Headlines

धर्माचे अधिष्ठान गतिमान करण्यासाठी संतांची परंपरा महान- तुकाराम महाराज:वै. श्रीराम महाराज कीर्तन महोत्सव; भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ‎

वारकरी संप्रदायाला विकसित करून धर्माचे अधिष्ठान गतिमान करण्यासाठी अवतरित झालेल्या संतांची देशात मोठी परंपरा आहे. या परंपरेतील वै. संत श्रीराम महाराज यांचा शताब्दी कीर्तन सोहळा या पवित्र भूमीत होत असून ही भूमी सर्वार्थाने पवित्र क्षेत्र आहे. समोरच्या नदीमुळे हे तीर्थ आहे. स्वयंभू महादेव मंदिरामुळे हा परिसर तीर्थक्षेत्र झाला आहे. या पवित्र जागेवर महाराजांचा शताब्दी कीर्तन…

Read More

वसमतमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्याप्रकरणी 55 जणांवर गुन्हा दाखल:वाखारीत जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, ग्रामपंचायतीचे सीसीटीव्हीही हटवले

वसमत तालुक्यातील वाखारी येथे अनाधिकृतरित्या महापुरुषांचा पुतळा उभारून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 55 जणांवर वसमत ग्रामीण पोलिस टाण्यात गुरुवारी ता. 23 गुन्हा दाखल झाला आहे. यावे्ळी जमावाने ग्रामपंचायतकडून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही काढून घेतल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वाखारी येथे गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बाजूला शासकीय जागेवर अतिक्रमण…

Read More

Bihar CM Politics LIVE Updates; Nitish Kumar JDU BJP

Marathi News National Bihar CM Politics LIVE Updates; Nitish Kumar JDU BJP | Samrat Choudhary Sanjay Jha पाटणा38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारला 48 तासांच्या आत नवीन मुख्यमंत्री मिळेल. आज सकाळपासून मुख्यमंत्री निवासस्थानी लगबग वाढली आहे. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, केंद्रीय मंत्री ललन सिंह, मंत्री जमा खान, बिजेंद्र यादव यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली….

Read More

गुणवत्तेमुळे बालवयात विमानवारीचे स्वप्न झाले साकार:संजय खारकर

प्रतिनिधी | अमरावती गटसाधन केंद्र, पंचायत समिती चांदूर रेल्वेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा आणि उपक्रमांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुरु-शिष्य सन्मान सोहळा मंगळवारी २८ रोजी गटसाधन केंद्र, चांदूर रेल्वे येथे आयोजित करण्यात आला. गटविकास अधिकारी संजय खारकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या संकल्पनेतून गुरु-शिष्य सन्मान सोहळ्याचे…

Read More

हिंगोली अवकाळी पावसामुळे हळद भिजली:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज ‘कृउबा’चा लिलाव बंद पाडला; गोंधळाची स्थिती

हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे हळद भिजल्याने संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तारीख 6 हळदीचा लिलाव बंद पाडला या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हिंगोली जिल्हा हा “पिवळ्या सोन्याचा” अर्थात हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना आता हळद उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातील सर्वात…

Read More

डाळिंबाची फळे तोडून फेकून दिली, शेडनेट फाडले:10 हजार बांबू जाळले, घरातील लोक आखाडी पाहण्यास गेल्याची संधी साधली‎

तालुक्यातील वीरगाव येथे अंबिका मातेचा यात्रोत्सव सुरू असतानाच, एका प्रगतशील शेतकऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवठाण रोडवरील विठ्ठल श्रीपत कुमकर यांच्या शेतातील उभ्या डाळिंबाची नासधूस करून १० हजार बांबूंचा . बुधवारी रात्री वीरगाव येथे यात्रेनिमित्त ‘आखाडी’चा (दशावतार) कार्यक्रम होता. कुमकर आणि घरातील इतर सदस्य हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. घरात…

Read More

मोदी काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले, 108 बटूंनी केला शंखनाद:14 किमीच्या रोड शोमध्ये फुलांचा वर्षाव, पंतप्रधानांनी हात हलवून अभिवादन केले

काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 14 किलोमीटर लांबीचा रोड शो केला. ते बीएलडब्ल्यू गेस्ट हाऊसवरून काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले. गेटवरच 108 बटूंनी शंखनाद करत त्यांचे स्वागत केले. आता ते बाबा विश्वनाथांचे दर्शन-पूजन करत आहेत. रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्ते ढोल-ताशांवर नाचताना दिसले. पंतप्रधानांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. ताफ्यावर फुले उधळण्यात आली. पंतप्रधानांनी हात हलवून…

Read More

PM मोदींनी हुगळी नदीत बोटीतून प्रवास केला:नाव चालकाला मिठी मारली, ₹1000 दिले; 5 दिवसांपूर्वी झालमुडी खाल्ली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हुगळी नदीत नौकाविहार केला. यावेळी पंतप्रधानांनी स्वतः छायाचित्रणही केले. छायाचित्रांमध्ये ते हातात कॅमेरा घेऊन दिसत आहेत. त्यांनी नाव चालकाशी संवादही साधला. गंगेत नौकाविहार घडवणाऱ्या नाव चालकाला त्यांनी एक हजार रुपयेही दिले. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नौकाविहाराची छायाचित्रे शेअर केली. त्यांनी लिहिले, ‘प्रत्येक बंगालीसाठी गंगेचे एक खूप खास स्थान…

Read More

वादळामुळे उद्ध्वस्त झाले कुटुंब, महागाईमुळे कोलमडले बजेट:मायावती म्हणाल्या, यूपी सरकारने त्वरित मदत, रोजगार आणि घरे द्यावीत

बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागांत आलेल्या जोरदार वादळ-वाऱ्यामुळे आणि त्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे की, त्यांनी बाधित कुटुंबांना मदत करताना पूर्ण उदारता दाखवावी आणि शक्य ते सर्व सहकार्य करावे, जेणेकरून लोक आपले उद्ध्वस्त झालेले घर-संसार पुन्हा उभे करू शकतील. तातडीने…

Read More

अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण प्रस्ताव रद्द करा:संभाजीनगरमध्ये 'आरक्षण बचाव' कृती समितीचा मोर्चा, सरकारविरोधात घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘आरक्षण बचाव कृती समिती’ने अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. आमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनुसूचित जातीतील विविध घटक, सामाजिक संघटना, आंबेडकरी कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने…

Read More