Headlines

कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल:29 जूनला छत्रपती संभाजीनगरात महाआंदोलनाचा इशारा, विश्वासघात झालाय, आम्ही सरकारला सोडणार नाही!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, ही कर्जमाफी योजना पूर्णपणे फसवी आहे,” असा घणाघाती आरोप करत रोहित पवारांनी येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे…

Read More

दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा:केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी; केजरीवाल म्हणाले- सोनम यांना देशाचे शिक्षणमंत्री बनवावे

दिल्ली उच्च न्यायालयाने जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे आणि त्याचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला त्यांच्या दररोज वैद्यकीय तपासण्या करण्याचे आणि गरज पडल्यास त्वरित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९वा दिवस…

Read More

महापालिकेतच चोरी:स्थायी समिती सभागृहातून नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार लंपास; पालिका भवनातच चोरीचा धक्कादायक प्रकार

शहरातील सार्वजनिक ठिकाणी चोरीच्या घटना वारंवार घडत असताना आता थेट मुंबई महापालिकेच्या इमारतीतच चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात एका नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार रुपये चोरीला गेल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना वार्ड क्रमांक 56 मधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या बाबतीत घडली आहे. त्या…

Read More

Vinayak Raut On Son Girija Raut Allegations: Conspiracy Behind 2026 Complaint?

माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता राऊत विरुद्ध सून असा थेट वाद पेटला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत सुनेने 12 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे . माजी खासदार विनायक राऊत यांनी सुनेचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत म्हटले आहे…

Read More

अभिनेता राकेश बेदी म्हणाले- 'धुरंधर 3' येणार नाही:हेर आपल्या देशात परतला, म्हणून कथा संपली; पण नवीन कलाकारांसह चित्रपट बनू शकतो

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता चाहते त्याच्या तिसऱ्या भागाची, ‘धुरंधर 3’ ची वाट पाहत आहेत. आता यावर चित्रपटात जमील जमालीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांचे विधान समोर आले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या तिसऱ्या भागाची कोणतीही शक्यता दिसत नाही, कारण चित्रपटाची कथा पूर्ण झाली आहे. तिसरा…

Read More

जायकवाडी धरणामध्ये 1986 नंतर मत्स्यबीज सोडण्यास मुहूर्तच मिळेना:50 हजार मच्छीमार 40 वर्षांपासून वन, मत्स्यव्यवसाय विभागात समन्वयाचा अभाव‎

जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदा घटत चालली असून १९८६ नंतर धरणात एकदाही शासकीय पातळीवर नियोजनबद्ध रीतीने नवीन मत्स्यबीज सोडण्यात आलेले नाही. तब्बल ४० वर्षांपासून नव्या मत्स्यबीज संचयनाला मुहूर्त न मिळाल्यामुळे जलाशयातील गोड्या पाण्यातील अनेक पारंपरिक माशांच्या प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रशासकीय अनास्थेमुळे धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे ५० हजार पारंपरिक मच्छीमारांचा रोजगार संकटात सापडला आहे….

Read More

पैस खांबाची सावली, माऊलींचे रूप; ‘ज्ञानेश्वरी घाटा’ने पालटले रूपडे:यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार; टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा‎

संत परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नेवासा-सोनई परिसरातील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या मुख्य मार्गावरील ‘इमामपूर घाटा’चे आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि हजारो वारकऱ्यांच्या अथांग . नेवासा भूमीतून पंढरपूरकडे कूच करणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि भक्तीचा हुरूप वाढावा, यासाठी या घाटाचा कायापालट करण्यात आला आहे. घाटाच्या पायथ्याशी संत…

Read More

जून मध्यावर आला तरी तापमानातील उष्मा कायम:खबरदारी घेण्याची गरज, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची रोजच होतेय होरपळ, सूचनांवर लक्ष ठेवावे‎

जून महिना अर्धा संपत आला तरीही उन्हाचा चटका कमी झालेला नाही. एक-दोन दिवसांचे अपवाद सोडले, तर गेल्या आठवडाभरापासून पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परिणामी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे. . दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यंदा काहीसा रेंगाळल्यामुळे १ ते १३ जून या कालावधीत तापमानाचा…

Read More

मोहोळमधील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत:24 हजार हेक्टरवरील खरिपाची पेरणी खोळंबली‎, बियाणे विक्रेते हवालदिल

गतवर्षी मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात करून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला होता, गतवर्षी मे महिन्यात तालुक्यात २१३.१० मीमी पाऊस झाला होता. मात्र यावर्षी १ जून उजाडला तरी अद्याप पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांसह बियाणे विक्रेते हवालदिल झाले आहेत. गतवर्षी मे महिन्यातच वरून राजाने दमदार हजेरी लावत मोहोळ तालुक्यात शेतात पाणी पाणी केले होते. यंदा मात्र…

Read More

हरियाणा येथील मराठा जागृती मंच पदाधिकाऱ्यांचे अंजनगावात स्वागत:शाल, पुष्पगुच्छ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन केला सत्कार‎

अखिल भारतीय मराठा जागृती मंच, हरियाणाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजवीरसिंह चोपडे व जिल्हाध्यक्ष सतवीरसिंह चोपडे यांनी अंजनगाव सुर्जी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रेमकुमार बोके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय बोके, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब गोंडचवर,पत्रकार…

Read More