Headlines

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी किसान सभेची चांदवडला निदर्शने:शासनाच्या कर्जमाफी अध्यादेशाची होळी

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सर्व जाचक अटी व निकष रद्द करुन शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राज्य किसान सभा माकपा चांदवड तालुका कमिटीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या कर्जमाफी शासन अध्यादेशाची होळी करुन संताप व्यत केला. किसान सभेच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २०१९ च्या कर्जमाफीचा…

Read More

रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता!:इंधन तुटवडा अन् कांदा दरावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला

राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधन टंचाई आणि महिला अत्याचाराने संपूर्ण राज्य होरपळत असताना, सरकार मात्र कमालीचे असंवेदनशील बनले आहे. राज्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता, ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या…

Read More

कार-कंटेनरच्या धडकेत महाराष्ट्रातील 2 तरुणांचा मृत्यू:दोघांची प्रकृती गंभीर; सेंधवा येथे मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात

बडवानी जिल्ह्यातील सेंधवा शहरापासून 10 किलोमीटर दूर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी सुमारे 7 वाजता अपघात झाला. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व तरुण महाराष्ट्राचे असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील संभाजीनगर (औरंगाबाद) आणि पुण्यातील चार तरुण कारने (MH 11CW 4644) इंदूरकडे जात होते. जामली टोल प्लाझाजवळ…

Read More

विमा नसलेल्या गाडीच्या मालक-चालकाला 44.75 लाखांचा दंड:पुणे अपघात न्यायाधिकरणाचा महत्त्वपूर्ण निकाल, कुटुंबाला 10 वर्षांनी न्याय

पुणे मोटार अपघात न्यायाधिकरणाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात विमा नसलेल्या वाहनाच्या मालक आणि चालकाला 44 लाख 75 हजार ३2३ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. शिरूर-पुणे रस्त्यावर 2015 मध्ये झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या कुटुंबाला तब्बल 10 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ही रक्कम 7 टक्के व्याजासह देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मृत…

Read More

मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, परराष्ट्रनितीत पाकिस्तानही पुढे निघून गेला!:विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रुपया शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून, इराण युद्धाच्या सावटामुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. सरकार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत गॅस आणि पेट्रोलचे दर हळूहळू वाढवत आहे. भारताने नेमक्या कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली, हाच मोठा प्रश्न आहे. आज देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत शेजारील पाकिस्तानही आपल्यापुढे निघून गेला…

Read More

भारत-अमेरिका कराराविरोधात शेतकरी, मजूर, कामगारांचे आंदोलन:किसान सभेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आणि कामगार संघटनांचा महासंघ असलेल्या आयटकच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. भारताने अमेरिकेसोबत केलेला ‘ट्रेड डील’ कृषी व व्यापारविषयक करार शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी घातक असल्याने तो रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात…

Read More

Preparations for cable car to Amarnath Cave from 2029, work will start from April 2027, will reach the cave via Baltal in just 30 minutes

Marathi News National Preparations For Cable Car To Amarnath Cave From 2029, Work Will Start From April 2027, Will Reach The Cave Via Baltal In Just 30 Minutes बृजेंद्र सरवरिया | बालटाल6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक येत्या दोन-तीन वर्षांत १३ हजार फूट उंचीवर असलेल्या पवित्र अमरनाथ गुफेपर्यंत भाविकांना केबल कार (रोप-वे) द्वारेही जाता येणार आहे. या…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर:प्राजक्त तनपुरे यांना संधी, सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही उमेदवारी; पाहा यादी

राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या अधिकृत पत्रात ११ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे आणि सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण…

Read More

बँकांत रोकड टंचाई:अमरावतीची ग्रामीण अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे व्यवहार खोळंबले‎

जिल्ह्यातील बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नगदी, रोखीचे व्यवहार रखडले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी भागातील अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण, शहरात बहुतांश लोक हे युपीआय, फोन पे, गुगल पे, ऑनलाईन पैशाचे व्यवहार करतात. परंतु, ग्रामीण भागात अजुनही रोख रकमेशिवाय भागत नाही. शेतमजूर, कामगारांना रोख रक्कमच द्यावी लागते. ती थकली आहे….

Read More

पंजाबमध्ये रेल्वे रुळावर स्फोट पाकिस्तानने घडवला:मालगाडी जात असताना स्फोट झाला, बॉम्ब लावणाऱ्याचे तुकडे झाले

पंजाबमधील पटियाळा येथील राजपुरा येथे अंबाला-अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉरमागे दहशतवाद्यांचा हात असू शकतो. रेल्वेच्या विशेष पोलीस महासंचालक शशी प्रभा द्विवेदी यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून सांगितले की, यामागे पाकिस्तानचा हात असू शकतो. त्यांनी हे देखील उघड केले की, ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी रुळावरून मालगाडी जात होती. यामुळे मालगाडीला नुकसान झाले नाही, परंतु चालकाला धक्का बसला….

Read More