Headlines

उन्हाळ्यात लहान मुलांना डिहायड्रेशनचा मोठा धोका:'सबक्लिनिकल' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वैद्यकीय तज्ञांचा सल्ला

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून, वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. उन्हाळ्यात मुलांमध्ये ‘डिहायड्रेशन’ (निर्जलीकरण) ही एक सामान्य पण गंभीर आरोग्य समस्या म्हणून समोर येत आहे. अनेकदा पालक याकडे किरकोळ त्रास म्हणून दुर्लक्ष करतात, मात्र हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा पुण्यातील वरिष्ठ नवजात शिशु तज्ञ आणि विभाग प्रमुख डॉ….

Read More

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आक्रमक:आरएमसी प्लांट बंद करा; कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द, धायरी आणि प्रेयेजा सिटी परिसरातील बेकायदेशीर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट त्वरित बंद करून महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर हलवण्याची मागणी ‘सिंहगड रोड आरएमसी प्लांट विरोधी कृती समिती’ने केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. समितीच्या म्हणण्यानुसार, हे प्लांट प्रथम महापालिकेच्या हद्दीबाहेर हलवावेत आणि त्यानंतर त्यांच्यासाठी नियमावली तयार…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर:सोईओ विवेक गायकवाड यांचा पुढाकार, 248 जणांची तपासणी

शासकीय कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी ता २९ येथील नक्षत्र सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ​जिल्हा परिषदेमध्ये आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड होते….

Read More

हिमाचलमध्ये तरुणीचा गळा चिरून खून, आरोपीला अटक:ग्रामस्थांनी लाठी-काठ्यांनी मारहाण केली, नशेत गुन्हा केल्याची शक्यता, कॉलेजला जाताना हल्ला

हिमाचल प्रदेशातील मंडी येथे सोमवारी सकाळी एका 19 वर्षीय तरुणीचा गळा आणि हात कापून खून करण्यात आला. कृत्य केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी साडेतीन तासांनी अटक केली. त्यापूर्वी ग्रामस्थांनी लाठी-काठ्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्याला घटनास्थळापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर ग्रामस्थांच्या मदतीने जंगलात पकडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. आरोपी…

Read More

आसाम-बंगालमध्ये काँग्रेसचे 21 पैकी 20 आमदार मुस्लिम:AIUDF म्हणाली- काँग्रेस 'मुस्लिम लीग' बनली; भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम जागांवर सर्वात वेगळा ट्रेंड बंगालमध्ये दिसला. येथे 142 मुस्लिम जागांपैकी भाजपने 72, टीएमसीने 64 जागा आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. तर, आसाममधील 22 मुस्लिम बहुल जागांवर काँग्रेसला 18, AIUDF ला 2 जागा मिळाल्या. केरममधील 44 मुस्लिम बहुल जागांमध्ये IUML ला 21 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या. केरममध्ये काँग्रेसने 114 जागांवर…

Read More

एक धमकी आली तर घाम फुटला,तुम्ही स्वतःला भगतसिंग समजता का?:प्रसाद लाड यांच्या धमकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात!

भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात आम्ही तक्रारी करतो का? आम्ही लढतो आहोत. तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटला असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवर बोलताना म्हटले आहे. देशामध्ये आता झुरळ बंड करायला लागले तर विषय धमकीच्या पुढे काही होऊ शकते. संजय राऊत म्हणाले…

Read More

पुणे मेट्रोची नवीन फिडर बस सेवा सुरू:पीसीएमसी ते काळेवाडी फाटा मार्गावर प्रवाशांना स्वस्त आणि वेगवान प्रवास

पुणे मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) प्रवाशांसाठी ‘पहिली आणि शेवटची मैल कनेक्टिव्हिटी’ अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या सोयीसाठी ‘मेट्रो फिडर बस मार्ग क्र. ३१’ अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे. ही नवीन बस सेवा पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा या दरम्यान धावणार असून, यामुळे काळेवाडी, रहाटणी आणि पिंपरी…

Read More

स्मार्टफोन 40% पर्यंत महाग, ₹9999 चे मॉडेल ₹13,999 मध्ये मिळेल:ओप्पो-विवो आणि सॅमसंगने ₹4,000 पर्यंत वाढवले दर; कारण- चिपचा तुटवडा

भारतात सॅमसंग, विवो आणि ओप्पो यांसारख्या ब्रँड्सनी त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती 40% पर्यंत वाढवल्या आहेत. कंपन्यांनी यामागे जगभरात सुरू असलेली चिपची कमतरता हे कारण दिले आहे. याव्यतिरिक्त, अमेरिका-इराण युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने प्लास्टिक पॅकेजिंगही महाग झाले आहे. यामुळे कंपन्या आता वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकत आहेत. विवो आणि ओप्पोचे फोन ₹4000 पर्यंत महागले मार्केट रिसर्चर IDC…

Read More

ग्राम सुरक्षा दल अन् पोलिस मित्रांनी शांतता-सुरक्षिततेसाठी सक्रिय राहण्याची आवश्यकता:बार्शीत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस मित्र व नागरिकांना दिल्या सूचना‎

ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र यांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. गावातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सक्रिय सहभाग घेत पोलिस व नागरिक यांच्यात समन्वय वाढवून गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात . यावेळी पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी उत्सव, सण,…

Read More

अमरावती अत्याचार प्रकरण:अयानसोबत केक कापला;‎ 6 ‎पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा, आरोपींची संख्या आठ

मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी ‎‎अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ग्रामीण ‎‎पोलिसांनी अयान अहमद तनविर‎‎ अहमद (वय 19)‎‎ या मुख्य आरोपीला ‎‎‎तीन दिवसांपूर्वी ‎‎अटक केली आहे.‎ ‎या प्रकरणाचा मुख्य ‎‎‎सूत्रधार अयान‎‎ आणि परतवाडा ‎‎‎पोलिस ठाण्यातील ‎एक पोलिस अधिकारी-कर्मचारी ‎एकत्रीत येवून केक कापतानाचा एक ‎जुना व्हिडिओ आता सोशल ‎मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ‎‎व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत ‎‎पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ‎…

Read More