Headlines

पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी:पोलिस आयुक्तालयाच्या हेल्पलाइनवर कॉल, रवी लांडगे यांना मारण्याचा इशारा

पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि भाजप नेते रवी लांडगे यांना थेट पोलीस आयुक्त कार्यालयात फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी आणि पुणे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. धमकी देणाऱ्याने थेट पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या (CP Office) नियंत्रण कक्षात फोन केला. फोनवर…

Read More

बंगल्यातून 27 लाखांचे दागिने लंपास:घर कामगार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल, कात्रज-कोंढवा परिसरातील घटना

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्यातून २७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आनंदतीर्थ सोसायटीत घडली असून, येवलेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कृष्णकुमार चंद (वय २५) आणि त्याची पत्नी सीता (वय २३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दाम्पत्य…

Read More

तांदुळवाडी जि. प. शाळेत चिमुरड्यांच्या प्रतिभेला बहर:जिल्हा परिषद शाळाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचा पाया, शिक्षण विस्तार अधिकारी देवरे‎

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थित पालक आणि ग्रामस्थांची मने जिंकली. या . कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अशा प्रकारचे सांस्कृतिक व्यासपीठ…

Read More

लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले? सरकारने दिली आणखी एक मुदत:आता ई-केवायसी नाही केलं तर यादीतून नाव वगळणार

राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र, काही महिलांना पात्र असूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत. यामागे ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे मुख्य कारण समोर आले आहे. त्यामुळे आता…

Read More

दिव्यज्योतच्या घोटाळ्यातील संशयिताला पोलिस कोठडी; आकडा 75 लाखांवर

विंचूर येथील दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिलांना विविध वस्तू व सरकारी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयित विशाल गरुड याला न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. १८) सुमारे १३ लाख रुपयांच्या नव्या तक्रारी दाखल झाल्याने फसवणुकीची एकूण रक्कम ७५ लाख रुपयांहून अधिक झाली आहे. दिव्यज्योत…

Read More

3 वर्षांपासून मोसंबीला भाव मिळेना; 3,500 हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड:जिल्ह्यात 24 हजार 67 हेक्टर मोसंबीचे क्षेत्र, वर्षाचे उत्पन्न 30 हजार‎

उत्पादनाची हमी असल्याने काही वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळले होते. त्यानुसार २४ हजार ६७ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. मात्र, तीन वर्षांपासून ५ ते ८ रुपयांचा किरकोळ भाव मिळत आहे. त्यामुळे मोसंबीसाठी वर्षभर केलेला खर्चही पदरी पडत नाही. परिणामी, तीन वर्षांत ३,५०० हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड फिरविल्याची विदारक स्थिती आहे. बाजारपेठेतील मंदी, मिळणारा कवडीमोल भाव…

Read More

हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून:पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल, संशयित आरोपींचा शोध सुरु

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे एका 26 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी ता. 2 पहाटे सह वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांना या घटनेतील महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून आरोपीच्या अटकेनंतरच खूनाचे नेमके कारण समोर येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

युवकांनो, नोकरी मागणारे नव्हे, देणारे बना:अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे आवाहन‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर “ग्रामीण आणि मागासवर्गीय भागातील युवक-युवतींनी केवळ नोकरीच्या मागे न धावता यशस्वी उद्योजक होऊन इतरांना नोकऱ्या देणारे बनावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानले आहे, तेच ज्ञान आणि कौशल्य तुमचे भविष्यातील ‘ब्रेड अँड बटर’ ठरेल,” असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी केले. अहिल्यानगर मध्ये दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री…

Read More

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांच्या उतारवयाची सुरक्षितता हिरावली जातेय:सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया, मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎

. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य अंध:कारमय होत आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या उतारवयाची सुरक्षितता हिरावली जात आहे. सरकारने आमच्या अस्तित्वाचा अंत पाहू नये. ३०-३० वर्षे सेवा केल्यानंतर जर आम्हाला म्हातारपणी पेन्शन मिळणार नसेल, तर उतारवयात कर्मचाऱ्यांना रस्त्यावर भाजी विक्रीची वेळ येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया अहिल्यानगरमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली….

Read More

बलात्कार प्रकरणी फरार आरोपी लातूरमधून अटक:युवतीवर बलात्कार करून छायाचित्रे प्रसारित करण्याची दिली होती धमकी

बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला लातूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने एका युवतीवर बलात्कार करून तिची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. काशीराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. हरीओम निवास, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च महिन्यात युवतीने फिर्याद दिल्यानंतर भारती…

Read More