Headlines

दोषींवर कारवाई सुरूच आहे, पण राजकारण नको:राम मंदिर चोरी प्रकरणावर मंगलप्रभात लोढांचे ठाकरे गटाला उत्तर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून १८ जुलै रोजी नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण करणार असून, यावर राज्याचे मंत्री मंगळप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. रामरक्षा पठण करणे स्वागतार्ह असले तरी एका घटनेच्या आधारे प्रभू रामांची प्रतिमा…

Read More

जळगाव हादरले:शेतमजूर आदिवासी महिलेला पोह्यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडिओ काढून वर्षभर शोषण, जामनेर तालुक्यातील घटना

शेतमजूर महिलेला पोह्यांमध्ये‎ गुंगीची औषध टाकून त्याच्यावर ‎‎अत्याचार केला. याचा व्हिडिओ ‎काढून वर्षभर शोषण केल्याची‎ तक्रार जामनेर तालुक्यातील एका गावातील ‎‎महिलेने फत्तेपूर पोलिस ठाण्यात‎ दिली असून चौघांविरुद्ध गुन्हा ‎दाखल करण्यात आला आहे.‎ पीडित महिला आदिवासी असून ‎‎शेतमजूर म्हणून काम करते. शेतात ‎‎कामाला गेली असता रामेश्वर‎ गणपत राठोड याने त्याच्या ‎डब्यातील पोह्यांमध्ये गुंगीचे औषध‎ टाकून पीडित…

Read More

सोनम वांगचुकवर आमिर खानने सोडले मौन:म्हटले- 3 इडियट्स त्यांच्यावर बनला नाही, मी त्यांना ओळखतही नव्हतो; आरोग्यावर म्हटले- त्यांच्यासाठी चिंतित

सुमारे तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणादरम्यान, आमिर खानने पहिल्यांदाच या मुद्द्यावर मौन सोडले आहे. दीर्घकाळापासून सोशल मीडियावर त्यांच्या मौनाबद्दल प्रश्न विचारले जात होते. आता आमिरने म्हटले आहे की त्यांना सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची चिंता आहे आणि ते लवकरच आपले उपोषण संपवतील अशी त्यांना आशा आहे. पण त्याचबरोबर आमिरने असेही म्हटले आहे…

Read More

राजकारणात काहीही अशक्य नाही:दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसांत एकत्र येणार, शिंदे-ठाकरेंची मनोमिलन होणार; रवी राणांचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज नव्या चर्चा आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आता आमदार रवी राणा यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “येत्या १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार गट आणि अजित पवार गट) एकत्र येतील, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. एवढेच नाही, तर खासदार सुप्रिया सुळे आणि…

Read More

साताऱ्याच्या माजी सरपंचांसह 3 भावांवर जादूटोण्याचा प्रयत्न:भावकीतीलच व्यक्तीकडून अघोरी प्रकार; आरोपी अटकेत

राजकीय, व्यावसायिक वर्चस्व असलेल्या पटेल बंधूंचा काटा काढण्यासाठी त्यांच्या भावकीतीलच एकाने जादूटोणा करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. एका मांत्रिकाला सोबत घेऊन मोकळ्या जागेत अघोरी साहित्य जाळून मंत्रोच्चार करत या चौघांचे फोटो खिळ्याने झाडाला ठोकले. जानेवारी ते ५ जुलै यादरम्यान हा सर्व प्रकार घडला. यात मुख्य आरोपी आयुबखान जब्बारखान पठाण (रा. सिल्कमिल कॉलनी)…

Read More

शिंदे 48 तासांत दुसऱ्यांदा दिल्लीत शाहांच्या भेटीला:केंद्र, राज्यात मंत्रिपदे मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली दौऱ्यावर गेले. गेल्या ४८ तासांतील हा त्यांचा दुसरा दौरा आहे. याआधी १४ जुलै रोजी ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना भेटले होते. उद्धवसेनेच्या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिल्लीत शिंदेंची ताकद वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद…

Read More

सेन्सेक्स 250 अंकांनी वाढून 77,400 वर:निफ्टीमध्येही 70 अंकांची वाढ 24,150 वर, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी

आज म्हणजेच शुक्रवार, 17 जुलै रोजी सेन्सेक्स 250 अंकांनी (0.30%) वाढीसह 77,400 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 70 अंकांची (0.30%) वाढ झाली आहे, तो 24,150 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजार घसरले: दक्षिण कोरियाचा निर्देशांक 6% पेक्षा जास्त घसरला काल अमेरिकन बाजारातही घसरण दिसून आली परदेशी…

Read More

सलग तीन दिवसांची ‎समजूत ठरली निष्फळ‎:भैताणे-दिगरमध्ये प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध कायम

तालुक्यातील भैताणे-दिगर येथे प्रस्तावित सौर कृषी ऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा संघर्ष अधिक तीव्र होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून महसूल प्रशासनाने ग्रामस्थांशी सातत्याने चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेत कोणतीही तडजोड न करता प्रकल्पाला ठाम विरोध कायम ठेवला आहे. “आमच्या हक्काच्या जमिनी आणि भविष्यातील पिढ्यांचे अधिकार धोक्यात घालणारा कोणताही प्रकल्प आम्हाला मान्य नाही,…

Read More

राममंदिर देणगी चोरी- आरोपी करुणेशला दारूचे व्यसन:लोक म्हणाले- 2 लग्न केली, कुणी स्पर्श केला की अंघोळ करत असे; गाव बदनाम झाले

‘हे गाव ब्राह्मणांचे आहे. घरोघरी रामाची पूजा केली जाते, कधीही कोणतेही चुकीचे काम झाले नाही. अचानक आमचे गाव बदनाम झाले. आता लोक ‘देणगी चोरांचे गाव’ असे म्हणतात. मान वर करून चालणे कठीण झाले आहे.’ राम मंदिरापासून 50 किमी दूर असलेल्या जयराजपूर गावातील लोक हे म्हणताना तोंड लपवतात. मंदिरात देणगी चोरीचा आरोपी करुणेश पांडे याच गावाचा…

Read More

सटाण्यातील 12 प्रभागांत जंतुनाशक फवारणी:डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी नगरपरिषदेची व्यापक मोहीम‎

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सटाणा नगरपरिषदेने डास निर्मूलनाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी शहरातील सर्व १२ प्रभागांमध्ये एकाच वेळी ७ ट्रॅक्टर ब्लोअरच्या माध्यमातून द्रवरूप जंतुनाशक फवारणीला प्रारंभ करण्यात आला. शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले….

Read More