Headlines

₹1783 Crore Worldwide; 32 Days Strong

26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘धुरंधर: द रिवेंज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करत आहे. रणवीर सिंह अभिनीत या चित्रपटाने प्रदर्शनाचे 32 दिवस पूर्ण केले आहेत आणि आता त्याने जगभरात 1783 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपट आपल्या पाचव्या आठवड्यातही उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि लवकरच 1800 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ…

Read More

‘मांगी’चे पाणी जामखेडला देण्यास शेतकऱ्यांचा विरोध:आज रास्ता रोको, अन्यथा मांगी तलावातच सर्व शेतकरी जलसमाधी घेऊ..

करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या मांगी मध्यम प्रकल्पातील पाणी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी विद्यालयाला देण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर मांगीसह संपूर्ण तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ आणि शेतकरी व प्रकल्पग्रस्तांत नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी (दि. २२)अहिल्यानगर-सोलापू र या महामार्गावरील मांगी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. मांगी तलावाच्या पाण्याबाबत…

Read More

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा काँग्रेसकडून निषेध:केंद्र सरकारवर संविधानविरोधी भूमिकेचा आरोप; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा तीव्र निषेध केला आहे. नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा लाठीमार झाल्याचा आरोप आहे. केंद्र सरकार संविधानविरोधी भूमिका घेत असून लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन…

Read More

इराणने महाराष्ट्राच्या संपन्नतेचा व्हिडिओ पोस्ट केला:भारताला नरकाचा खड्डा म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अहंकार इराणी दूतावासाने ठेचून टाकला

अहंकार शिगेला पोहोचलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘भारत म्हणजे नरकाचा खड्डा’ असे वक्तव्य गुरुवारी (२३ एप्रिल) केले होते. त्याला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चोख उत्तर तर दिलेच, पण गेल्या ५५ दिवसांपासून अमेरिकेशी युद्धात जबरदस्त झुंज देत ट्रम्प यांना हतबल करणाऱ्या इराणने भारताच्या वतीने तडाखेबंद प्रतिहल्ला केला आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने एक पोस्ट सोशल मीडियावर…

Read More

Bikaner Deer Farewell VIDEO; Farmer Family Emotional

Marathi News National Bikaner Deer Farewell VIDEO; Farmer Family Emotional | Hanuram Meghwal Animal Lover बिकानेर4 तासांपूर्वी कॉपी लिंक बिकानेरमधील एका शेतकरी कुटुंबाने एका हरणाला मुलाप्रमाणे वाढवले. दीड वर्ष त्याची काळजी घेतली. त्याला बाटलीने दूध पाजले. मुले त्याच्यासोबत खेळत असत. हरणाच्या पिल्लाच्या आईला कुत्र्यांनी मारले होते. सोमवारी श्रीसनातन धर्मा गोसेवा मरुधर थार संस्थेची टीम हरणाच्या…

Read More

"शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक‎परिस्थितीशी जुळवून घ्यावे''‎:ज्ञानसंपदा विद्यालयात आयोजित कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. “सु-मन’ या कार्यशाळेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण पद्धतीतील तर्कशुद्ध विचार मांडत, शैक्षणिक पार्श्वभूमी, बदलत्या शिक्षण पद्धतीत अध्यापन करताना बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे यावर भर दिला. स्वातंत्र्यपूर्व शिक्षण, तेव्हाची शिक्षणाची गरज, त्या…

Read More

Maharashtra Heatwave SOPs Issued; 15 High-Risk Districts Under Focus

राज्यात वाढत्या तापमानाचा पारा ४७ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असताना, नागरिकांच्या आणि विशेषतः ऊन-वारा अंगावर सोसणाऱ्या घटकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सतर्कतेन . आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये…

Read More

प्रत्येक दुकानदाराने समाजासाठी एक CCTV कॅमेरा लावावा:ठाणेदार सागर भामरे यांचे शांतता समिती बैठकीत आवाहन

चांदूर बाजार येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार सागर भामरे यांनी प्रत्येक व्यवसायिकाला आपल्या दुकानासमोर समाजहितासाठी किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन केले आहे. नगरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये…

Read More

विधान परिषद निवडणूक:झिशान सिद्दीकींकडून उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला; मविआत पेच कायम

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून बच्चू कडू, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे, ​मात्र,…

Read More

संत वासुदेव महाराज पालखीचे शुक्रवारी प्रस्थान:श्रीक्षेत्र श्रद्धासागरला आढावा बैठक, विविध कार्यक्रमांनी साजरा होणार पुण्यतिथी महोत्सव‎

विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या पुण्यपावन परंपरेचे पाईकत्व अंगिकारून, पंढरपूर वारीसाठी श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने आयोजित हा १६ वा पायी पालखी सोहळा २६ . श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा सुमारे ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करून ही दिंडी श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळा,…

Read More