Headlines

NEET-UG 2026 Result Declared: 11.21 Lakh Students Qualify

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440 परीक्षा केंद्रांवर सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 11.21 लाख विद्यार्थी वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुष आणि इतर पदवीधर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरले आहेत. यशस्वी उमेदवारांमध्ये 58% पेक्षा जास्त विद्यार्थिनी आहेत….

Read More

15 किलोमीटर लांब वारकऱ्यांची रांग; 60 हजारांहून अधिक वैष्णवांचा मेळा:पिंपळगाव माळवी ते अहिल्यानगर शहरापर्यंत पर्यंत भक्तिमय वातावरण‎

मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच क्षणभर आपण अहिल्यानगरात नसून थेट पंढरपुरात पोहोचलो आहोत, असा भास होत होता. चहुबाजूंनी फडकणाऱ्या भगव्या पताका, ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलाच्या अखंड गजरात मार्गक्रमण करणारे हजारो वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, गळ्यात टाळ आणि चेहऱ्यावर भक्तिभाव… संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीच्या आगमनाने शनिवारी सायंकाळी मार्केट यार्ड परिसर अक्षरशः मिनी पंढरपूर…

Read More

दिल्लीत EV खरेदी केल्यास ₹1 लाखांपर्यंत सबसिडी:2028 पासून पेट्रोल टू-व्हीलर विकल्या जाणार नाही, ₹30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक कारवर नोंदणी मोफत

दिल्ली सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण 2026-2030 चा नवीन मसुदा शनिवारी जारी केला आहे. यानुसार, 1 जानेवारी 2027 पासून दिल्लीत फक्त इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्स (ऑटो) ची नवीन नोंदणी होईल. त्यानंतर 1 एप्रिल 2028 पासून टू-व्हीलर सेगमेंटमध्येही फक्त इलेक्ट्रिक मॉडेल्सची नोंदणी करता येईल. नवीन धोरणाचा उद्देश दिल्लीची हवा स्वच्छ करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक…

Read More

शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात एल्गार!:सतेज पाटील-राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा; हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. कोल्हापुरात आज (९ जून) शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करणार आहेत. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून, हजारो…

Read More

खंडणी उकळल्याचेही उघड:नागपुरात वायुदल जवानाच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न

हवाई दलातील जवानाच्या रिअल इस्टेट व्यावसायिक पत्नीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तिला तब्बल एक वर्ष ब्लॅकमेल करत तिच्याकडून ३ लाख ९ हजार खंडणी उकळली. तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणून मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली….

Read More

वारकऱ्यांच्या रुपात विठ्ठल धावून आला:भीषण अपघातातून बचावल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली कृतज्ञता‎

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आयुष्यात मला सर्वकाही भरभरून मिळाले आहे. म्हणूनच आजवर मी प्रत्येक गरजू आणि सर्व समाज घटकांसाठी जेवढी करता येईल तेवढी मदत प्रामाणिकपणे करत आलो आहे. या सर्वांचे आशीर्वाद आणि विठ्ठल-रुक्मिणीची कृपा माझ्यावर आहे. पुण्याजवळ भीषण अपघात झालेला असताना वारकऱ्यांच्या रुपात खरंच माझा विठ्ठल मला वाचवण्यासाठी धावून आला,” असे भावूक उद्गार मनसे नेते दिलीप…

Read More

अमेरिकन व्यावसायिक पायलट म्हणाले- डिजिटल जगात घाई करू नका:फक्त टेक्स्ट मेसेजमुळे ओळख हिरावली; डोळ्यासमोर पैसे जात राहिले, काहीच करू शकलो नाही

जर तुमच्या मुलांचे फोटो, बँक खात्यांचे पासवर्ड आणि तुमची डिजिटल ओळख एकाच ‘की’ने सुरक्षित असतील आणि ती एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली, तर सर्व काही धोक्यात येऊ शकते. कमर्शियल एअरलाइन पायलट रेयान पेटिट यांच्यासोबत असेच घडले. विमान वाहतूक क्षेत्रात काम करणारे पेटिट यांना माहीत आहे की सुरक्षेसाठी नेहमी अनेक स्तरांवर बॅकअप असतो, पण डिजिटल जगात…

Read More

Bajaj Pulsar NS400Z Launch: New GST Rules Slash Bike Price

नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बजाज ऑटोने नवीन पल्सर NS400Z 349cc इंजिनसह लॉन्च केली आहे. सरकारच्या नवीन GST 2.0 नियमांचा फायदा घेण्यासाठी कंपनीने इंजिनची क्षमता कमी केली आहे. यामुळे बाईकच्या एकूण किमतीत लक्षणीय घट झाली आहे. 2026 बजाज पल्सर NS400Z मधील सर्वात मोठे अपडेट तिच्या पॉवरट्रेनमध्ये करण्यात आले आहे. पूर्वी यात 373cc चे इंजिन होते,…

Read More

भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा:समाधान महाराज शर्मा यांचे प्रतिपादन, गंगापूर येथील श्रीराम कथा‎

प्रतिनिधी | गंगापूर देवाने सर्व दु:खे द्यावीक, परंतु दरिद्रीसारखं दु:ख कोणाला देऊ नये. भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. सत्संगाच्या माध्यमातून भाविकांमध्ये आत्मसाक्षात्कार, ईश्वरभक्ती आणी जीवनात सुधारणा घडवून आणणे या उद्देशासाठी रामकथेचे आयोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने भाविकांनी कथेचे स्रवण करावे, असे मतही…

Read More

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात!:एसटी बस खोल खड्ड्यात कोसळली; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, 20 जण जखमी

कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात प्रवाशांनी गच्च भरलेली भिवंडी डेपोची एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही जण थोडक्यात…

Read More