Headlines

जायकवाडी धरणामध्ये 1986 नंतर मत्स्यबीज सोडण्यास मुहूर्तच मिळेना:50 हजार मच्छीमार 40 वर्षांपासून वन, मत्स्यव्यवसाय विभागात समन्वयाचा अभाव‎

जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदा घटत चालली असून १९८६ नंतर धरणात एकदाही शासकीय पातळीवर नियोजनबद्ध रीतीने नवीन मत्स्यबीज सोडण्यात आलेले नाही. तब्बल ४० वर्षांपासून नव्या मत्स्यबीज संचयनाला मुहूर्त न मिळाल्यामुळे जलाशयातील गोड्या पाण्यातील अनेक पारंपरिक माशांच्या प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रशासकीय अनास्थेमुळे धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे ५० हजार पारंपरिक मच्छीमारांचा रोजगार संकटात सापडला आहे….

Read More

नीट पेपरफुटी प्रकरण:मोटेगावकर व कुलकर्णीच्या कोठडीत 11 जुलैपर्यंत वाढ, दिल्ली न्यायालयाचा निर्णय

नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी आणि रेणुकाई करिअर सेंटरचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ११ जुलैपर्यंत वाढ केली आहे. बुधवार, ८ जुलै रोजी जुन्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. सीबीआयच्या सरकारी वकिलांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. मूळचा…

Read More

ऑनलाइन गेमिंगचे नवीन नियम 1 मे पासून लागू होतील:गेमिंग-प्रमाणपत्र 10 वर्षांपर्यंत वैध राहील; पैसे नसलेल्या गेम्सना नोंदणीतून सूट

केंद्र सरकारने देशात ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्यासाठी ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया (OGAI) च्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन व्यवस्था ऑनलाइन गेमिंग रेगुलेशन ॲक्ट-२०२५ अंतर्गत १ मे पासून देशभरात लागू होईल. नवीन नियमांनुसार, गेमिंग कंपन्यांना मोठा दिलासा देत प्रमाणपत्राची वैधता दुप्पट केली आहे. माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी सांगितले की, सरकारने गेमिंग…

Read More

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा कहर:नवापूर तालुक्यात वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

नवापूर तालुक्यातील ढोंग परिसरात आज दुपारी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे जोरदार वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि आलेल्या चक्रीवादळाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत घरांचे पत्रे उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले असून, शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. ​दुपारच्या सुमारास…

Read More

निवडणुका संपल्यावरच सरकारला गांभीर्य का सुचले?:सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनीही यावे- शरद पवार; मुख्यमंत्र्यांचेही टोचले कान

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच केंद्र सरकारवर त्यांच्या सध्याच्या भूमिकेवरून फटकारले आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात वापरलेल्या भाषेचाही निषेध केला आहे. शरद पवार म्हणाले, परिस्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या नेत्यांची…

Read More

ओडिशात बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचली व्यक्ती:बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले होते की- ज्याचे खाते आहे त्याला घेऊन या

ओडिशाच्या केओंझरमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना समोर आली. आदिवासी जीतू मुंडा आपल्या मृत बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचला. सांगाडा पाहून बँकेत एकच गोंधळ उडाला. खरं तर, जीतूला आपली बहीण कलारा मुंडाच्या खात्यातून 20 हजार रुपये काढायचे होते, यासाठी तो अनेकदा बँकेतही गेला. पण कर्मचाऱ्यांनी खातेदाराला घेऊन येण्यास सांगितले. जीतूने बँकेत आधीच कलाराच्या मृत्यूची माहिती दिली…

Read More

अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस:14 जण इच्छुक, विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना विरोध

अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ इच्छुकांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाने सध्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले असून, देशभरात ‘सृजन संघटन अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण आणि…

Read More

चारनेर येथे अवैधरीत्या पाणी उपसा:महसूल, ग्रामपंचायत प्रशासनाच्या पथकाची कारवाई, भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा‎

चारनेर धरणातून अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाई करत इलेक्ट्रिक पंप, वीज केबल व पाइप जप्त केले. जप्त करण्यात आलेले साहित्य आमठाणा ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले असून या कारवाईमुळे अवैध पाणी उप . चारनेर धरण हे परिसरातील प्रमुख जलस्रोत असून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही या धरणातील पाणीसाठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते….

Read More

Ravindra Dhangekar Booked in Pune Builder Khalil Sheikh Suicide Case

गुलटेकडी येथील खलील रज्जुलाल शेख (वय ५६) यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृताची पत्नी सुलताना खलील शेख (रा. गुलटेकडी डायस प्लॉट, नुराणी मशिदीजवळ, पु . पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे….

Read More

Ram Mandir Donation Controversy; Tinnu Auto Driver Property

Marathi News National Ram Mandir Donation Controversy; Tinnu Auto Driver Property | Champat Rai SRJBTK Funds अयोध्या7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या येथील राम मंदिरातील दानपेट्यांमधून देणग्यांच्या चोरीने सर्वांना धक्का बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही चोरी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. नोटांच्या मोजणीशी संबंधित सुमारे 50 कर्मचारी संशयाच्या घेऱ्यात आहेत. पोलीस आणि तपास यंत्रणांनी आतापर्यंत…

Read More