Headlines

ट्विशा प्रकरण: गिरिबाला-समर्थचा पुन्हा व्हॉइस सॅम्पल देण्यास नकार:CBI ने म्हटले- पोस्टमॉर्टम अहवाल देण्यास भोपाळ एम्सनेही नकार दिला

भोपाळमध्ये अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मंगळवारी जिल्हा न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, दोन्ही आरोपींनी व्हॉइस सॅम्पल दिलेले नाही. भोपाळ एम्सनेही शवविच्छेदन अहवाल देण्यास नकार दिला आहे. सीबीआयने गिरिबाला आणि समर्थ यांची न्यायालयीन कोठडी २८ जुलैपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. ट्विशाच्या वतीने वकील शुभांग दीक्षित यांनी सांगितले की, न्यायालयाने यापूर्वीच…

Read More

पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून 15 वर्षाचा मुलगा ठार:एक महिला गंभीर जखमी, उपचारासाठी नांदेडला हलविले

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून एक १५ वर्षाचा मुलगा ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ता. २६ घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी येथील आनंद नागोराव जाधव (१५) व कमलबाई…

Read More

Bihar CM Orders Strict Action on Crimes Against Girls

Marathi News National Bihar CM Orders Strict Action On Crimes Against Girls | Samrat Chaudhary Meeting पाटणा31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी गुरुवारी अधिवेशन भवनात DM-SP सोबत बैठक घेतली. यावेळी सम्राट म्हणाले- मुलींशी संबंधित गुन्ह्यांमध्ये त्वरित कारवाई करा. मृत मुलींच्या तेराव्यापूर्वी गुन्हेगारांच्या फोटोला हार घाला. यासोबतच मुख्यमंत्री सम्राट म्हणाले की, उद्योजकांना सुरक्षा…

Read More

जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत:रामरक्षा आंदोलनावरून नवनीत राणांची टीका, 18 जुलैला करणार हनुमान चालीसा पठण

अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी ‘रामरक्षा पठण’ आंदोलन करणार आहेत. या आंदोलनावरून भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणा यांनी उद्धव…

Read More

मराठी शाळा वाचवा अभियान 30 जूनपर्यंत:शिक्षण बचाव समन्वय समितीतर्फे जिल्ह्यात राबवले जाणार

राज्य शासनाच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या एकत्रीकरण आणि बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण बचाव समन्वय समितीने अमरावती जिल्ह्यात ‘मराठी शाळा वाचवा अभियान’ सुरू केले आहे. हे अभियान २४ जूनपासून ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने राबवले जाईल. समितीच्या मते, शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात आले आहे. या धोरणाचा सर्वाधिक फटका ग्रामीण, आदिवासी…

Read More

NEET Paper Leak Mastermind Lokhande & Cyber Engineer Arrested in Pune

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘युजी नीट’ (NEET UG) पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट पुण्यातील वाघोली आणि बिबवेवाडी भागापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजस्थानच्या ‘एसओजी’ कडून हा तपास आता के . पुण्यातील फुरसुंगी भागातून शेषराव सोळंकी या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शेषराव…

Read More

माणमध्ये टंचाईच्या बैठकीत 'हाय व्होल्टेज' ड्रामा:CEO नागराजन यांनी सदस्याचा माइक हिसकावला! VIDEO

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील नेहमीच दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील भीषण अशा पाणीटंचाईच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने बैठकीचे वातावरण काही काळ टाकले दरम्यान अनिल देसाई बोलत असतानाच या क्षणी नागराज यांनी अक्षरशः अनिल देसाई यांच्या हातातून हिसकावून…

Read More

मोर्शीत गारपिटीचा तडाखा; खांब वाकले, झाडेही पडली:संत्रा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात‎

मोर्शी शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च व बाजारातील अनिश्चिततेचा सामना करणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मोर्शी शहरातील एसटी डेपो लगत अप्पर वर्धा कॉलनीकडे…

Read More

India Bullet Train First Glimpse; Surat-Bilimora Launch Expected 2026

अहमदाबाद9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक सोमवारी समोर आली आहे. दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक 4 वर मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे (MAHSR) चा फोटो लावण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने विश्वास व्यक्त केला आहे की, याच वर्षी गुजरातच्या सुरत आणि बिलिमोरा दरम्यान (सुमारे 50 किमी) देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवली जाऊ शकते….

Read More

नवरदेवाच्या वडिलांसह 6 वऱ्हाडींचा मृत्यू:उत्तर प्रदेशमध्ये बसला धडक देऊन त्यावरच ट्रक उलटला; 3 दिवसांनी होते मुलीचे लग्न

उत्तर प्रदेशातील हापुड येथे रविवारी मध्यरात्री दीड वाजता वऱ्हाडींनी भरलेल्या बसला ट्रकने धडक दिली. या अपघातात 5 वऱ्हाडींसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. 7 जण गंभीर जखमी आहेत. वऱ्हाड गाझियाबादमधील डासना येथून बुलंदशहरमधील गुलावठी येथे गेले होते. बसमध्ये एकूण 13 वऱ्हाडी होते. इतर लोक दुसऱ्या गाड्यांमधून मागे येत होते. लग्नानंतर परत येत असताना बस रस्त्याच्या…

Read More