Headlines

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे निकालावर परिणाम झाल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. तर अपेक्षे प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून १४४९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१९८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये ३८३…

Read More

मुंबई पळवण्याचा डाव कसा फसला?:'महाराष्ट्र' नावालाही विरोध का झाला; संयुक्त महाराष्ट्र कसा मिळाला, वाचा 108 हुतात्म्यांचा अभूतपूर्व लढा!

आज 1 मे. महाराष्ट्र दिन. याच दिवशी 1960 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र, त्यासाठी 108 हुतात्म्यांचे बलिदान गेले. तेव्हाच्या सरकारने साम, दाम, दंड, भेद या साऱ्याचा वापर करून संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला. महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात लढा उभारला. तेव्हा आपल्याच सरकारने आपल्याच माणसांवर अक्षरशः गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे देशाला…

Read More

Vijay Mamata Banerjee LIVE Updates; BJP TVK Election 2026 Govt Formation

Marathi News National Vijay Mamata Banerjee LIVE Updates; BJP TVK Election 2026 Govt Formation | West Bengal Tamil Nadu Assam Kerala Puducherry चेन्नई/कोलकाता5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारी TVK सरकार स्थापनेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पक्षाचे प्रमुख विजय गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना भेटण्यासाठी लोकभवनात पोहोचले…

Read More

फॅशनच्या जगाला प्रदूषणमुक्त बनवण्याची मोहीम:अमेझॉनचे संस्थापक बेझोस व त्यांच्या पत्नीने पर्यावरणपूरक कपडे बनवण्यासाठी 2322 कोटींचे दान केले

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी लॉरेन सांचेझ यांनी फॅशन जगताला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सुमारे २३२२ कोटी रुपये दान केले आहेत. ही रक्कम प्रयोगशाळेत तयार केलेले फायबर, बॅक्टेरियापासून बनवलेले धागे आणि शेतीच्या कचऱ्यापासून तयार केलेल्या कपड्यांवर खर्च केली जाईल. लॉरेनसाठी हा एक भावनिक निर्णय आहे. गरिबीमुळे त्यांनी स्वतःच आपला प्रोम ड्रेस शिवला होता. आता त्या…

Read More

भारताचे सर्वात वेगवान धावपटू बनले गुरिंदरवीर सिंग:टॅरिफ युद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबिओ भारतात; 25 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ भारत दौऱ्यावर आले 2. RBI ने सरकारला विक्रमी अतिरिक्त निधी हस्तांतरित केला क्रीडा (SPORTS) 3. गुरिंदरवीर सिंग भारताचा सर्वात वेगवान धावपटू बनला इतर (MISCELLENEOUS) 4. भारताने तीन आफ्रिकन देशांसाठी सल्लागार सूचना जारी केली 5. 75वा…

Read More

पाळधीत फिरते नेत्रालय, घंटागाडीचे लोकार्पण, रक्तदान शिबिर:सेवा हेच खरे व्रत या भावनेतून उपक्रम

प्रतिनिधी | पाळधी जीपीएस ग्रुपतर्फे मंगळवारी अत्याधुनिक फिरते नेत्रालय, घंटागाडीचे लोकार्पण, रक्तदान शिबिर झाले. सेवा हेच खरे व्रत या भावनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह व गावात मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजे दरम्यान जिल्हा…

Read More

विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांचा निरोप:सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी

प्रतिनिधी | अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात केमिकल क्लबचा समारोप व भाग-२ च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्य.प. सदस्य डॉ. संदीप वाघुळे, प्रमुख अतिथी म्हणून अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. सुजाता काळे, अधिसभा सदस्य डॉ. जागृती बारब्दे, डॉ. जयंत वडतकर, केमिकल क्लब समन्वयक डॉ. मनिषा कोडापे, प्रा.ए.एस. वानखडे, प्रा. आर.डी….

Read More

मोटेगावकर देशमुखांचे जवळचे, मग राऊत गप्प का?:हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीबाहेर आंदोलन करावे- नवनाथ बन

घरात आंदोलन करता येत नाही म्हणून किमान मातोश्रीच्या दारात येऊन उद्धव ठाकरेंनी महागाई वाढली म्हणून आंदोलन करावे आणि मग इतरांना शहानपण सांगावे. संजय राऊत भांडूप अन् सामनाच्या बाहेर पडायला तयार नाहीत, आणि लोकांना सांगणार आंदोलन करा. पण जनता हुशार आहे, ते पंतप्रधानाच्या मागे उभे आहेत, उद्धव ठाकरे यांच्यात आंदोलन करण्याची हिंमत नाही, असा टोला भाजपचे…

Read More

उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

दोन अपत्यानंतर पोलिस होण्याचं स्वप्न केलं पूर्ण‎:राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील धनश्री मंडलिक यांची पोलिसपदी निवड

राहुरी3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेतकऱ्याच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि जन्मानंतर वाट्याला आलेले कष्ट यामधून वाट काढत यशाच्या आकाशाला गवसणी घालत शेतकरी ते महाराष्ट्र पोलिस अशी स्पर्धा करत असताना विवाहानंतर दोन अपत्य असताना जीवनातील ध्येयाला कवेत घेणाऱ्या या मातेच्या संघर्षाला सलाम क Source link

Read More