Headlines

राज्यात 25,400 मेगावॅट अणुऊर्जेसाठी पहिल्यांदाच 6.5 लाख कोटींची गुंतवणूक:मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 उद्योग समूह, एका सरकारी महामंडळाशी करारावर सह्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ आणि ‘संपन्न ऊर्जा राष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (१९ मे) एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय ब . स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र आता देशाचे नेतृत्व करणार असून, ही गुंतवणूक राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला एक नवी आणि…

Read More

भूत बंगलाची ॲडव्हान्स बुकिंग संथ:पहिल्या दिवशी केवळ 14 लाखांची तिकिटे विकली गेली, धुरंधर-2 मुळे नुकसान होऊ शकते

अक्षय कुमारची मल्टीस्टारर हॉरर कॉमेडी फिल्म भूत बंगला 17 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातून भूल भुलैया, हेरा फेरी यांसारखे चित्रपट बनवलेली अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आयकॉनिक जोडी पुनरागमन करत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण ट्रेलरला मिळालेला थंड प्रतिसाद आणि संथ ॲडव्हान्स बुकिंगमुळे अपेक्षांवर पाणी फिरताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक…

Read More

NEET प्रकरणातील मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त:वकिलांकडून जामीन अर्ज दाखल; न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. यात अनेकांना अटक करण्यात आली आहे असून सध्या दिल्लीतील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील एक आरोपी महिला मनीषा वाघमारेच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. या जामीन अर्जावर आता 9 जून रोजी अंतिम निर्णयाची सुनावणी होणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने तसेच…

Read More

धक्कादायक:घरगुती वाद-कलहातून दीड वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईने केली आत्महत्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळेवाडी येथील मन सुन्न करणारी घटना

तालुक्यातील कोळेवाडी येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला फाशी देऊन स्वतःही गळफास घेत जीवन संपवल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आशा सूर्यभान आंबेकर ( ३१) आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा शिवांश अशी मृत . घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव…

Read More

सीएमआयए-एमआयटीचा संयुक्त कौशल्य विकास उपक्रम सुरू:16 एप्रिल रोजी ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन’ सत्राने होणार शुभारंभ

मराठवाड्यातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) आणि एमआयटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ १६ एप्रिल रोजी ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन’ प्रशिक्षण सत्राने होणार आहे. सीएमआयए आणि एमआयटी यांच्यात नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला…

Read More

पश्चिम बंगालमधील सर्व मदरशांमध्ये 'वंदे मातरम' गाणे अनिवार्य:सरकारला अहवाल सादर करतील सर्व मदरसे; आधी फक्त राष्ट्रगीत आणि बांगला गाणी गात होते

पश्चिम बंगाल सरकारने राज्याच्या अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गायन अनिवार्य केले आहे. 19 मे रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, हा नियम सरकारी मॉडेल मदरसे, सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मान्यताप्राप्त मदरशांना तात्काळ लागू होईल. नवीन आदेशानंतर आता वर्ग सुरू होण्यापूर्वी सकाळच्या प्रार्थना सभेत (असेंबलीमध्ये) वंदे मातरम गाणे आवश्यक असेल. सर्व…

Read More

आमिरच्या ‘ललकार’ चित्रपटाची जोरदार चर्चा:हा चित्रपट फक्त एक स्पोर्ट्स ड्रामा नाही, फाळणीत दुरावलेल्या क्रिकेटपटूंचे दुःखही दाखवेल

बॉलिवूडमध्ये सध्या आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर यांच्या ‘ललकार’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ‘लगान’ चित्रपटानंतर सुमारे 25 वर्षांनी हे दोघे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, इंडस्ट्रीतील अनेक सूत्रांनी याला एक मोठे स्पोर्ट्स-पीरियड ड्रामा म्हणून पाहिले आहे. या चित्रपटाची कथा भारतीय क्रिकेट इतिहासातील एका…

Read More

तरुणाच्या खून प्रकरणी एकाला अटक:काळेपडळ पोलिसांनी केली कारवाई; खुनाचे कारण अस्पष्ट

हांडेवाडी परिसरात झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा काळेपडळ पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी खून करून पसार झालेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आकाश मारुती झांबरे (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश उर्फ आत्या अशोक भरेकर (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक,…

Read More

राजस्थानमधील बाडमेरमध्ये तापमान 48°C च्या वर:बरेलीमध्ये वादळामुळे धावत्या गाड्यांवर झाडे-खांब कोसळले; बिहार-महाराष्ट्रात 10 मृत्यू

राजस्थानमध्ये मंगळवारी विक्रमी उष्णता होती. या हंगामात पहिल्यांदाच तापमान 48°C च्या वर पोहोचले. बाडमेर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले, जिथे कमाल तापमान 48.3°C नोंदवले गेले. फलोदीमध्ये 46.4°C, जैसलमेरमध्ये 45.8°C, चित्तोडगडमध्ये 45.6°C आणि बिकानेरमध्ये 45°C तापमान होते. मध्य प्रदेशात दोन प्रकारचे हवामान दिसून आले. एकीकडे रतलाम सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे पारा…

Read More

Maharashtra UCC Panel Formed; CM Fadnavis Announces 7-Member Committee

महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने मोठा वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय . काही दिवसांपूर्वीच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत याबाबतचे संकेत दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत घोषणा केली आहे. 7…

Read More