Headlines

वादळामुळे वीजपुरवठा खंडित; नागरिकांनी जागूनच काढली रात्र:महावितरण अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप – खांब जमीनदोस्त‎

प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा येथे सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. वेळीच दुरुस्ती झाली असती. तर कदाचित नागरिकांचा त्रास टळला असता. त्यामुळे महावितरणच्या ढिसाळ नियोजनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते. त्यामुळे…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर पातोंडा गावातील शुद्ध पाणीपुरवठा झाला सुरळीत

अकोट तालुक्यातील पातोंडा गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सलग ४० ते ४५ दिवस नळ कोरडे, दूषित पाणी, महिलांची फरपट आणि ग्रामस्थांचे हाल या गंभीर वास्तवावर प्रकाशित झालेल्या बातमीचा परिणाम दिसून आला आहे. अखेर गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे….

Read More

निवृत्त सहायक आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक:पत्नी, मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघे रा. फर्ग्युसन रस्ता, डेक्कन जिमखाना), दत्ता…

Read More

धक्कादायक!:कळमनुरी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे यांची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे (२७) यांनी त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. २७ घडली आहे. त्यांच्यावर सायंकाळी कळमनुरी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कळमनुरी येथील एका दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या सौरभ यांनी मागील सात वर्षात शहरासह तालुक्यातील प्रश्‍नांना वाचा फोडली आहे. बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्‍न…

Read More

ट्रक-जीपचा अपघात; नवविवाहीत दाम्पत्यासह चाैघांचा मृत्यू:7 जखमी, गोंधळावरून परतताना सिन्नरच्या पंचाळे शिवारात घडला अपघात

सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपच्या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्याने नवदाम्पत्यासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक महिला जीपमधून बाहेर फेकली जाऊन गतप्राण झाली. यात 7 जण जखमी झाले. गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या पंचाळेतील आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला. गाव दीड किमीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली….

Read More

इंधन दरवाढीविरोधात अमरावतीत काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने:ग्रामीण भागात खदखद; डिझेलच्या महागाईने शेतकरी होरपळणार‎

केंद्र सरकारच्या वतीने सलग चौथ्यांदा करण्यात आलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज, मंगळवार, २६ मे रोजी जयस्तंभ चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महागाईचे भीषण संकट ओढवले असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या…

Read More

वैजापूर तालुक्यात डिझेल-पेट्रोलची टंचाई:टँकर आल्यावर काही तासांतच संपतो स्टॉक; पंपांवर कॅन घेऊन शेतकऱ्यांची गर्दी, भर उन्हात रांगा

जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेला इंधन आणि गॅसचा तुटवडा आता थेट भारताच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला असून, याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात उमटू लागले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन करत परदेशी पर्यटन आणि सोने खरेदी टाळण्याचे संकेत दिल्यानंतर, स्थानिक पातळीवर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत झालेली वाढ आणि तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले…

Read More

खुलताबादेत शांतता समिती बैठकीची सांगता‎:नागरिकांच्या मागणीनंतर आरोग्य, वीज, सुरक्षा व्यवस्थेवर ठोस निर्णय

खुलताबाद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथे प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आरोग्य, वीज, सुरक्षा व्यवस्थेवर ठोस निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी,…

Read More

शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा:शिवप्रेमी मोठ्या मनाचे असतात, माफ करतील- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी…

Read More

Tamil Nadu CM Vijay Wins Floor Test; Congress, Left Support

चेन्नई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडू विधानसभेत आज सत्ताधारी तमिलगा वेत्री कळगम (TVK) सरकारची बहुमत चाचणी झाली. मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाला VCK, CPI (M), IUML आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, AMMK मधून निलंबित करण्यात आलेले पक्षाचे एकमेव आमदार एस. कामराज यांनीही विजय यांना पाठिंबा दिला आहे. आता TVK कडे 122 आमदार झाले आहेत. हे 118च्या…

Read More