Headlines

पात्र ITI विद्यार्थ्यांना SSC आणि HSSC समकक्ष मान्यता:मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा ऐतिहासिक निर्णय, गोवा ठरले देशातील पहिले राज्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील कौशल्य विकास क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय घेत पात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSSC) समकक्ष मान्यता देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे अशी व्यवस्था लागू करणारे गोवा हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांसाठी उच्च…

Read More

जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत:रामरक्षा आंदोलनावरून नवनीत राणांची टीका, 18 जुलैला करणार हनुमान चालीसा पठण

अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी ‘रामरक्षा पठण’ आंदोलन करणार आहेत. या आंदोलनावरून भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणा यांनी उद्धव…

Read More

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या टोपीवर ऑटोग्राफ

हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या 10 प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. यानंतर ते जालंधरला पोहोचले. येथे त्यांनी देशातील 75 अमृत भारत योजनेतील रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले. उद्घाटन फलकावर मुख्यमंत्री भगवंत मान यांचेही नाव लिहिलेले आहे. मात्र, मुख्यमंत्री…

Read More

निपुण भारत अभियानांतर्गत 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा:चार हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन – जिल्हाधिकारी

हिंगोली जिल्ह्यात निपुण भारत अभियानांतर्गत शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यातून निवड करण्यात येणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय व एनएमएमएस परीक्षांची विशेष तयारी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज…

Read More

Supriya Sule Statement On Ajit Pawar NCP Merger; No Interest In Merger

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम . नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाच्या विषयावर…

Read More

PM मोदी म्हणाले- पंजाब सरकार कर्जावर मौज करतेय:कट्टर बेईमान पक्ष जाहिरातींमधून विश्वासघात लपवत आहे, काँग्रेसमध्ये खुर्चीसाठी रडारड सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडनंतर जालंधरला पोहोचले आहेत. येथे त्यांनी ५४७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. त्यांनी सीर गोवर्धनपूर वाराणसी एक्सप्रेसला (अमृतसरच्या छेहर्टा येथून वाराणसीपर्यंत) हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते ट्रेनमध्येच डेरा सचखंड बल्लां येथील संत निरंजन दास यांना भेटले. त्यानंतर पंतप्रधान शेतकरी नेत्यांसारखी हिरवी पगडी घालून जनसभेला संबोधित करण्यासाठी…

Read More

जलद न्याय द्या:वर्धा अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला तात्काळ फासावर लटकवा!; अंबादास दानवेंचा पोलीस अधीक्षकांकडे तीव्र संताप

वर्धा जिल्ह्यात एका 12 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ…

Read More

Nagpur Road Accident Death Report; RTI Reveals Shocking Statistics

नागपुरात गेल्या साडेचार वर्षांत ६४० हून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात २४२ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाकडून मागवलेल्या माहितीनंतर ही धक्कादायक आकड . मिळालेल्या माहितीनुसार, सिताबर्डी वाहतूक परिमंडळात साडेचार वर्षांत ७७ अपघात झाले असून, त्यात ७९ जणांचा मृत्यू झाला. यात अवजड…

Read More

मौनाचा महामेरू हरपला!:संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; गुंज येथील कालिदास महाराजांचे निधन, भावजयीचाही मृत्यू

मराठवाड्याच्या आध्यात्मिक विश्वावर आज पहाटे काळाने अत्यंत मोठा आणि घाला घातला. तब्बल चार दशके (40 वर्षे) अखंड मौनव्रत धारण करून शब्दांशिवाय लाखो भाविकांच्या आयुष्याला दिशा देणारे, दत्त संप्रदायाचे श्रद्धास्थान परमपूज्य कालिदास महाराज यांचे बीड बायपासवर झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. अपघातात कालिदास महाराज यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला आहे….

Read More

डोंबिवली हल्ल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय सेवा बंद:20 जुलै रोजी 'आयएमए'चा राज्यव्यापी बंदचा इशारा, सर्व वैद्यकीय संघटनांचा पाठिंबा

डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे. सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत, असे २४ तास राज्यातील सर्व नियमित आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला…

Read More