Headlines

पती, सासू-सासऱ्यासमोर नवरी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली:लग्नाच्या 22 दिवसांनंतर पती फिरायला घेऊन गेला होता; फिल्मी स्टाईलमध्ये बॉयफ्रेंडने पळवून नेले

“माझी पत्नी अनेक दिवसांपासून म्हणत होती की तलाव दाखवा, फिरायला चला, मला माहीत नव्हतं, की मी घरातच साप पाळला आहे. 8 मुले 3 बाईकवर आली, पत्नीला जबरदस्ती उचलून आणि बाईकवर बसवून घेऊन गेले.” हे म्हणणे आहे भागलपूरच्या अब्जुगंज येथील रहिवासी 28 वर्षीय आनंद कुमार यांचे. खरं तर, लग्नाच्या 22 दिवसांनंतर आनंद आपली पत्नी अर्चना आणि…

Read More

ट्रोलिंगनंतर राहुल रॉयच्या समर्थनार्थ बॉलिवूड पुढे आले:फराह खान, सोनू सूद आणि अनुपम खेर म्हणाले- आम्ही तुमच्यासोबत आहोत

‘आशिकी’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेले राहुल रॉय यांच्या कठीण काळात आता बॉलिवूड त्यांना पाठिंबा देताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या काही रील्सची खिल्ली उडवल्यानंतर जेव्हा राहुलने आपली आर्थिक अडचण आणि काम नसल्याचे दुःख सांगितले. आता इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांनी उघडपणे त्यांना पाठिंबा दिला आहे. फराह खानपासून ते सोनू सूदपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राहुलप्रती आपला आदर आणि पाठिंबा…

Read More

काशी जगद्गुंरूच्या उपस्थितीमध्ये पंढरीत धर्मसभा, निघाली ग्रंथ दिंडी

पंढरपूर ज्येष्ठ अधिक मासानिमित्त परमपूज्य श्रीमान काशी सिंहासन समाधीश्वर श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या धर्मसभा व ग्रंथ दिंडी सोहळ्याचे पंढरपूर येथील विराट मंगल कार्यालय, परतळे मठ, भक्ती मार्ग येथे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. वीरशैव लिंगायत समाज टाकळी रोड, पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने धर्मसभेचे आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात…

Read More

38 वर्षीय व्यक्तीवर गॅस्ट्रिक व्हेरिसेसवर यशस्वी उपचार:मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रणव वंजारींकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रणव वंजारी यांनी 38 वर्षीय रुग्णावर गॅस्ट्रिक व्हेरिसेस या गंभीर आजारावर यशस्वीपणे अत्याधुनिक उपचार केले आहेत. परभणी येथील या रुग्णाला यकृताच्या आजारामुळे ही समस्या उद्भवली होती. गॅस्ट्रिक व्हेरिसेस ही पोर्टल हायपरटेन्शनमुळे उद्भवणारी एक गंभीर स्थिती आहे. यामध्ये पोटातील रक्तवाहिन्या फुगतात आणि फुटल्यास जीवघेणा रक्तस्राव होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्वरित…

Read More

या आठवड्यात शेअर बाजाराची दिशा ठरवतील 5 घटक:रिलायन्स-HDFC बँकेचे Q1 निकाल, अमेरिका-इराण तणावावरही गुंतवणूकदारांचे लक्ष

भारतीय शेअर बाजारासाठी उद्या 13 जुलैपासून सुरू होणारा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात बाजाराची दिशा रिलायन्स आणि HDFC बँक सारख्या मोठ्या कंपन्यांच्या जून तिमाहीच्या निकालांवर, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावावर आणि कच्च्या तेलाच्या किमतींसारख्या 5 मोठ्या घटकांवरून निश्चित होईल. चला, समजून घेऊया पुढच्या आठवड्यात बाजारात काय होऊ शकते… सपोर्ट आणि रेझिस्टन्स सपोर्ट झोन: 24,125…

Read More

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवली सुंदर घरटी‎:भीषण उन्हाळ्यात मुक्या पक्ष्यांना मायेचा आधार, सिताराम सारडा शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात एक अनोखा निसर्ग उपयुक्त उपक्रम घेण्यात आला. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शंभराहून अधिक पक्षांसाठी सुंदर घरटी तयार केली. सध्या ऊन, उष्णता भयंकर आहे. मनुष्याला या अति उष्णतेचा त्रास होतो आहे. आज प्राणी, पक्षी यांची अवस्था देखील खूप बिकट आहे. पक्षी हा निसर्गाचा एक प्रमुख घटक असून मनुष्यासाठी तो…

Read More

हिंगोलीत दिड लाखाच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:कुटुंबावर दुःखाचा डोंगर; हट्टा पोलिस ठाण्यात नोंद

वसमत तालुक्यातील गुंडा येथील तरुण शेतकऱ्याने नापीका व दिड लाख रुपये कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २० अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंडा येथील दत्ता दिगांबर चव्हाण (३२) यांना त्यांच्या वडिलांच्या…

Read More

मोदींना रोखण्यासाठी देशात आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय:हर्षवर्धन सपकाळांचा दावा, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप

देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साम-दाम-दंड-भेद’चा वापर: सपकाळांचा घणाघात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद…

Read More

फडणवीस सरकारचे 14 मोठे निर्णय:सिंधुरत्न योजना वाढवली, संत्रा अनुदान योजना बंद; कोकण, नाशिक, पुणे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरक्षण, जलसंधारण आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या निर्णयांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कोकणातील विकासाला चालना देणारी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 पुढील तीन वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांसाठी…

Read More

राष्ट्र विकासासाठी त्याग करणारा शेतकरी आजही वंचित:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनी सुरेखाताई ठाकरे यांचे मत

राष्ट्र विकासासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा शेतकरी हा समाजातील एकमेव घटक आहे, परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी आजही आपल्या हक्क व अधिकारांपासून वंचित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले. त्या अमरावती येथील पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात आयोजित बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या कार्यक्रमाला…

Read More