Headlines

नाशिकला प्रेयसीचा खून करत प्रियकराने केली आत्महत्या:संशयित साहिल लव्हारेचे यवतमाळवरून येत कृत्य

यवतमाळमध्ये ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे लग्न ठरल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या गळ्यावर चाकूने वार करत निर्घृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियकरानेही जॉगिंग ट्रॅकवर झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे शनिवारी पहाटे उघडकीस आले. इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री १०.३० वाजता वैष्णवी आवारे हिचा खून झाल्याचा प्रकार घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्या युवकासोबत…

Read More

Ketan Agrawal Murder Mystery Solved at Lohgad Fort; Pune Police Crack Case

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात अनेक नवीन खुलासे झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, जून महिन्याच्या उकाड्यात हुडी घालून लोहगड किल्ल्यावर फिरणारा एक तरुण खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा धागा ठरला. . तो तरुण किल्ल्यावर केतन अग्रवाल (26) आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल (20) यांचा पाठलाग करत होता. नंतर त्याची ओळख चेतन चौधरी…

Read More

सलग 39 व्या वर्षी भद्रा मारुती पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान:गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवास‎

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती पायी दिंडीने सलग ३९व्या वर्षी भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान केले. गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला. प्रस्थानापूर्वी श्री भद्रा मारुती मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व श्री हनुमानाची पूजा, आरती आणि हरिनाम कीर्तन करण्यात आले. त्यानंतर माजी…

Read More

सलीम कुमारच्या अंत्यसंस्कारात छायाचित्रकारांवर मुलाचा संताप:म्हणाले- आम्हाला शांततेत निरोप देऊ द्या; पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांच्या पार्थिवावर रविवारी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सलीम कुमार यांचे निधन शनिवारी झाले होते. अंत्यसंस्कारावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रचंड गर्दीमुळे आणि पापाराझींच्या उपस्थितीमुळे त्यांचे मोठे पुत्र चंदू अस्वस्थ झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, चंदू यांनी तेथे उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांवर…

Read More

भारतासह जगभरात 3 महिन्यांपर्यंत दुष्काळाची शक्यता:अल निनोचा परिणाम; केंद्राचा निर्देश- राज्यांनी यावर उपाययोजना करण्याची योजना लागू करावी

भारतीय हवामान विभागापाठोपाठ जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) ने देखील जागतिक हवामानाबाबत इशारा जारी केला आहे. संयुक्त राष्ट्र (UN) च्या या हवामान संस्थेनुसार, पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी वेगाने गरम होत असल्यामुळे जून ते ऑगस्टदरम्यान अल निनो तयार होण्याची शक्यता 80% आहे. नोव्हेंबरपर्यंत ते 90% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे. अल निनो पुढे जाऊन आणखी मजबूत…

Read More

सिगारेट न दिल्याने वृद्धाचा खून:अमरावतीत एकाला अटक, दोन आरोपी फरार

सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, २४ जून रोजी सकाळी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी-गोपालनगर मार्गावरील सूतगिरणीजवळ उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी काही तासांतच एका आरोपीला अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. मृत व्यक्तीचे नाव माणिकराव बळीरामजी बोरकर (६५, रा. गोदावरी कॉलनी,…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट‎:कारवाईच्या भीतीने क्लिनिकला टाळे ठोकून कौठ्याचा बोगस डॉक्टर पसार

श्रीगोंदे तालुक्यातील कौठा परिसरात गेल्या ५ ते ६ वर्षांपासून बीएएमएसची बनावट पदवी लावून राजरोसपणे नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस बंगाली डॉ. सौरभ अधिकारी याने अखेर आपले “श्रीसान क्लिनिक’ बंद करून पळ काढला आहे. या अवैध कारभाराबाबत “दिव्य मराठी’मध्ये बुधवारी “सलाइन खुंटीला आयुष्य टांगणीला’ हे वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाने याची दखल घेतली. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे आणि…

Read More

संत तुकाराम महाराज यांनी संसाराचा त्याग करून नागरिकांना विचार दिले:कन्नड तालुक्यातील गणेश गडावर कीर्तन, भाविकांची उपस्थिती‎

भंडारा डोंगरावर तप करणारे थोर संत तुकाराम महाराज यांनी संसाराचा त्याग करून देव भेटवला. संतांच्या विचारांचा खजिना उघडुन सामान्य नागरिकांना संतांचे विचार देऊन समाधानी केले. त्यांचे विचार आज आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अतुल महाराज अंदमाने (न . कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील तलाववाडी ते बालखेड रोडजवळील डोंगरावर असलेल्या गणेश गडावर श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे…

Read More

राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार:"मुंगेरीलाल के हसीन सपने" म्हणत केली खिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार एका वर्षात कोसळेल, या केलेल्या दाव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या मालिकेसारखे केवळ एक दिवास्वप्न असून, त्यात वास्तवाचा लवलेशही नाही, असे फडणवीस रविवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी…

Read More

पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात ATS ची छापेमारी:पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे नेटवर्क उद्ध्वस्त

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 23 हून अधिक ठिकाणी, तर राज्यात एकूण 65 ठिकाणी मोठी छापेमारी केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संशयास्पद नेटवर्कशी संबंधित देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. एटीएसने अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या सूचनेवरून…

Read More