Headlines

जबलपूर क्रूझ दुर्घटना- चौथ्या दिवशी काका-पुतण्याचे मृतदेह सापडले:मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३ झाली, मृतांमध्ये ४ मुले आणि ८ महिला

जबलपूरमधील बर्गी क्रूझ अपघातात आज सकाळी 9.40 वाजता कामराज आर. यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यापूर्वी सकाळी सुमारे 6 वाजता त्यांचा 8 वर्षांचा पुतण्या मयूरन याचा मृतदेह सापडला होता. तो त्रिची (तामिळनाडू) येथून आला होता. या अपघातात आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी सायंकाळी 6 वाजता दोन मुलांचे मृतदेह सापडले होते. त्यापैकी एकाची…

Read More

शीना बोरा हत्या प्रकरण:इंद्राणी मुखर्जीचा परदेशवारीचा अर्ज कोर्टाने फेटाळला, इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता; सरकारी वकिलांचा युक्तिवाद

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला स्पेन आणि ब्रिटनला जाण्याची परवानगी देण्यास येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी नमूद केले की, खटल्यातील मोजक्याच साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असून खटला आता अंतिम…

Read More

महेश नागरी पतसंस्थेच्या‎चेअरमनपदी सीए सोमाणी‎:व्हा.चेअरमनपदी लड्डा यांची बिनविरोध निवड‎

प्रतिनिधी | संगमनेर शहरातील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सीए कैलास सोमाणी यांची, तर व्हा. चेअरमनपदी राजेश लड्डा यांची बिनविरोध निवड सहकार खात्याचे अधिकारी आर.एस.वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडली. मावळते चेअरमन दिनेश सोमाणी, व्हा.चेअरमन संतोष चांडक, अनिल अट्टल,योगेश जाजू,श्रीकांत मणियार,सौ.ज्योती कासट,विशाल नावंदर,अनिल कलंत्री,निलेश बाहेती,योगेश रहातेकर,मोरेश्वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी व व्यवस्थापक दिगंबर आडकी आदी उपस्थित होते….

Read More

SIR गांभीर्याने घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा बंगाल होईल:आदित्य ठाकरे यांचा इशारा; बूथ लेव्हल एजंटची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दीष्ट

निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राबवण्यात येणारी SIR प्रक्रियेसंदर्भात कुणीही गाफील राहू नका. अन्यथा महाराष्ट्रातही इतर राज्यांसारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. निवडणूक आयोगाकडून सध्या मतदार यादी पडताळणी मोहीम राबवली जात आहे. पश्चिम बंगाल बिहार सारख्या राज्यात या प्रक्रियेत हजारो…

Read More

पर्यटकांची प्रतीक्षा संपली:लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो; पायऱ्यांवरून वाहू लागले शुभ्र पाण्याचे प्रवाह

पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आणि पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘भुशी धरण’ आज सकाळी अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४८ तासांत लोणावळा-खंडाळा परिसरात झालेल्या तब्बल २२९ मिमी मुसळधार पावसामुळे धरणाचा सांडवा पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. शुभ्र फेसाळणारे पाण्याचे प्रवाह पायऱ्यांवरून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, लोणावळ्यातील वर्षा पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात…

Read More

घरातील टीव्ही ठरला यमदूत!:डोक्यावर कोसळताच 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; जळगावातील हादरवणारी घटना

घरात खेळत असताना अचानक घडलेल्या एका दुर्घटनेत 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील आमोदा गावात घडली आहे. घरातील कपाटावर ठेवलेला अवजड टीव्ही अचानक खाली कोसळून मुलीच्या डोक्यावर पडल्याने ही दुर्घटना घडली. नाझमीन मोहम्मद इसहाक पिंजारी असे मृत मुलीचे नाव असून या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळच्या सुमारास…

Read More

Shamita Shetty Slams Trolls Over Age & Marriage; Says Stop Age Shaming

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीने सोशल मीडियावर तिच्या वयाबद्दल आणि लग्नाबद्दल टिप्पणी करणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. इंस्टाग्राम स्टोरीजवर एक स्क्रीनशॉट शेअर करत शमिताने अविवाहित महिलांना त्यांच्या वयावरून हिणवणाऱ्या लोकांवर निशाणा साधला. 47 वर्षीय शमिताने सांगितले की तिला लग्न करण्याची कोणतीही घाई नाही आणि ती तिच्या आयुष्यात खूप…

Read More

एमपी-यूपीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा:आसाममध्ये 24 तासांत 10 मृत्यू; काश्मीरमध्ये नाल्यात वाहून आई-मुलाचा मृत्यू

मध्य प्रदेशात मान्सूनच्या पावसाचे 3 मजबूत सिस्टीम सक्रिय आहेत. यामुळे राज्यात सलग 60 तासांपासून पाऊस पडत आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांत 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेशात आज 69 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे. तर, गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आसाममध्ये गेल्या 24 तासांत…

Read More

बकरी ईदमुळे पाचोडच्या बाजारात बोकडास मिळाला ५० हजारांचा दर:किमतीत दुपटीने वाढ, वजनदार बोकडांना पसंती, खरेदीसाठी गर्दी‎

प्रतिनिधी | पाचोड मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर पाचोड येथील जनावरांच्या बाजारात रविवारी मोठी उलाढाल झाली. कुर्बानीसाठी बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यंदा बाजारात बोकडांचे दर गगनाला भिडले असून, आकर्षक आणि धष्टपुष्ट बोकडांना ३० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अवघ्या एका दिवसात या बाजारात लाखो रुपयांचे व्यवहार झाले…

Read More

SC ने म्हटले- आई-वडील IAS असतील, तर मुलांना आरक्षण का?:क्रीमी लेयरची मुले आरक्षण घेत राहिली तर यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीत

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारी नोकरीत क्रीमी लेयरमधील उमेदवारांना आरक्षण घेण्यावर चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर त्यांच्या मुलांना आरक्षण का मिळावे? शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक गतिशीलताही येते. अशा परिस्थितीत जर संपन्न मुलांसाठी पुन्हा आरक्षण मागितले गेले, तर आपण या चक्रातून कधीही बाहेर पडू शकणार नाही. न्यायमूर्ती बी.व्ही….

Read More