्यातील शेतकरी कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारत आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८०…

Read More

‘एक जिल्हा एक नोंदणी’ सुविधेचा गैरवापर:फलटणला ‘तुकडेबंदी’ला बगल देत 1545 दस्तांची बोगस नोंदणी, सहदुय्यम निबंधक निलंबित

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील क्रमांक २ चे सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) दीपक सावळा पवार यांच्यावर राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित केले आहे. “एक जिल्हा एक नोंदणी’ या सुविधेचा गैरवापर करून जानेवारी ते एप्रिल २०२६ या ४ महिन्यांत तब्बल १,५४५ दस्तऐवजांची संशयास्पद नोंदणी केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. महसूल व वन विभागाने…

Read More

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का बसला आहे. सलग १० वर्षे संचालक‎पदावर राहिलेल्या नेत्यांना आता निवडणूक‎लढवता येणार नसल्याने या दिग्गजांनी आपल्या‎कुटुंबातील वारसदारांना रिंगणात उतरवण्याची‎तयारी पूर्ण केली आहे.‎ ‎ बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने‎सलग २ कार्यकाळ (१० वर्षे) संचालक‎राहिलेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी…

Read More

खत-बियाणे विक्रेत्यांचा संप पेटला:साताऱ्यात 2500 दुकाने ठप्प, खरीप तयारीला फटका

राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी (खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेते) आजपासून बेमुदत संप पुकारल्याने सातारा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कृषी सेवा केंद्रे बंद राहण्याची शक्यता असून, खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध होणार नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या संपामागील प्रमुख कारण म्हणजे कंपन्यांकडून राबवली…

Read More

राज्यसभेसाठी भुजबळांचे लॉबिंग? पुतण्यासाठीही मंत्रिपदाची मागणी:इतरांच्या मुलांना संधी, भुजबळांना का नाही? राजकारण पेटलं

राज्यातील राजकारणात सध्या विधानपरिषद निवडणुका, जागावाटप आणि सत्तासमीकरणांच्या चर्चांदरम्यान आणखी एका राजकीय हालचालीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यात जबाबदारी स्वीकारण्यासाठी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी पडद्यामागून लॉबिंग सुरू केल्याची माहिती…

Read More

रोहित पवार, पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार:'ऑपरेशन तुतारी' आधीच झाले होते, शरद पवार-अजितदादांच्या 'त्या' भेटीवरून शिरसाटांचा मोठा दावा

आम्हाला उद्धव ठाकरे यांचा स्वभाव माहिती आहे, मी त्यांच्यासोबत काम केले आहे, ते कधी तोंड फिरवतील याचा काही नेम नाही. रोहित पवारांनी आपला पक्ष वाचवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कधी हे ऑपरेशन तुमच्याकडे येईल हे सांगता येत नाही, आता काही जरी बोलत असलात तरीसुद्धा पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार आहात, असे शिवसेना नेते संजय शिरसाट…

Read More

कौंडण्यपूर येथून निघणाऱ्या रुक्मिणी मातेची मानाच्या पालखीचे आज प्रस्थान:400 वर्षांहून जुनी परंपरा, 24 जुलै रोजी होणार पंढरपुरात दाखल‎

विदर्भाची पंढरी आई रुक्मिणी मातेचे माहेर असलेले प्राचीन तीर्थक्षेत्र कौंडण्यपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथून दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी पंढरपूर यात्रेकरिता शुक्रवार १९ रोजी पायदळ मानाची पालखी दुपारी ४ वा. प्रस्थान करेल. ही ४०० वर्षांहून ज . १५९४ पासून पंढरपूरला जाणारी महाराष्ट्रातील एकमेव प्रथम पायदळ दिंडी व विदर्भाची एकमेव मानाची पालखी असल्याचे संस्थानाच्या वतीने सांगण्यात…

Read More

प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांनी संगणक-खुर्च्या तोडल्या, महामार्ग अडवला:SSC परीक्षेत सर्व्हर निकामी झाल्याने संतापले होते, आजची परीक्षा रद्द

यूपीच्या प्रयागराजमध्ये झालेल्या SSC-GD भरती परीक्षेदरम्यान मंगळवारी सर्व्हर फेल झाल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त्यांनी खोल्यांमध्ये ठेवलेले संगणक आणि खुर्च्या तोडण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करू लागले. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रयागराज-वाराणसी महामार्गही जाम केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अर्ध्या तासानंतर मोठ्या प्रयत्नाने परिस्थिती शांत केली. गोंधळानंतर आजची परीक्षा रद्द करण्यात आली. गोंधळाची 2 छायाचित्रे पाहा… परीक्षा सुरू होताच सर्व्हर…

Read More

मोदी म्हणाले- देशात नक्षलवाद अखेरच्या घटका मोजत आहे:आज जे संविधान हातात घेतात; त्यांचे हात नक्षलवादी हिंसा शिगेला पोहोचली असताना थरथरत होते

पंतप्रधान मोदींनी देशात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या नक्षलवादी हिंसेवरून काँग्रेसवर हल्ला चढवला. त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता म्हटले की, जे लोक आता संविधान दाखवत आहेत, त्यांचे हात तेव्हा थरथरत होते, जेव्हा नक्षलवादी हिंसाचार शिगेला पोहोचला होता. रिपब्लिक भारत न्यूज चॅनलच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी सोमवारी सांगितले की, मागील काँग्रेस सरकारांनी नक्षलग्रस्त भागांना मागासलेला प्रदेश…

Read More