Headlines

विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन:संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. ‘माझ्या नादाला लागू नका’ वक्तव्यावर आक्षेप संजय…

Read More

मृग नक्षत्र कोरडे:सांगोला तालुक्यात 30 हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या, 40 हजार हेक्टरचे नियोजन कोलमडले; फळबागांसह ऊस पिके संकटात‎

मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची पेरणीपूर्व तयारी . यंदा कृषी विभागाने तालुक्यात सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने…

Read More

सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 77,300 वर:निफ्टी 100 अंकांनी वाढून 24130 वर पोहोचला; ऑटो आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी

आज म्हणजेच गुरुवार, 25 जून रोजी सेन्सेक्स 300 अंकांनी (0.40%) वाढीसह 77,300 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांनी (0.40%) पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तो 24,100 च्या पुढे पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात ऑटो आणि रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात काल संमिश्र व्यवहार राहिला परदेशी गुंतवणूकदारांनी 7 दिवसांत…

Read More

शिक्षकांच्या आक्रमक भूमिकेने उपसंचालक कार्यालय दणाणले:मोफत शिक्षणप्रकरणी शिक्षक झाले आक्रमक‎

सामान्यांचे मोफत शिक्षण संपवण्याचा डाव शासनाने आखला आहे. तो यशस्वी करण्यासाठी आधी मराठी शाळा बंद पाडण्याचे धोरण आखण्यात आले. आता त्याहीपुढे जाऊन विचित्र ऑनलाईन संचमान्यतेद्वारे शिक्षकांची संख्या घटविण्याचे काम सुरु झाले आहे. या दोन्ही बाबींना विरोध करण्यासाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसीएशनने (विज्युक्टा) कंबर कसली आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे धरणे…

Read More

Ram Mandir Donation Scam; Mumbai Sindhi Sangam Silver Bricks Receipt

Marathi News National Ram Mandir Donation Scam; Mumbai Sindhi Sangam Silver Bricks Receipt | Champat Rai लखनऊ10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगी चोरी प्रकरणात रोज नवनवीन आरोप होत आहेत. आता मुंबईच्या विश्व सिंधी सेवा संगमने आरोप केला आहे की, 200 किलो चांदी दान केल्याची पावती आजपर्यंत मिळालेली नाही. तसेच, चांदीचा वापर कुठे झाला,…

Read More

अचलपुरच्या दोनोडा शाळेत सुरु होणार सहावी, सातवीचा वर्ग:विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला यश, सुमारे 30 विद्यार्थी होते शिक्षणापासून वंचित‎

अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत यावर्षीपासून सहावी व सातवीचे वर्गदेखील सुरू होणार आहेत. इमारत पुरेशी नसल्यामुळे हे वर्ग गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे ८ किलोमीटरची पायपीट करून आसेगाव पूर्णा येथे जावे लागत होते. ही पायपीट थांबविण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष…

Read More

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून प्रकरणाचा आज अंतिम फैसला:राज्यातील सर्वात वेगवान खटला ठरण्याची शक्यता

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल आज, 25 जून रोजी जाहीर होणार आहे. हा खटला राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील आजवरचा सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आज न्यायालय आपला अंतिम फैसला सुनावणार…

Read More

महान परिसरात ढगफुटीसदृश पाऊस:कपाशीचे पीक खरडले, जिल्ह्यातील शेतीशिवारात साचले पाणी; बळीराजा सुखावला

गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाडा आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी (दि. २४ जून) दुपारी जिल्ह्यातील अकोला, कुरणखेड, महान, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. महान परिसरात रात्रीसह बुधवारी सकाळपासून पाऊस : दुसरीकडे, महान आणि परिसरात तब्बल १७ दिवसांच्या…

Read More

अहमदाबाद विमानतळावर दोन विमाने समोरासमोर आली:धडक टळली, 200 मीटर अंतर राहिले होते; एअर इंडियाच्या विमानाने चुकीचे वळण घेतले होते

अहमदाबाद विमानतळावर बुधवारी संध्याकाळी एक मोठा विमान अपघात टळला. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन विमाने एकाच टॅक्सीवे (धावपट्टीचा एक भाग) वर समोरासमोर आली. मात्र, दोन्ही विमानांना वेळेत थांबवण्यात आले. सूत्रांनुसार, मुंबईला जाणारे इंडिगोचे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते. याच दरम्यान, मुंबईहून अहमदाबादला आलेले एअर इंडियाचे विमान पार्किंग बेकडे जात असताना चुकून चुकीचे वळण घेऊन त्याच…

Read More

वाशिंबा बायपासजवळील राखेमुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात:महसूल प्रशासनाने कार्यवाही करावी, स्थानिक नागरिकांची मागणी‎

वासिंबा बायपासवर राष्ट्रीय महामार्गावरील वणी रंभापूर उड्डाणपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी नागपूरवरून थेट आणण्यात आलेली राख (फ्लाय ॲश) बोरगाव मंजू येथील वासिंबा बायपास आणि एमआयडीसी जवळील मोठ्या पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आली आहे. ही उघड्यावर साठवलेली राख आता परिसरातील नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जीवावर उठली आहे.सध्या सुरू असलेल्या रखरखत्या…

Read More