Headlines

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला:15 वर्षीय मुलीचे भवितव्य सुरक्षित, तक्रारीनंतर कारवाई

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील एका २४ वर्षीय युवकासोबत निश्चित करण्यात आला होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना…

Read More

ओढे, नालेसफाईच्या कामाला अखेर वेग:दिव्य मराठीच्या वृत्ताची‎ महापालिकेची दखल‎

पावसाळा अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई अत्यंत संथगतीने सुरू होती. प्रशासनाने ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात अनेक नाल्यांमध्ये अर्धवट काम झाले होते. ”दिव्य मराठी”ने या बाबत वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेत आयुक्त यशवंत डांगे यांनी नालेसफाईच्या कामाला तातडीने गती देण्याचे…

Read More

हिंदू-ख्रिश्चनांच्या जमिनीवर वक्फच्या दाव्यामुळे वाढला तणाव:केरळमध्ये 404 एकर जमिनीसाठी 600 कुटुंबांचा संघर्ष

केरळमधील कोची येथील शेकडो कुटुंबांमध्ये आपले घर आणि जमीन गमावण्याची भीती वाढत आहे. खरं तर, दोन दिवसांपूर्वी या खुलास्यानंतर येथे तणाव वाढला आहे की केरळ राज्य वक्फ बोर्डाने 404 एकर जमीन ‘उम्मीद’ पोर्टलवर नोंदवली आहे. यानंतर, सुमारे 600 हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबांमध्ये त्यांच्याच जमिनीवर अवैध कब्जाधारक घोषित होण्याची शक्यता वाढली आहे. या खुलाशाने संतप्त झालेले…

Read More

चांदी ₹278 ने वाढून ₹2.44 लाख प्रति किलोवर:10 ग्रॅम सोने ₹1.51 लाख तोळा, या वर्षी ₹18 हजारने महाग झाले

आज म्हणजेच २७ एप्रिल रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी २७८ रुपयांनी महाग होऊन २,४४,१०३ रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी त्याची किंमत २,४३,८२५ रुपये प्रति किलो होती. तर १० ग्रॅम २४ कॅरेट सोने १६ रुपयांनी महाग होऊन १,५१,४९५ रुपयांवर बंद झाले. यापूर्वी २३ एप्रिल रोजी त्याची…

Read More

कारची दुचाकीला धडक, दोन्ही वाहने पुलाखाली कोसळली:एक ठार, वसुसायगावची घटना; पुलावरील लोखंडी पाइपइपचे कठडे तुटले‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन नागपूर-मुंबई मार्गावरील वसुसायगाव पुलाजवळ भरधाव कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. भास्कर अरुण माळी (२८) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चारचाकी (एमएच १७ डीएस ३९८२) छत्रपती संभाजीनगरवरून लासूर स्टेशनकडे येत होती. यावेळी वसुसायगाव येथील पुलाजवळ लासूरस्टेशनकडून आंबेगाववाडी येथे…

Read More

माळेगाव शिवारात देशीदारूच्या 13 बॉक्ससह 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त:दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव शिवारात पोलिसांच्या पथकाने एका कारसह देशीदारूचे 13 बॉक्स असा 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 13 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ते माळेगाव मार्गे शेंबाळपिंपरी कडे एका कारमधून देशीदारूच्या बॉक्सची वाहतूक केली…

Read More

Vikas Manch’s demand to the administration through a statement, Tehsildar Shilpa Bobde’s statement at the Samadhan Camp organized at Mana

Marathi News Local Maharashtra Akola Vikas Manch’s Demand To The Administration Through A Statement, Tehsildar Shilpa Bobde’s Statement At The Samadhan Camp Organized At Mana अकोला2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अकोला तालुक्यातील ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या दहीहांडा येथील पाणी पुरवठा योजेनसह अन्य कामांची चौकशी करण्याची मागणी दहीहांडा विकास मंचाने केली आहे. मंचासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर…

Read More

युवक काँग्रेसची 'आवाज महाराष्ट्राचा' मोहीम:अमरावतीतील प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका

अमरावती शहरातील नागरी समस्या, रखडलेले प्रकल्प आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात प्रदेश युवक काँग्रेसने ‘आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या परिवर्तनाचा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसचे अमरावती शहर (विधानसभा) अध्यक्ष वैभव देशमुख यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या आंदोलनात्मक मोहिमेची घोषणा केली. शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुनी प्रभाग पद्धतीची स्वच्छतेची कंत्राटे रद्द करून नियम व…

Read More

मुंबई विमानतळावर ₹38 कोटींचे 29.37 किलो सोने जप्त:24 केनियन महिलांना अटक, कपड्यांमध्ये आणि बॅगमध्ये लपवून आणत होत्या

मुंबई विमानतळावर बुधवारी २९.३७ किलो सोन्यासह २४ केनियन महिलांना अटक करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) या महिलांकडून ₹३७.७४ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या महिला सोने कपड्यांमध्ये आणि बॅगमध्ये लपवून आणत होत्या. वास्तविक पाहता, केनियातील नैरोबी येथून येणाऱ्या काही महिला प्रवासी सोने घेऊन मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती DRI ला मिळाली होती. यानंतर छत्रपती…

Read More

अमरावती पाणपोई: रोज ३५ हजार नागरिकांना पाणी, दिव्यांगांना रोजगार:३७ वर्षांपासून अविरत सेवा; २ जुलैला समारोप

अमरावती शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पाणपोई उन्हाळ्यात हजारो प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे. सायन्स कोर मैदानासमोरील ही पाणपोई गेल्या ३७ वर्षांपासून अविरत सेवा देत आहे. दररोज सुमारे ३५ ते ४० हजार नागरिक या पाणपोईवरून आपली तहान भागवतात. विशेष म्हणजे, या माध्यमातून दिव्यांग बांधवांना रोजगाराचा आधारही मिळाला आहे. १००८ संत श्री. सितारामदासजी बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही…

Read More