Headlines

विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी!:भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला; तर जागावाटपाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचा संताप

राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे, या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये सध्या 12-5-2 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नसला…

Read More

आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून राजू शेट्टींनी सरकार घेरलं:म्हणाले- कायदा मोडून सत्ता टिकवता, मग आमचा लढा चुकीचा कसा?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकार नियम आणि कायदे पायदळी तुडवत सत्ता चालवत असेल, तर शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या न्यायासाठी सविनय कायदेभंग केला तर त्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा…

Read More

May Bank Holidays India | 12 Days Closure 2026

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 12 दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. आरबीआयने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, पुढील महिन्यात 5 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 5 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँका बंद राहतील. महिन्याची सुरुवात म्हणजेच 1 मे रोजी सुट्टीने होईल. महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा आणि कामगार दिन (लेबर…

Read More

बापावरचं कर्ज कसं फेडायचं?:शिक्षणाच्या आणि कर्जाच्या चिंतेतून 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, वसमत पोलिस ठाण्यात नोंद

वडिलांवर ग्रामीण बँकेचे असलेले कर्ज कसे फेडावे तसे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाच्या चिंतेतून 19 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णा तालुक्यातील मरसुल येथील योगेश कदम (19) या तरुणाला इयत्ता बारावी मध्ये 51 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर…

Read More

सेलेब्रिटींच्या अंगरक्षकांची वार्षिक कमाई कोट्यवधींमध्ये नसते:शाहरुख खानच्या माजी अंगरक्षकाने सोशल मीडियावर पगाराच्या दाव्यांचे सत्य सांगितले

अभिनेता शाहरुख खानचे माजी बॉडीगार्ड यासीन खान यांनी नुकतेच सांगितले की, सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सना दोन ते अडीच कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो, हे दावे चुकीचे आहेत. यासीन खान यांनी हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सोशल मीडियावर बॉडीगार्ड्सच्या कमाईबद्दल जे आकडे सांगितले जातात, ते खूप वाढवून सांगितले जातात. त्यांनी सांगितले की, कोणत्याही मोठ्या स्टारसोबत काम करणाऱ्या…

Read More

महामंडळांना आमदारांनी बळकटी द्यावी:‘चौथा स्तंभ’ मजबूत करण्यासाठी पत्रकार, विक्रेत्यांचे साकडे, निर्णयाकडे लागले लक्ष‎

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या शिष्टमंडळाने चांदूर-धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड यांची भेट घेत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी शासनाने घोषित केलेल्या महामंडळांना बळकटी देण्याची मागणी केली आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार व संबंधित कर्मचारी तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदनही यावेळी…

Read More

कांदा प्रश्नी आज महाविकास आघाडीचा मोर्चा:दिलीप वळसे पाटलांची शेतकऱ्यांना विनंती, म्हणाले- सुधारणा करायच्या असतील तर चर्चा करावी

राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा तसाच पडलेला असून अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे. कांद्याच्या या मुद्द्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच लावून धरला आहे. आज महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात…

Read More

जिल्हा परिषदेच्या 67 शिक्षकांच्या खांद्यावर केंद्रप्रमुखांची जबाबदारी

शिक्षकांमधून निवडावयाच्या केंद्रप्रमुख पदाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषदेतील ६७ शिक्षकांच्या खांद्यावर नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सदर प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका तसेच संबंधित सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पार पाडण्यात आली. या अनुषंगाने पात्र जिल्हा सेवा शैक्षणिक (वर्ग-३) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक संवर्गातील उमेदवारांना…

Read More

जायकवाडीचा 20 टीएमसी गाळ उपसणार:संभाजीनगरला 10 वर्षे पुरणारा साठा होणार, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर सरकारचा निर्णय; शासनाचा खर्च वाचणार

जायकवाडी धरणाची साठवण क्षमता घटवणारा २० टीएमसी गाळ आता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर उपसला जाणार आहे. राज्य शासनाचे हे महत्त्वाकांक्षी धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार असून, यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा आणि मराठवाड . जायकवाडीची मूळ साठवण क्षमता १०२ टीएमसी आहे. मात्र १९७६ पासून एकदाही गाळ न काढल्याने धरणात आता २० टीएमसी चिखल साचला…

Read More

Dhar Bhojshala Devi Vagdevi Pooja; HC Decision Allows Darshan

धार8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने धार येथील वादग्रस्त भोजशाळा-कमाल मौला परिसराला राजा भोज यांच्या काळातील वाग्देवी (देवी सरस्वती) चे मंदिर मानले आहे. न्यायालयाने हिंदू पक्षाला येथे पूजेचा अधिकार दिला आहे. निकालानंतर शनिवारी सकाळी भाविकांनी आणि विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शांततापूर्ण वातावरणात भोजशाळेत पोहोचून दर्शन घेतले आणि पूजा-अर्चा केली. लोकांनी हनुमान चालिसाचे…

Read More