Headlines

भावलीत 19 तर तळेगाव धरणात अवघा 9 टक्के पाणीसाठा शिल्लक:इगतपुरीत पाणीटंचाईचे सावट, शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू‎

शहराला पाणीपुरवठा करणारे भावली धरण, बारा बंगला येथील नगरपरिषदेचा तलाव तसेच जीवन प्राधिकरण विभागाचा तळेगाव तलाव यांनी तळ गाठल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. सध्या शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या भावली धरणात केवळ १९ टक्के , तळेगाव धरणात . यंदा उष्णतेची तीव्रता वाढल्याने आणि बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त राहिल्याने जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे….

Read More

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सरकारला इशारा:शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू

शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास शासन का करीत आहे असा सवाल करीत सदर महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शुक्रवारी ता एक सरकारला दिला आहे. पत्रादेवी ते पवनार हा शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जात आहे. मात्र या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना…

Read More

मराठी साहित्याचा जागर!:नाशिकच्या ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’तर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे आयोजन; 30 जुलैपर्यंत प्रवेशिकांचे आवाहन

मराठी साहित्य क्षेत्रात सातत्याने दर्जेदार लेखन करून ते समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा सन्मान करण्यासाठी नाशिकच्या अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने द्विवार्षिक राज्यस्तरीय ‘अक्षरबंध’ साहित्य पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारांची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी दिली. या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत दर दोन वर्षांनी आठ वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव केला जातो. पुरस्काराचे स्वरूप रोख ₹३,०००…

Read More

Aditya Thackeray, Bhaskar Jadhav Vs Atul Bhatkhalkar; Maharashtra Assembly Drama

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता त्यात पावसाच्या आणि पुराच्या मुद्द्यावरून प्रचंड ठिणगी पडली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत मुंबई आणि उपनगरांसह वसई-विरार भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर . वसई-विरारमधील भीषण पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित करत आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली. “रहिवासी पुराच्या पाण्यात बुडाले आहेत, पण उत्तर…

Read More

राम मंदिरानंतर केदारनाथ-बद्रीनाथमधून देणगी चोरीचा आरोप:कर्मचाऱ्यांना नोटीस, तीन दिवसांत उत्तर मागितले; चौकशीसाठी CCTV सुरक्षित ठेवले

अयोध्या येथील राम मंदिरापाठोपाठ आता केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरातूनही देणग्या चोरीला गेल्याचा आरोप होत आहे. धार्मिक संघटना भैरव सेनेचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) पत्र लिहून BKTC अध्यक्षांच्या खासगी सहाय्यकावर चोरीचे गंभीर आरोप केले आहेत. शिकायत मिळाल्यानंतर BKTC चे सीईओ सोहन सिंह रांगड यांनी खासगी सहाय्यकासह सर्व कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून…

Read More

वाकीतील महिला बचत गट 'फार्मर कप 2026' साठी सज्ज:सेंद्रिय शेती आणि गावाच्या विकासासाठी पुढाकार

भातकुली तालुक्यातील वाकी येथील महिलांनी ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेती विकास, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. कृषी यंत्रणेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत वाकी गावातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गावात नुकत्याच आयोजित मार्गदर्शन शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून…

Read More

DU PG Admissions 2026-27 Open: Apply Now!

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्ली विद्यापीठाने (म्हणजे DU) 2026-27 सत्रासाठी पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी 16 मे पासून नोंदणी सुरू केली आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 7 जून आहे. विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांमध्ये पीजी कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आता अधिकृत प्रवेश पोर्टलवर अर्ज करू शकतात. कुलसचिव कार्यालयाच्या माहितीनुसार, जे विद्यार्थी सध्या त्यांच्या पदवीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात…

Read More

राहुल गांधींवरील FIRच्या आदेशाला स्थगिती:उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्णय बदलला, नोटीसशिवाय FIR योग्य मानला नाही

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने खासदार राहुल गांधींविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या स्वतःच्याच आदेशाला स्थगिती दिली आहे. हे प्रकरण दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित आहे. न्यायालयाने शनिवारी आपल्या वेबसाइटवर जारी केलेल्या आदेशात ही माहिती दिली. न्यायालयाने सांगितले की, शुक्रवारी (17 एप्रिल) सुनावणी झाली होती. यामध्ये याचिकाकर्त्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या वकिलांना विचारण्यात आले होते की, राहुल गांधींना नोटीस बजावण्याची…

Read More

शीना बोरा हत्या प्रकरण:इंद्राणी मुखर्जीचा परदेशवारीचा अर्ज कोर्टाने फेटाळला, इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता; सरकारी वकिलांचा युक्तिवाद

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला स्पेन आणि ब्रिटनला जाण्याची परवानगी देण्यास येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी नमूद केले की, खटल्यातील मोजक्याच साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असून खटला आता अंतिम…

Read More

नाना पटोलेंचा भाजप- RSS वर गंभीर आरोप:म्हणाले- राम मंदिराच्या देणग्या लुटल्या, यात मोदींपासून भागवतांपर्यंत सगळेच सामील; प्रभू श्रीराम यांना सोडणार नाहीत

अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, काँग्रेसन नेते नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्वच जण सामील असल्याचा दावा पटोले यांनी नागपुरात बोलताना केला. तसेच, केवळ अयोध्येतच…

Read More