Headlines

Election Fight Legal Right, Not Fundamental: Supreme Court Ruling

नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सांगितले की, मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून, वैधानिक अधिकार आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, हे अधिकार केवळ कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंतच अस्तित्वात आहेत. मागील निर्णयांचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मतदानाचा अधिकार व्यक्तीला निवडणूक प्रक्रियेत…

Read More

"शिवाजी काेण हाेता'' पुस्तकावर‎बंदीसाठीही करणार आंदोलन‎:हिंदुराष्ट्र जागृती सभा; छत्रपतींच्या भूमीत हिंदूंचा अपमान सहन करणार नाही : घनवट‎

प्रतिनिधी | अकोला हिंदूंच्या भूमीत हिंदूंच्याच सभांना विरोध होणे हे दुर्दैवी आहे. ही भूमी हिंदूंची आहे; हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, त्यामुळे येथे सभा होणारच. जर हिंदूंच्या भूमीत सभा घ्यायची नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन घ्यायची, असा रोखठोक सवाल हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सभेत केला. महापालिकेच्या स्थायी समिती…

Read More

सुप्रीम कोर्टाने म्हटले- शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे अनिवार्य:31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ, म्हटले-अपात्र शिक्षक राहिले तर त्याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर होईल

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले की, शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. न्यायालयाने TET उत्तीर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2027 वरून वाढवून 31 ऑगस्ट 2028 केली. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. न्यायालयाने म्हटले की, TET पात्रता नसलेले शिक्षक सेवेत कायम राहिल्यास त्याचा…

Read More

'राजकारणाचा स्तर खूप घसरला':पक्षांतरबंदी कायदा कमकुवत झाल्यानेच फोडाफोडीचं राजकारण, सतेज पाटलांची टीका

राज्यात सुरू असलेल्या पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “राजकारणाचा स्तर खूप घसरला असून यामागचं मूळ कारण म्हणजे पक्षांतरबंदी कायदा कमकुवत ठरला आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही त्यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘राजकारणाचा स्तर घसरला’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

Read More

‘मिशन आरंभ’ आणि ‘जी-टेस्ट’मध्ये विद्यार्थ्यांचा डंका; प्रतिकूल परिस्थितीतही मिळवले यश:मुखेकरवाडी जि.प. शाळेच्या चिमुरड्यांची स्पर्धा परीक्षेत भरारी

प्रतिनिधी | कोरडगाव ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. पाथर्डी तालुक्यातील मुखेकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून खासगी शाळांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘पुरस्कार सोहळा’ गावात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संदीप मुखेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

'प्रत्येक स्त्री सन्मानाची हक्कदार आहे':'पेद्दी'मध्ये जान्हवीच्या भूमिकेवर आक्षेपानंतर दिग्दर्शकाची माफी, म्हटले- आक्षेपार्ह दृश्यांमध्ये बदल करू

फिल्म पेद्दीमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘अचियम्मा’ या भूमिकेवरून निर्माण झालेल्या वादामुळे दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चित्रपटातील महिला पात्राच्या सादरीकरणावर आक्षेप घेतला होता, त्यानंतर दिग्दर्शकाने प्रतिक्रिया देत महिलांच्या सन्मानाबद्दल बोलले आणि वादग्रस्त दृश्यांमध्ये बदल करण्याची ग्वाही दिली. दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर एक निवेदन…

Read More

जातीची गोष्ट केली, तर जोरात लाथ घालेन:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान; देशात कुणाशाही कोणताही भेदभाव होत नसल्याचा दावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. देशात हिंदू व मुस्लिमांना एकाच भावात गॅस, पेट्रोल व डिझेल मिळते. त्यामुळे देशात विकास व सोयी सुविधांच्या बाबतीत कुणाशीही भेदभाव होत नाही. या प्रकरणी कुणी माझ्याकडे जातीचा विषय काढला, तर मी त्याला लाथ घालेन, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक…

Read More

हिंगोली पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी:सीसीटीएनएस कामगिरीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, २०१ पैकी मिळाले २०० गुण

पोलिस दलाच्या सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यातील ५३ पोलिस घटकामधून दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतgक केले आहे. राज्यात पोलिस दलाने सीसीटीएनएस प्रणाली सुरु केली आहे. यामध्ये गुन्हयांची ऑनलाईन नोंद करणे, गुन्ह्याचा तपास…

Read More

'बिर्याणीचे 370 रुपये वसूल करेल' म्हणणाऱ्या व्यक्तीची नोकरी गेली:प्रणित मोरेच्या शोची क्लिप व्हायरल झाल्यानंतर कंपनीची कारवाई

22 वर्षीय वेब डेव्हलपर हिमांशू जांगडाला गुरुग्राममधील स्टारविक डिझाइन या कंपनीतून नोकरीवरून काढून टाकण्यात आले. एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्याने महिलांबद्दल केलेल्या टिप्पणीवर झालेल्या विरोधामुळे ही कारवाई करण्यात आली. हा वाद स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या गुरुग्राममधील लाईव्ह क्राउड-वर्क कॉमेडी शोदरम्यान सुरू झाला. शोमधील संवादादरम्यान, जांगडाने एका डेटिंग अनुभवाचा उल्लेख करत सांगितले की, त्याने एका महिलेवर सुमारे…

Read More

अरशद मदनी म्हणाले- मुसलमान ना कधी झुकला, ना झुकणार:इस्लामला संपवणारे स्वतःच संपले; मशिदींना अवैध ठरवून पाडले जात आहे

जमीयत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी रविवारी सांगितले की, देशात मशिदी, दर्गे आणि मदरसे अवैध ठरवून पाडले जात आहेत. इस्लामला लक्ष्य केले जात आहे. धमकावले जात आहे. पण, मुसलमान कधीही झुकला नाही आणि कधीही झुकणार नाही. इस्लामला मिटवणारे स्वतःच मिटले. खरं तर, अरशद मदनी दिल्लीत जमीयतच्या कार्यसमितीच्या दोन दिवसीय अधिवेशनाला संबोधित करत…

Read More