Headlines

अक्कलकोटमध्ये स्वामीनामाचा गजर लिखित नामजप ग्रंथांची निघाली दिंडी:विश्वशांतीसाठी प्रार्थना, राज्यभरातून आलेल्या ग्रंथांचे स्वामी चरणी अर्पण‎

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन ते पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून अक्कलकोट नगरीत ‘ओम श्री स्वामी समर्थ’ नामाचा महाघोष ऐकायला मिळाला. समर्थ नगरी परिवाराच्या वतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या लिखित नामजप सोहळ्यातील ग्रंथांची बुधवारी भव्य दिंडी मिरव . बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्री खंडोबा मंदिर येथे या सोहळ्याला प्रारंभ झाला. सुधाकर महाराज इंगळे, सैदप्पा इंगळे, वनिताताई…

Read More

भाजपची एकसूत्री यंत्रणा, हिंदुत्वाचा मुद्दा:सहानुभूतीची लाट, भाजपची सूक्ष्म व्युहरचना अन् मविआतील समन्वयाचा अभाव कर्डिलेंच्या पथ्यावर

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Wave Of Sympathy, BJP’s Subtle Structure And Lack Of Coordination Within The MIA On The Path Of The Kardile, BJP’s One pointed System, The Issue Of Hindutva राहुरी4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची पकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. अक्षय कर्डिले यांचा झालेला हा विजय…

Read More

खाण्यापिण्याच्या वस्तू आणि वाहतूक महाग:चांदी एका दिवसात ₹9,991, सोने ₹3,018 ने वाढले; एका ग्राहकाला 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल नाही

कालची मोठी बातमी महागाईशी संबंधित होती. देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. मे महिन्यात ती वाढून 3.93% वर पोहोचली आहे, जी एप्रिलमध्ये 3.48% होती. गेल्या 5 महिन्यांत, किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 4% च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर, 12 जून रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली. एक किलो चांदी…

Read More

देशात पहिला विस्तृत सामाजिक-आर्थिक सर्व्हे:तेलंगणामध्ये खुल्या प्रवर्गापेक्षा एससी-एसटी तीन पटीने मागास, राज्याची 67% लोकसंख्या संघर्षात

तेलंगणामध्ये गेल्या वर्षीच्या जातीनिहाय सर्वेक्षणाच्या अहवालाने राज्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचे गंभीर चित्र समोर आणले आहे. अहवालानुसार राज्यात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमातीचे (एसटी) लोक सामान्य वर्गाच्या तुलनेत ३ पट मागासलेले आहेत. तर ओबीसी वर्ग २.७ पट मागासलेला आहे. एससीचा मागासलेपणा निर्देशांक स्कोअर ९६, एसटीचा ९५, ओबीसीचा ८६ आहे. नियम सांगतो की, स्कोअर जेवढा जास्त…

Read More

चाहत्यांनी हात व छातीवर ऑटोग्राफ मागितला:रमणीक म्हणाली- खूप मजेदार क्षण होता, प्रविष्टने ‘बरेली के बच्चन’ला वास्तववादी शो म्हटले

कलर्सच्या नवीन शो ‘बरेली के बच्चन’मध्ये नातेसंबंध, स्वप्ने आणि दैनंदिन जीवनातील अडचणींशी संबंधित एका कुटुंबाची कथा दाखवली जात आहे. शोचे मुख्य कलाकार प्रविष्ट मिश्रा आणि रमणीक कटारिया यांनी दैनिक भास्करशी बोलताना त्यांच्या भूमिकांची तयारी, शोची वैशिष्ट्ये, शूटिंगचे मजेदार किस्से आणि कौटुंबिक नाटकांच्या बदलत्या ट्रेंडवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, हा शो प्रेक्षकांना एखाद्या सामान्य कुटुंबाच्या…

Read More

निवडणूक आयोग भाजपच्या 'पापाचा' भागीदार!:भारतात लोकशाही राहिली कुठे? निवडणुकांचे निकाल आता पाकिस्तान-रशियासारखे; राऊतांचा सवाल

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील विरोधकांचा पराभव हा देशासाठी, लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशात कोणत्याही राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे नाही, ही भूमिका ठेवत जर सत्ताधारी पक्ष काम करत असेल तर यापुढे विरोधकांनी लढायलाच नको, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदार कापले जातात. मतदारांची संख्या कमी करत विजय…

Read More

नागपूर विभागाचा बारावीचा निकाल 88.67 टक्के:राज्यात आठवे स्थान कायम, मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात नागपूर विभागाचा निकाल ८८.६७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. नागपूर विभागाने राज्यात आठवे स्थान कायम राखले आहे. या विभागाचा निकाल मागील काही वर्षांच्या तुलनेत किंचित कमी झाला आहे. २०२५…

Read More

राज्यात योग्यवेळी राजकीय भूकंप होईल:मंत्री संजय शिरसाट यांनी दिले संकेत; एकनाथ शिंदे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असा दावा

दिल्लीतील आम आदमी पार्टीत झालेल्या बंडाळीनंतर आता महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चेला आता हवा दिली आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत हे आम्ही नाकारत नाही. पण ऑपरेशन टायगर असे सांगून केले जात नाही. या प्रकरणी एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील,…

Read More

अभिनेता अजित कुमार यांच्या आईचे निधन:मुख्यमंत्री विजय आणि तृषा कृष्णन यांनी घरी पोहोचून श्रद्धांजली वाहिली

चेन्नई (तमिळनाडू) येथे अभिनेता अजित कुमार यांच्या आई मोहिनी मणी यांचे शनिवारी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या आणि वयोमानानुसार येणाऱ्या आजारांशी व आरोग्याच्या गुंतागुंतीशी झुंज देत होत्या. मोहिनी यांच्यावर रविवारी सकाळी बेसंत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव शरीर इंजामबक्कम येथील त्यांच्या निवासस्थानावरून बेसंत नगर स्मशानभूमीत आणण्यात आले. अजित यांनी आईच्या पार्थिव शरीराला…

Read More

पोलिसांपुढे अपुऱ्या मनुष्यबळाचे आव्हान:कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य- अधीक्षक सुदर्शन‎

जिल्ह्याचा विस्तार मोठा असून येथील गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे. ५० लाख लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३२०० पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ आणि सततचे व्हीआयपी दौरे व त्यासाठी बंदोबस्त हे पोलिस दलासमोरील मोठे आव्हान असल्याचे मत नूतन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्यक्त केले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ कारवाई करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याला…

Read More