विद्यापीठांनी रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत:शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यापीठांना आवाहन केले आहे की, त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ सध्याच्या नोकऱ्यांसाठीच नव्हे, तर भविष्यातील संधींसाठीही तयार करावे. शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण अत्यंत महत्त्वाचे असून, त्याद्वारे रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे…