Headlines

भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक:उपसंचालक शेलार यांचे आवाहन, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपसंचालक प्रकाश शेलार यांनी भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे आवाहन केले. भूजल ही राज्याची अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचे शास्त्रीय व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वत वापर महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या…

Read More

Nagpur Hindutva Capital Says Sanjay Raut; Targets BJP Over Ramraksha Path

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी नागपूरला हिंदुत्वाची राजधानी म्हटले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांना ‘रामरक्षा पठण’ कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आपले कर्तव्य असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. नागपूर . राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रामभक्त आणि कारसेवक म्हणून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे काही लग्नाचे…

Read More

सलग तीन वेळा IVF अपयशी?:उपचारांची दिशा बदलणे आवश्यक – डॉ. रुपाली तांबे

सलग तीन वेळा आयव्हीएफ (IVF) उपचार अयशस्वी झाल्यानंतर अनेक जोडपी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तणावात येतात. मात्र, तीन प्रयत्न अपयशी ठरल्याने पालकत्वाची संधी संपते, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे फर्टिलिटी तज्ज्ञांचे मत आहे. अशा वेळी अपयशामागील नेमके कारण शोधून उपचारांची दिशा बदलल्यास पुढील प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, असे फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. रुपाली तांबे यांनी पुणे…

Read More

उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण केवळ ढोंग:अयोध्या निमंत्रण नाकारले, आता जनाधार गेल्यावर रामाची आठवण; बावनकुळेंची टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नागपूर येथील उद्धव ठाकरे यांचे ‘रामरक्षा पठण’ म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचे बावनकुळे म्हणाले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. बावनकुळे म्हणाले की, अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण असताना उद्धव ठाकरे गेले नाहीत. आता जनाधार गमावल्यानंतर त्यांना प्रभू…

Read More

टाटा स्टील कलर्सचा पंढरपूर वारीत सहभाग:वारकऱ्यांसाठी सुविधा, सांस्कृतिक संवाद साधणार

टाटा स्टील कलर्सने पंढरपूर वारीमध्ये सहभाग घेऊन समाजाशी संवाद साधण्याचा विशेष उपक्रम सुरू केला आहे. व्यावसायिक उपक्रमांपलीकडे जाऊन समाजाशी अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याच्या उद्देशाने हा जनसंपर्क कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे वारी मार्गावरील विविध ठिकाणी स्थानिक लोकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. सातशे वर्षांहून अधिक जुनी पंढरपूर वारी ही श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक…

Read More

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार:एक गंभीर जखमी, मयतांमध्ये दोन जिम ट्रेनरचा समावेश

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कारच्या अपघातात दोन जिम ट्रेनरचा मृत्यू झाला तर हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर एका पादचाऱ्याचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. तिघांच्या मृतदेहावर हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात शुक्रवारी ता. १७ सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद…

Read More

NEET Exam Results & MBBS Admissions Update

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात गाजलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्याच्या आणि पेपरफुटीच्या वादळात लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, लातूरच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट कष्टाच्या जोरावर या सर्व आरोपांना . यंदाच्या ‘नीट’ परीक्षेत लातूर जिल्ह्यातील तब्बल 1200 ते 1500 हून अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (MBBS) प्रवेश मिळवतील, असा अंदाज शिक्षणतज्ज्ञांनी वर्तवला आहे. एकट्या…

Read More

Bhaskar Jadhav Slams Sunil Tatkare Over Meeting Link

आपल्या कडक स्वभावासाठी आणि सभागृहातील चौफेर आक्रमक शैलीसाठी नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांचा संताप आता एका शासकीय बैठकीत पाहायला मिळाला आहे. रत्नागिरी येथे आयोजित ‘दिशा’ आणि ‘रस्ता सुरक्षा’ स . रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे ‘दिशा’ आणि ‘रस्ता सुरक्षा’ समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे…

Read More

सुप्रीम कोर्ट म्हणाले- SIR मधून नाव काढल्याने नागरिकत्व जात नाही:बंगाल सरकार-निवडणूक आयोगाला नोटीस; योजनांचे लाभ न थांबवण्याच्या याचिकेवर मागितले उत्तर

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मतदार यादीतून वगळलेल्या लोकांशी संबंधित याचिकेवर सुनावणी केली. मतदार यादीतून नाव काढल्याने कोणाचेही नागरिकत्व जात नाही, असे न्यायालयाने म्हटले. खरं तर, सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यात मागणी करण्यात आली आहे की, ज्या लोकांची नावे स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) मुळे वगळली गेली आहेत, त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे बंद…

Read More

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन आणण्याच्या आरबीआयच्या योजनेतील हे पुढील पाऊल आहे. ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून ट्रायल सुरू होईल रिझर्व्ह बँक सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात आधी कमी मूल्याच्या नोटांवर याची चाचणी करेल. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिला…

Read More