Headlines

कोकणातील शेतकऱ्यांना दिली बोगस खते, कीटकनाशके:कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मागणी

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे या निकृष्ट उत्पादनांमुळे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा…

Read More

जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'वर तीन अधिकारी-कर्मचारी सन्मानित:उत्कृष्ट कामगिरीसाठी सीईओ गांधींच्या हस्ते सत्कार

अमरावती जिल्हा परिषदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मे महिन्यात ‘वॉल ऑफ फेम’वर सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, बांधकाम विभागाचे धारणी येथील सहायक अभियंता राहुल शेंडे आणि पदवीधर शिक्षक वीरेंद्र ब्राम्हण यांचा समावेश आहे. राहुल शेंडे यांना यापूर्वी सन २०२६ चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कारही मिळाला आहे….

Read More

काॅर्पाेरेट जिहाद:शिरखुर्म्यातून गुंगीचे औषधदेऊन तरुणाच्याही धर्मांतराचा झाला प्रयत्न; कोठडीत धक्कादायक कबुली, अमली पदार्थांचा संशय, बळजबरीने नमाज पठण

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामध्ये एकामागून एक धक्कादायक प्रकारांची ‘क्रोनोलॉजी’ समोर येत आहे. पीडित हिंदू तरुणाला जाळ्यात ओढून, त्याला शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देत धर्मांतराचा व बळजबरीने नमाज पठण करायला लावल्याचा संतापजनक प्रकार तपासात उघडकीस आला आहे. . या प्रकरणी अटकेतील चारही संशयित ४ मे पर्यंत कोठडीत आहेत. तपासात स्पष्ट झालेल्या व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी नियोजनबद्ध पद्धतीने…

Read More

UP Lawyer Murder Video; Mirzapur Advocate Rajiv Singh Attack CCTV Footage

नितीन कुमार अवस्थी. मिर्झापूर26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मिर्झापूरमध्ये शनिवारी सकाळी 7.15 वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोर बाईकवरून आले. त्यांनी वकिलाला रस्त्यात थांबवले आणि छातीत पिस्तूल लावून गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वकील जमिनीवर कोसळले. घटनेला अंजाम दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

Read More

पुण्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद; तरुणाचा खून:चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात, निरीक्षण गृहात रवानगी

पुण्यातील धनकवडी परिसरातील आंबेगाव पठार भागात एकमेकांकडे बघण्याच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून आणि तीक्ष्ण शस्त्राने वार करून हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नयन सचिन जाधव (वय १८, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव…

Read More

पारनेर बाजार समिती सभापतिपदी बेलकर:उपसभापतिपदी संदीप सालके बिनविरोध

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर तर उपसभापतिपदी संदिप सालके यांची बिनविरोध निवड झाली.मावळते सभापती किसनराव रासकर आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांनी आपले राजीनामे दिल्याने, गुरुवारी (९ एप्रिल) पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीच्या सभागृहात, सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक…

Read More

शेतकऱ्यांना २ लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरच:मुख्यमंत्री याविषयी अत्यंत सकारात्मक, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती

राज्य सरकार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा दिलासा देण्याच्या भूमिकेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयाविषयी सकारात्मक आहेत. त्याअनुषंगाने आवश्यक माहिती गोळा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी गरजेपोटी पीक कर्ज किंवा इतर कर्ज घेतात. नवीन घेतलेल्या कर्जाचा भरणा शेतकरी करत असले तरी, त्यांच्या…

Read More

पीथमपूरमधील कंपनीला लागलेली आग 12 तासांनंतर आटोक्यात:केमिकल ड्रममध्ये स्फोट, जेसीबी-हायड्रा क्रेन जळून खाक; अनेक किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसले

पीथमपूरच्या सेक्टर-3 मधील हजारगो इंडस्ट्रियल वेस्ट डिस्पोजल कंपनीला लागलेल्या आगीवर 12 तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात आले. धामनोद, धरमपुरी, धार, पीथमपूर आणि इंदूर येथील 12 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि दोन रोबोट सतत काम करत होते. नुकसानीचा अंदाज अजून लावता आलेला नाही. कंपनीला मंगळवारी रात्री सुमारे 9:45 वाजता आग लागली. कचरा व्यवस्थापन आणि रासायनिक कचरा विल्हेवाट लावण्याचे काम…

Read More

टॉप-9 कंपन्यांचे मूल्य ₹3.12 लाख कोटींनी घटले:रिलायन्स टॉप लूझर ठरली, मूल्य ₹1.34 लाख कोटींनी घटले; SBI-TCSचे मार्केट कॅपही घटले

मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 3.12 लाख कोटी रुपयांनी घटले. या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य सर्वाधिक घटले आहे. रिलायन्सचे बाजार मूल्य ₹1.34 लाख कोटींनी घटून ₹18.08 लाख कोटींवर आले. तर एसबीआयचे बाजार मूल्य ₹52,245 कोटींनी घटून ₹8.89 लाख कोटींवर आले. याशिवाय टीसीएस, बजाज फायनान्स, एचडीएफसी…

Read More

भारताची 65 टक्के लोकसंख्या 27 वर्षांखालील:शिक्षण, कौशल्य विकासच भविष्याची गुरुकिल्ली: कौस्तुभ धवसे

भारताची 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 27 वर्षांखालील आहे. या निर्णायक टप्प्यावर शिक्षण, कौशल्य विकास आणि योग्य धोरणे भारताच्या आर्थिक व जागतिक भविष्याला दिशा देतील, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक आणि धोरण विभागाचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी म्हटले आहे. 2029 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाचा उल्लेख करत, आज घेतलेले निर्णय भविष्यातील सक्षम मनुष्यबळ घडवण्यासाठी…

Read More