Headlines

रात्रंदिवस अभ्यास, पण निकालाने धक्का:बीडच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर हायकोर्टाची NTA ला नोटीस, आठवडाभरात उत्तरपत्रिका जमा करण्याचे आदेश

देशभरात नीट परीक्षेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता बीडमधील दोन विद्यार्थ्यांच्या निकालामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ला नोटीस बजावत संबंधित विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नेमका प्रकार…

Read More

Gold Silver Price Hike 2026

नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २५ मे रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७६० रुपयांनी वाढून १.५६ लाख रुपये झाला आहे. तर, १ किलो चांदीची किंमत २,९५० रुपयांनी वाढून २.६६ लाख रुपयांवर पोहोचली आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत कॅरेट भाव (रुपये/१०…

Read More

धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती:छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू…

Read More

सैफ हल्ल्याबद्दल म्हणाला-:त्याने पूर्ण ताकदीने चाकू मारला, सफेद कुर्ता रक्ताने माखला, तैमूरने विचारले- तुम्ही मरणार का?

सैफ अली खानने जानेवारी २०२५ मध्ये घरात घुसून झालेल्या भयानक, जीवघेण्या हल्ल्याबद्दल सांगितले आहे. अभिनेत्याने सांगितले आहे की जेव्हा तो मुलांच्या खोलीत पोहोचला, तेव्हा त्या हल्लेखोराने जेह आणि नॅनीला आधीच जखमी केले होते. सैफने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताच, त्या व्यक्तीने त्याला पूर्ण ताकदीने चाकू मारला आणि त्याचा पांढरा कुर्ता रक्ताने लाल झाला. सैफने हे देखील…

Read More

शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी:विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम

मंगळवारपासून सुरू झालेले मतदार यादीच्या सूक्ष्म पुन:निरीक्षणाचे (एसआयआर) काम पुन्हा शिक्षकांच्या माथी मारण्यात आले आहे. याच दिवसापासून अमरावतीसह विदर्भातील शाळाही सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांनी अध्यापन करावे की शाळाबाह्य कामे करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनने (विज्युक्टा) एसआयआरच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. विज्युक्टाचे अध्यक्ष…

Read More

Ayush Sharma, Anurag Kashyap Slam Police

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोनू सूद, अनुराग कश्यप, आयुष शर्मा, हुमा कुरैशी आणि भूमी पेडणेकर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) च्या संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जचा निषेध केला आहे. बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा यांनी जंतर-मंतर ते संसद या मोर्चावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की,…

Read More

माहिती युद्धात माध्यमांची भूमिका राष्ट्रीय सुरक्षेइतकीच महत्त्वाची:माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे प्रतिपादन

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (निवृत्त) यांनी माहिती युद्धाच्या सध्याच्या आव्हानात्मक काळात पत्रकार आणि प्रसारमाध्यमांची भूमिका राष्ट्रीय सुरक्षेइतकीच महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यान’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय सुरक्षा व माध्यमांची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सुरक्षित राष्ट्र जितके आवश्यक आहे, तितकीच मुक्त, जबाबदार…

Read More

देश तुम्हाला बेकारांचा कारखाना करायचा का?:उद्धव ठाकरे यांचा सवाल; ममता भाजपशी वाघिणीसारख्या लढत असल्याचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्यावरून भाजपवर कडाडून हल्ला चढवला. देशात काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेमुळे या राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी झाले असते. सरसंघचालक मुले जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत. पण त्यांना पोसणार कोण? आज सगळे देशोधडीला लागलेत….

Read More

धरणाचे पाणी कोरवाहू शेतकऱ्यांना का देत नाही?:प्रा. साहेबराव विधळे गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर यांचा सवाल

अमरावती येथे आयोजित प्रा. साहेबराव विधळे यांच्या गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला. धरणाचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित करत शासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली. डॉ. पाटणकर म्हणाले की, कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील…

Read More

रिपोर्ट – AI संबंधित 70% फास्ट-ट्रॅक कोर्सेस फक्त फसवणूक:नोकरी फक्त त्यांनाच, ज्यांच्याकडे लाइव्ह-डिप्लॉयड पब्लिक प्रोजेक्ट्सचा पोर्टफोलिओ

देशात येणाऱ्या एकूण नोकऱ्यांच्या रिक्त जागांपैकी सुमारे 14% जागांसाठी थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कौशल्याची मागणी केली जात आहे आणि हा वेग सातत्याने वाढत आहे. यामुळेच AI संबंधित कोर्सेसचा पूर आला आहे. पण नैसकॉम आणि इंडीडच्या संयुक्त रीस्किलिंग आणि टेक हायरिंग रिपोर्टनुसार, बाजारात सुरू असलेले सुमारे 70% कोर्सेस केवळ ‘फसवणूक’ करत आहेत. प्रत्यक्षात कंपन्यांकडे 4 वर्षांच्या…

Read More