Headlines

बंडखोरांवर ममता म्हणाल्या- सगळे चोर भाजपमध्ये गेले:कोलकाता येथे शहीद दिनाच्या व्यासपीठावरून म्हणाल्या- इंडिया आघाडीचे सर्व पक्ष एकत्र यावेत

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी मंगळवारी कोलकाता येथे आयोजित शहीद दिवस रॅलीत बंडखोरांवर जोरदार बरसल्या. त्या म्हणाल्या – ‘सगळे चोर मला सोडून भाजपमध्ये गेले.’ त्यांनी सांगितले की, ‘या लोकांनी टीएमसीच्या निवडणूक चिन्हावर विजय मिळवला आणि नंतर माझ्या पाठीत खंजीर खुपसला. मी या लोकांना माझ्या पक्षात कधीही परत घेणार नाही.’ ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा विरोधी…

Read More

MP & Kerala DGPs Called to Delhi by NCST

महेश्वर2 तासांपूर्वी कॉपी लिंक कुंभ व्हायरल गर्लच्या लग्नाच्या प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. मुलीला सज्ञान असल्याचे सांगून निकाह लावला होता, पण ती अल्पवयीन आहे. रेकॉर्डनुसार, निकाहच्या वेळी मुलीचे वय फक्त 16 वर्षे 2 महिने होते. मध्य प्रदेशातील महेश्वर पोलिस ठाण्यात आरोपी फरमानविरुद्ध पॉक्सो कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर (FIR)…

Read More

पाटण्यात खान सरच्या कोचिंगमध्ये घुसून मारामारी:गार्डचे डोके फोडले, पोस्टर फाडले; खान सर म्हणाले- कोचिंगवाल्यांनी उडवून देण्याची धमकी दिली होती

पाटण्यात मंगळवारी रात्री प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या कोचिंगमध्ये घुसून मारहाण करण्यात आली आहे. आतमध्ये वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे. मारहाणीत गार्डचे डोके फुटले आहे. गार्ड जखमी झाल्याची माहिती मिळाल्यावर खान सर कोचिंगमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की, बिहार पोलिसांमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा निकाल लागला होता. आम्ही मुलांना सन्मानित करून खूप थकून गेलो होतो. काही समाजकंटक…

Read More

लोकसहभागातून गणोरेची ‘शिंदेवाडी शाळा’ बनली हायटेक:रामनारायणजी बुब ट्रस्ट आणि “अप्रोच फाउंडेशन”तर्फे इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड व साहित्य वाटप‎

“चांगले शिक्षण हाच प्रगतीचा मुख्य पाया आहे. शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांची खंबीर साथ यामुळेच ग्रामीण भागातील गणोरे शेत शिवारातील जिल्हा परिषद प्राथमिक शिंदेवाडी शाळा आज अद्ययावत व समृद्ध होत आहे. अनेक देणगीदारांच्या योगदानातून येथे विविध उपक्रम र . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, गणोरे (ता. अकोले) येथे रामनारायणजी बुब ट्रस्ट व पुणेस्थित ‘अप्रोच हेल्पिंग हॅन्ड…

Read More

भूसंपादनाचा मोबदला मिळेना; शिंगवे तुकाईचे शेतकरी बसले उपोषणाला:एकरी 50 लाखांची भरपाई आणि नोकरीसाठी शेतकरी आक्रमक‎

सोनई2 तासांपूर्वी कॉपी लिंक सोनई शासकीय औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी देऊनही हक्काच्या मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील शेतकऱ्यांनी अखेर प्रशासनाविरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. पांढरी पूल येथील एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या जमिनींचा योग्य मोब Source link

Read More

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास विरोध:फेरतपासणीची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, मराठा समाजाला दिलेल्या ओबीसी प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाज बुधवारी रस्त्यावर उतरला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाने नियुक्त केलेली समिती बरखास्त करण्याची मागणी केली. ओबीसींनी ओबीसींनाच मतदानाचे आवाहन आंदोलनादरम्यान करण्यात आले. मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. ओबीसींच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी विविध स्तरांवर बैठका, सभा सुरू…

Read More

'नीट' लीकचा अभियांत्रिकी प्रवेशाला फटका नाही:नीटचे गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या 15% जागा वगळून प्रवेश प्रक्रिया राबवणार – सीईटी सेल

नीट पेपरफुटीमुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) ही शक्यता फेटाळून लावली आहे. प्रस्तुत प्रवेश प्रक्रियेत सीईटी गुणांसह नीट परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू केली जाईल, असे…

Read More

ड्रग्ज माफियांना आता कोणीही वाचवू शकणार नाही:फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू, खरात प्रकरणी पुरावे द्या, तपास भरकटवू नका- बावनकुळे

राज्य सरकार ड्रग्ज आणि अवैध धंद्यांच्या विरोधात अत्यंत संवेदनशील असून, दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. मागील सरकारच्या काळात अशा कारवायांकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अशोक खरात प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले…

Read More

चांदूर रेल्वे तालुक्यात 'फार्मर कप' स्पर्धा:40 गावांतून 48 शेतकरी गट सहभागी, उत्पादन वाढीचे नियोजन

चांदूर रेल्वे तालुक्यात पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर कप’ स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत तालुक्यातील ४० गावांतून एकूण ४८ शेतकरी गट सहभागी झाले आहेत. या गटांच्या माध्यमातून शेतकरी एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या विविध बाबी आपल्या शेतात राबवत आहेत. स्पर्धेतील शेतकरी गट सामूहिक स्वरूपात बियाणे, खते, तसेच बीज प्रक्रियेसाठी आवश्यक…

Read More

पाणीटंचाईला वैतागलेल्या शेतकऱ्याने‎मोसंबीच्या बागेवर फिरवला जेसीबी‎:कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने हवालदिल झाले बागधारक‎

रब्बीच्या पेरणीला हातात पैसे नव्हते. पाऊस वेळेवर येईल म्हणून वाट पाहिली, पण त्याने दगा दिला. आणि जेव्हा आला, तेव्हा होत्याचे नव्हते करून गेला. निसर्गाच्या या लहरीपणाने एकाला हसवले तर दुसऱ्याला रडवले. गेल्या वर्षीच्या कापसाच्या भावाची कोंडी अजून फुटलेली नाही; उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न घटले. भूसार पिके हातची गेल्यावर मोसंबी तरी सुखाचे दिवस दाखवेल, या…

Read More