Headlines

समाज कल्याण विभागाच्या समता सप्ताहाला प्रारंभ:14 एप्रिलपर्यंत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाने ‘समता सप्ताह’ सुरू केला आहे. हा सप्ताह १४ एप्रिलपर्यंत चालणार असून, या अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्ये, कार्यशाळा, मेळावे आणि व्याख्यानांचा समावेश आहे. शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच सामाजिक समता, न्याय आणि बंधुता…

Read More

ओरी म्हणाला- 24 तास कंगना रनोटसोबत राहू शकतो:खतरों के खिलाडी १५ मध्ये दिसणार, म्हणाला- प्रेरणा नाही, फक्त कृतीवर विश्वास ठेवतो

सोशल मीडिया सेन्सेशन ओरहान अवात्रामणि उर्फ ओरी आता स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये दिसणार आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे, मजेदार उत्तरांमुळे आणि व्हायरल व्यक्तिमत्त्वामुळे प्रसिद्ध असलेल्या ओरीने दैनिक भास्करशी खास बातचीत करताना शो, भीती, प्रेरणा, सोशल मीडियावरील प्रतिमा आणि स्वतःच्या वैयक्तिक विचारांबद्दल मनमोकळेपणाने बोलले. या संवादादरम्यान ओरीने सांगितले की त्याला पाणी किंवा धोकादायक…

Read More

नागपुरात 'पूर्ती' संस्थेचा रौप्य महोत्सव, गडकरींच्या मार्गदर्शनाखाली:आमिर खान, नाना पाटेकर 'जलसंवाद' अन् 'जलक्रांती परिषदेत' होणार सहभागी

गेल्या अडीच दशकांपासून जलसंधारणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे’चा रौप्य महोत्सवी सोहळा 17 आणि 18 मे 2026 रोजी नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमात ‘जलसंवाद’ आणि ‘जलक्रांती परिषद’ आयोजित केली आहे. यात चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि आमिर खान यांच्यासह देशभरातील जलतज्ज्ञ…

Read More

1.19 Lakh Schools Lack Electricity; Bihar Tops Teacher Shortage: Neeti Aayog Report

Marathi News National 1.19 Lakh Schools Lack Electricity; Bihar Tops Teacher Shortage: Neeti Aayog Report 5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नीती आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, राज्यात शिक्षकांच्या कमतरतेमध्ये बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, बिहारमध्ये 2.08 लाख प्राथमिक, 36,035 माध्यमिक आणि 33,035 उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. म्हणजेच, सुमारे 2,77,070 पदे रिक्त आहेत. हा अहवाल…

Read More

वीजपुरवठा खंडित झाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा:महावितरणचे ग्राहकांना आवाहन; वेळेत निराकरणासाठी ऑनलाइन पर्याय वापरा

वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजबिलासंबंधी तक्रारींसाठी थेट वीज कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. 1912, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी महावितरणची यंत्रणा 24 तास कार्यरत असते. राज्यात सुमारे तीन कोटी…

Read More

टंचाई काळात कामात हलगर्जी नको, अन्यथा थेट कारवाई करू:जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; अधिकारी,कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे

पाणीटंचाईच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. लोकप्रतिनिधींच्या सूचनेची वाट न पाहता टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे, यात कोणतीही दिरंगाई किंवा कामात शिथिलत . पाथर्डी तहसील कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक…

Read More

संसाराची स्वप्ने राहिली अधुरीच:पाटणमध्ये पिकअप-दुचाकीच्या अपघातात नवदाम्पत्य ठार, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन नातेवाईकाच्या लग्नाला निघालेल्या नवदाम्पत्यावर काळाने भीषण झडप घातली आहे. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात राजू झोरे (वय २५) आणि राणी झोरे (वय २३) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. हातावरची मेहंदी आणि…

Read More

TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही:'थ्री-स्टेज' रॅकेट; मतीन पटेलला वाचवण्यासाठीच ओवैसींची धडपड – संजय शिरसाट

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, सत्ताधारी आणि एमआयएम (MIM) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. “हे प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचा व्यापार असे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. एमआयएमचा…

Read More

11 people died in a boiler explosion at a Vedanta company in Chhattisgarh, 500 degree boiling steam fell on the workers

Marathi News National 11 People Died In A Boiler Explosion At A Vedanta Company In Chhattisgarh, 500 Degree Boiling Steam Fell On The Workers जांजगीरकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील सिंघीतराई येथील वेदांत पॉवर प्लँटमध्ये मंगळवारी ६०० मेगावॅट युनिट-१ मध्ये बॉयलरचा बॉटम रिंग हेडर फुटला. यामुळे २६ मजुरांवर ५०० अंश सेल्सियसची उकळती वाफ पडली….

Read More

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अनाथालयाला भेट:संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक, संस्कारक्षम कामकाज जाणून घेतले

प्रतिनिधी | टाकळी जिवरग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निल्लोड फाटा येथील श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय तथा संत ज्ञानेश्वर विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक, संस्कारक्षम कामकाज त्यांनी जाणून घेतले. वारकरी संप्रदायाच्या संस्कारातून अनाथ, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचे काम संस्था करत आहे. या उपक्रमाबद्दल सामंत यांनी समाधान व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष रामेश्वर…

Read More