Headlines

Mumbai Police Detains Actress Ayesha Khan

1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक चित्रपट ‘धुरंधर’ मधील अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. आयशाचा दावा आहे की ती रस्त्यावर शांतपणे उभी होती आणि तिने कोणतेही आंदोलन केले नव्हते. इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक व्हिडिओ शेअर करत आयशाने सांगितले की ती पोलिस व्हॅनमध्ये आहे आणि तिचे हात थरथर कापत आहेत. आयशाच्या मते, पोलिसांनी आधी तिच्या भावाला आणि…

Read More

शासकीय महाआरोग्य शिबिराचे भाजपच्या मेळाव्यात रूपांतर:सत्तेचा गैरवापर झाल्याचा विरोधकांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, विविध आजारांचे निदान, शस्त्रक्रिया आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. या शिबिरासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. मात्र, शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप बाजूला पडून या शिबिरात भाजपच्या नेते, पदाधिकारी…

Read More

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये मदत जमा:सन्नी माने, राहुल गायकवाड, वामन कसबे यांच्या कुटुंबीयांना लाभ; इतरांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वेगाने सुरू आहे. ८ जुलै रोजी झालेल्या या दुर्घटनेत ९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. प्रत्येक मृताच्या कायदेशीर वारसांना १० लाख रुपयांची मदत दिली जात आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही तातडीने हाती घेण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या…

Read More

"प्रामाणिकपणा माझ्या DNA मध्येच…":तुकाराम मुंढे यांचे उत्तर ऐकून अभिनेत्री काजल अग्रवाल भारावली! श्रेयस तळपदेसह घेतली मुंढेंची भेट

सामाजिक विषय अत्यंत प्रभावीपणे हाताळणारा ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) हा बहुचर्चित कोर्टरूम ड्रामा येत्या 24 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अन्नपदार्थांमध्ये होणारी जीवघेणी भेसळ आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, या चित्रपटातून…

Read More

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते देशी गोवंश प्रदर्शन उद्घाटन:शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील: कृषी मंत्री

हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना या संकटकाळातून बाहेर काढणे ही राज्य शासनाची जबाबदारी असून, त्याप्रमाणे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय येथे ‘शुद्ध…

Read More

मलबार ट्रस्टतर्फे 33 हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती जाहीर:मंत्री चंद्रकांत पाटील: देशात पैसा खूप, समाजासाठी खर्च करणारे कमी

मलबार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राष्ट्रीय सीएसआर प्लॅन २०२६-२७ चा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील ३३ हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, देशात प्रचंड पैसा असला तरी तो समाजासाठी खर्च करणारे कमी आहेत, असे मत व्यक्त केले. हा शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम पुणे येथील यशवंतराव चव्हाण…

Read More

आरोग्य हमी योजनेचे 60 टक्के काम सरकारी रुग्णालयांमार्फतच व्हावे:आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचे निर्देश

राज्यातील आरोग्य हमी योजनेचा जास्तीत जास्त निधी शासकीय रुग्णालयांना मिळाला पाहिजे. या योजनेचे किमान 60 टक्के काम सरकारी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातूनच झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी (ता 22) दिले आहेत. मुंबई येथे मंत्रालयातील समिती कक्षात राज्य आरोग्य हमी सोसायटीची आढावा बैठक झाली. यावेळी आरोग्य…

Read More

पुण्यात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाचा फज्जा:काँग्रेस भवनसमोर 10 मिनिटांत घोषणाबाजी करून आंदोलन संपले

पुण्यात काँग्रेस भवनसमोर भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेले आंदोलन बुधवारी फज्जा ठरले. केवळ 30 ते 35 कार्यकर्ते उपस्थित होते आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटांत घोषणाबाजी करून आंदोलन संपवण्यात आले. काँग्रेस देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधी व काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात…

Read More

अमेरिकेत जेनेरिक औषधांवर ट्रम्प यांची नवीन टॅरिफ योजना:2 वर्षे 0%, नंतर 100% आणि 200% शुल्क; भारतातील फार्मा कंपन्यांवर परिणाम शक्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. पुढील दोन वर्षांपर्यंत ही औषधे कोणत्याही शुल्काशिवाय अमेरिकेत जाऊ शकतील, परंतु त्यानंतर 100% आणि नंतर 200% पर्यंत शुल्क आकारले जाईल. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारतीय फार्मा उद्योगावर काय परिणाम होईल आणि अमेरिकेने हे पाऊल का उचलले आहे, हे 12…

Read More

'पोलिसांच्या लाठीचार्जला विरोधकच जबाबदार':मंत्री उदय सामंतांचा दावा, म्हणाले- आंदोलनात विरोधकांनी घुसखोरी केली

राजधानी दिल्लीत विद्यार्थी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला असताना, सत्ताधाऱ्यांकडून मात्र पोलिसांच्या कारवाईची पाठराखण केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एक वेगळाच दावा करत या घटनेचे खापर थेट विरोधकांवर फोडले आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले,…

Read More