Headlines

परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात 4 आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ:जप्त हार्डडिस्क, लॅपटॉपमधील डेटाचे विश्लेषण

परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या आठपैकी चार आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अहफाज खान मन्सूर खानची २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी वाढवण्यात आली तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी हार्ड डिस्क आणि लॅपटॉप जप्त केला होता. त्यामधील डेटा विश्लेषण करणे अद्याप बाकी आहे….

Read More

एक कोटींची तरतूद असूनही रस्ते पॅचिंगचा महापालिकेला विसर:मध्य अहिल्यानगर शहरासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खड्डे‎

शहरात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांची कामे सुरू असली तरी अद्यापही मध्यशहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या निविद . मध्य शहरातील सर्जेपुरा ते भिंगारवाला चौक रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था झाली…

Read More

पुण्यामध्ये ‘प्रोजेक्ट एक्स’च्या नावाखालीरेव्ह पार्टी:पहाटे 2:30 वाजता पोलिसांचा छापा; 107 तरुण, 49 तरुणी ताब्यात; 85 लाखांचा मुद्देमाल जप्त

आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे २:३० वाजता धडक छापा टाकला. ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने आयोजित या बेकायदेशीर पार्टीतून पोलिसांनी तब्बल १०७ तरुण आणि ४९ तरुणींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बहुतांश तरुण-तरुणी आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रातील असून, तिघे जण अल्पवयीन असल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून…

Read More

भगवंत सेवेसाठी अंत:करणातील भक्तिभावाला सर्वाधिक महत्व:हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रतिपादन, भाविकांची गर्दी‎

भगवंताच्या सेवेत भाव सर्वात महत्त्वाचा असून भावपूर्वक केलेली सेवाच भगवंताला प्रिय असते, असे प्रतिपादन हभप महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासे बुद्रूक येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम येथे वद्य एकादशी व श्री पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज व सकल देवतांच्या पूजा-आरतीने झाली. त्यानंतर…

Read More

Government sorghum procurement center closed; Protest at tehsil office, many sorghum left at home, payments for purchased sorghum pending

येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुढारी तथा नगरपंचायतीचे गटनेते प्रकाश मारोटकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. बंद पडलेले खरेदी केंद्र त . खासगी बाजारपेठेत ज्वारी पिकाला कवडीमोल भाव असल्याने शासनाने हमीभाव देऊन पंधरा दिवसांपूर्वी येथे ज्वारी खरेदीचे शासकीय केंद्र सुरु केले…

Read More

NEET Paper Leak: Doctor, Teacher Among 13 Arrested

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI ने बुधवारी आणखी 2 आरोपींना अटक केली. पहिल्या आरोपीचे नाव डॉ. मनोज शिरुरे असे आहे. ते लातूरचे रहिवासी आहेत. डॉ. मनोज यांनी एका कोचिंग सेंटरच्या मालकाच्या (जो स्वतःही आरोपी आहे) मुलासह 3 विद्यार्थ्यांना आरोपी पी.व्ही. . तर, दुसऱ्या आरोपीचे नाव तेजस हर्षदकुमार शाह असे आहे. तो पुणे येथील डॉ. अभंग…

Read More

दैना:भावडी येथे रस्त्याच्या कामाची मुदत संपली, कोट्यवधींचा निधी असूनही रस्ता अपूर्णच; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कमालीची अनास्था, मजुरांवर उपासमारीची वेळ‎

प्रतिनिधी | फुलंब्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत प्रशासकीय स्तरावर किती अनास्था आहे, याचे ज्वलंत उदाहरण फुलंब्री तालुक्यातील भावडी येथे पाहायला मिळत आहे. या रस्त्याच्या कामाचा अधिकृत कालावधी संपून गेला असला, तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यातच आता पावसाळा अगदी तोंडावर आल्याने, या रस्त्याचे काम पूर्ण होणार कधी, असा…

Read More

Twisha Sharma Death Mystery Update; Samarth Giribala Singh CBI Remand

Marathi News National Twisha Sharma Death Mystery Update; Samarth Giribala Singh CBI Remand | Bhopal Suicide Case फराज शेख। भोपाळ4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीआयच्या विशेष न्यायालयाने समर्थ आणि गिरिबाला सिंह यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवले आहे. सीबीआयने दोन्ही आरोपींची पुढील पोलीस कोठडी मागितली नाही, त्यानंतर न्यायालयाने त्यांना 16 जूनपर्यंत भोपाळ सेंट्रल जेलमध्ये पाठवण्याचे…

Read More

देहू-आळंदी पालखी मार्ग 'संतभूमी' घोषित करण्याची मागणी:अभय टिळक यांची राज्य सरकारकडे मागणी, अधिवेशनात विषय मंजूर करण्याची विनंती

आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी देहू ते आळंदी या १६ किलोमीटरच्या पालखी मार्गाला ‘संतभूमी’ म्हणून घोषित करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या परिसराला पवित्र मानतो, त्यामुळे या भूमीचे पावित्र्य जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ….

Read More

अपघातात रिक्षाचालक ठार, मुलगी गंभीर जखमी:जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर हृदयद्रावक घटना

प्रतिनिधी | करमाड मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचालकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर घडली. तुलसी हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. सटाणा येथील राजू जिजा जगधने (३५) हे आपल्या रिक्षातून कौडगाव येथे मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जात…

Read More