Headlines

“पडावं स्वतःच्या प्रेमात अन् पाहावं देवानं काय दिलंय…’:अनघा तांबोळींच्या काव्याने रंगले वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प‎

“साहित्य, कथा, कादंबरी आणि काव्य हे दुसरं काही नसून आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा आणि समाजमनाचा आरसा असते,” असा सूर वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पातून उमटला. “कविता ऐकताना माणूस त्यात पूर्णपणे हरवून जातो; त्यातील आनंद, दुःख, प्रेम आणि . केवळ कौतुक आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कवयित्री तांबोळी यांनी त्यांच्या रचनांमधून आजच्या सामाजिक वास्तवातील विदारकता आणि मध्यमवर्गीयांचे…

Read More

व्हायरल होण्याचा नादखुळा:रील्समुळे तरुणाईची हरवली 'रिअल लाईफ', काय आहे मेंदूचा ताबा घेणाऱ्या या 'कल्चर'ची मेख!

हातातील स्मार्टफोन, समोर असलेला कॅमेरा आणि बॅकग्राउंडला वाजणारं एखादं ट्रेंडी म्युझिक… सध्याच्या तरुणाईसाठी हेच सर्वस्व बनलं आहे. पण या 15 ते 20 सेकंदांच्या ‘रील्स’च्या नादात आपण आपलं खरं आयुष्य (रिअल लाईफ) हरवून बसलो आहोत का? एखादं रील व्हायरल व्हावं म्हणून जिवाचा सौदा करणाऱ्या तरुणाईला नेमकं कसलं व्यसन लागलं आहे? या ‘रील कल्चर’ची मेख आणि त्यामागचं…

Read More

पिंप्राळ्यात १५ मिनिटांत ६०० मीटरपर्यंत ओढल्या बारागाड्या:भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा

पिंप्राळ्यात अक्षय्य तृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ७७ वर्षांपासून सुरू आहे. यंदा ३५ वर्षीय तरुण भगत हिरामण भील यांनी १५ मिनिटांत ६०० मीटर बारागाड्या ओढल्या. पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालय असा उत्सव होता. गतवर्षी बारागाड्या निघाल्या त्या दिवशी पारा ४० अंशांच्या खाली होता. मात्र, या वर्षी रविवारी तापमान ४१ अंशांवर होते. म्हणून…

Read More

चिखलदरा अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के:सर्व 17 दृष्टीबाधित विद्यार्थी उत्तीर्ण, यशाची परंपरा कायम

चिखलदरा येथील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) संचालित निवासी अंध विद्यालयाने यावर्षीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवला आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व १७ दृष्टीबाधित विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. आकाश वाघमारे याने ८५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, ऋतुजा नांदुरकर आणि आरती गायकवाड यांनी प्रत्येकी ८३.८० टक्के गुण मिळवले….

Read More

ग्रामपंचायतच गावच्या विकासाचे मुख्य साधन- भास्कर पेरे पाटील:जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

गावातील व्यक्तींचा विकास करण्याचे मुख्य साधन ग्रामपंचायत आहे, असे प्रतिपादन पाटोदा येथील आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. . येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उत्सव समितीने रविवारी (दि. १२) आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. पेरे पाटील म्हणाले, गावाची ओळख, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य जपण्याची जबाबदारी…

Read More

अमरावतीत पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला:रक्तदान शिबिरांची शृंखला सुरु, गौ माता समितीचा पुढाकार‎

एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची रक्ततुला केली जाणे, ही सर्वसामान्य बाब आहे. पण रक्तदानाच्या बाबतीत नेहमी अग्रेसर राहणाऱ्या अमरावतीने त्याहीपुढे जाऊन पहिल्यांदाच एका गौमातेची रक्ततुला करण्याचे ठरविले आहे. भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त ही रक्ततुला केली जाईल. त्यासाठी रक्तदान शिबिरांची श्रृंखला आरंभ झाली असून या शिबिरांद्वारे गोळा होणाऱ्या रक्ताच्या आधारे ही तुला केली जाईल. त्यासाठी अखिल भारतीय…

Read More

मुंबई ड्रग्ज पार्टीतील आरोपीच्या कंपनीत नगरसेवकाची भागीदारी:भागिदार होतो, आता राजिनामा दिला- नगरसेवक

मुंबईतील नेस्को सेंटर येथे झालेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट ड्रग्ज पार्टी प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले असतानाच, आता या प्रकरणाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहेत. या पार्टीतील मुख्य ड्रग्ज पेडलर आनंद लक्ष्मण पटेल आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयएमचे नगरसेवक सोहेल सय्यद (कुरेशी) हे चक्क व्यावसायिक भागीदार असल्याचे समोर आले. या दोघांनी मिळून एलआरएस ग्रेन प्रायव्हेट लिमिटेड…

Read More

कॉकरोच जनता पार्टीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल:CBI चौकशीची मागणी; पक्षाचे संस्थापक म्हणाले- इंस्टाग्राम खात्याचे नियंत्रण परत मिळाले

कॉकरोच जनता पार्टीविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. यामध्ये पक्षाच्या गतिविधींची CBI चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, संघटना सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी टिप्पणींचा गैरवापर करून त्यांचा व्यावसायिक फायदा घेत आहे. PIL मध्ये बनावट वकिलांच्या CBI चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. खरं तर, सरन्यायाधीशांनी (CJI)…

Read More

AICTE Complaint Against MES Lohia College; Higher Education Minister Chandrakant Patil to Intervene?

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (MES) मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने केलेल्या कथित अनियमिततेप्रकरणी ‘एआयसीटीई’ (AICTE), दिल्लीकडे सबळ पुराव्यासह तक्रार दाखल करण्यात आली आहे. कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, यावर योग्य त . युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुणे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक दत्तात्रय जाधव यांच्याकडे मुकुंददास लोहिया कॉलेज…

Read More

'राजा शिवाजी' 1 मे रोजी प्रदर्शित:प्रदर्शनानिमित्त रितेश-जेनेलिया तुळजाभवानीच्या चरणी; तुळजाईचा आशीर्वाद घेत केली आरती

‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दांपत्याने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींची आरती करत त्यांनी पारंपरिक पद्धतीने कुलधर्म व कुलाचार केले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनेलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला…

Read More