श्री वटवृक्ष मंदिरात स्वामींचा पुण्यतिथी उत्सव:सायंकाळी 5.30 ते रात्री 10 या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक निघेल
“स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी असेल. सुमारे लाखभर भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुलभ दर्शनासाठी यंदा विशेष रांगेची व उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दर्शन रांगेत छताची व्यवस्था केली आहे. मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी वैयक्तिक अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याचे चेअरमन महेश इंगळे यांनी सांगितले. पहाटेची काकड आरती, नाम वीणा सप्ताह…